'जगाच्या पाठीवर' हे कै. सुधीर फडके तथा बाबूजी यांनी लिहिलेलं आत्मचरित्र संपूर्ण नाही, अर्धंदेखील नाही. त्यांच्या आयुष्याच्या अगदी प्रारंभी लहरी नियतीनं त्यांना जी वणवणभटकंती करायला भाग पाडलं, त्या भंडावून सोडणा-याप्रवासाचा फक्त एका भल्यामोठया टप्प्या
झुंज नियतीशी ते आणि त्यांचे ध्येय यांच्यामध्ये 'आव्हान' म्हणून जेव्हा नियती उभी राहिली तेव्हा..१७व्या शतकात भारतीय उपखंडात जणू अंधकारांचं साम्राज्य होंत.. क्रूर लढाया, अमानुष अत्याचार आणि धर्माच्या नावाखाली होणार संस्कृतीचा आणि अध्यात्माचा ऱ्हास यामु
Gangemadhye Gagan Vitalale Read more
“ सर्वसमावेशकता हे या देशाचं वैशिष्ट्य आहे.देशातील सामान्य माणसावर माझा विश्वास आहे.हा सर्वसामान्य भारतीय माणूसभारतातील सर्व राजकारण्यांपेक्षाखूपच शहाणा आणि समजूतदार आहे.योग्य वेळी योग्य निर्णय तो घेताे.काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतजनतेचं एक सामुदाय
Mazi Corporetyatra Read more
Anna Hazare Read more
Mazi Jeevan Kahani (Marathi) Paperback – Aug 1994 by Madhav Karve (Author) Read more
jivhala Read more
‘पोथीनिष्ठ समाजवाद ना देशाचे दैन्य दूर करू शकत, ना देशबांधवांचे दारिद्र्य नाहीसे करू शकत. हवे आहे ते निखळ व्यवहारज्ञान.मांजर काळे की गोरे यावर काथ्याकूट करीत बसण्यापेक्षा ते उंदीर फस्त करते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे!’असा दृष्टिकोन ठेवून आधुनिक चीन
गजाआडच्या गोष्टी पुस्तकाविषयी - कधी थरकाप उडवणारं, कधी थक्क करणारं, कधी मनात संतापाची तीव्र लाट उसळणारं तर कधी करुणाभाव निर्माण करणारं . 'गजाआडच्या गोष्टी ' हे पुस्तक म्हणजे वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या कथांची मालिका! 'व्ही.आय.पी.' व्यक्तीच कसं असतं, याच
Dr. Aai Tenduilkar Read more
ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदल
Ramanujan-genius Ganitadnya Read more
NA
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदानदेणारे हे दोन लोकोत्तर नेते.प्रत्यक्ष जीवनात जरी ते दोघे अनेकदा समोरासमोर उभे ठाकले,तरीही आता नव्या संदर्भातील त्या दोघांच्या विचारांचासमन्वय घालून प्रगतीच्या मार्गावर वाट
The book, 'The Diary of a Young Girl’ is a compilation of diary writings of Annie Frank, a girl who had to resort to hiding along with her family because of the Nazi occupation. This book has received widespread publicity and is one of the most famou
साऱ्यां देशाला झपाटून टाकणाऱ्यां खुनांची कहाणीसात वर्षापुर्वी नोईडा या दिल्लीच्या एका मध्यमवर्गीय उपनगरात एका किशोरवयीन मुलीचा, आरुषी तालवारचा तिच्या बेडरूममध्ये खून झालेला आढळून आला. त्याच्या दुसऱ्यांचा दिवशी खूनातल्या मुख्य संशयितांच, घरातला नोकर ह
या पुस्तकात, डॉ. जोसेफ मर्फी, आपल्या जीवनात महान यश मिळविण्यासाठी आपले स्वप्न कसे पूर्ण करावेत हे दर्शविते. आपल्यापैकी प्रत्येकास जन्मजात क्षमता आहे. योग्य मानसिक रितीने: यशस्वी होण्यासाठी जे काही आहे ते तुमच्याकडे आहे - तुम्ही तुमच्या सशक्त मनाला उत
Chanakya Aur Chandragupt is an Indian historical drama ,based on the life of Chandragupta Maurya, one of the major Indian Emperors of ancient India.The story is about Chandragupta Maurya, who ruled over the Indian subcontinent in 300 BC. He would go
तो होता एक यशस्वी वैज्ञानिक. अणुबाँबच्या निर्मितीत त्याने हिरीरीने भाग घेतला, पण हायड्रोजनबाँबच्या निर्मितीला मात्र विरोध दर्शवला...मग राजसत्तेने त्याला शत्रू मानले, सरकारने त्याला जवळजवळ आयुष्यातूनच उठवले...जे. रॉबर्ट ओपेनहायमर त्याचे नाव! तरल कल्पन