जगणं इतकं परावलंबी की,जगण्यालाही राहू नये अर्थ कुठलाच !औषधोपचारही निरुपयोगी ठरलेले.जगणं कसलं ? हे तरवेदना सहन करत मरण लांबवणं.अशा अर्थशून्य आयुष्याची अखेर करण्याचामाणसाला अधिकार हवा.आयुष्याचा शेवट करण्याचा हा अधिकार म्हणजेचआजवर जगलेल्या आयुष्याचा सन्मान.धर्म, संस्कृती, भावना आणि कायदा यांच्यागुंत्यात अडकलेला इच्छामरणाचा प्रश्नतर्कशुध्द विचारासाठी सर्वांसमोर ठेवणारेजगायचीही सक्ती आहे... Read more