shabd-logo

शूरवीर शिवबाचा मावळा- बाजी प्रभू देशपांडे

9 January 2024

8 पाहिले 8

                           पावनखिंड लढाई 

आज माझ्या लिहण्याचा पहिला दिवस आहे.तर सुरुवात करताना कोणाबद्दल लिहून करावी समजत नव्हते.मनात दोनच नाव येतं होती ते म्हणजे मराठी माणसाचे देवैत "छत्रपती शिवाजी महाराज" यान बद्दल लिहाव का आपल्या कामाशी निगडित मायक्रोबायोलॉजी कोरोना व्हायरस बद्दल लिहाव,पण मनातून एकच आवाज आला तो म्हणजे सुर्वात आपल्या अस्तित्वा पासून करावी म्हणजे महाराजयांच्या विषयी दोन ओली लिहून. आज मराठी माणूस दुनियेच्या कोणत्याही कोपऱ्यात असेल तरी त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहीत नसेल असे नव्हे,कारण तेव्हा ते नसते तर आज आपण नसतो शिवाजी महाराज हे नेहमी त्यांच्या शक्तीसाठी,महत्वाचं म्हणजे त्यांच्या युक्ती साठी ओळखले जातात त्यांचे बळ त्यांना लाभलेले शूरवीर मावळयाने ओळखले जाते आणि त्यातले एक म्हणजे बाजी प्रभू देशपांडे (1615-1660).

आज माझ्या लिहण्याचा पहिला दिवस आहे.तर सुरुवात करताना कोणाबद्दल लिहून करावी समजत नव्हते.मनात दोनच नाव येतं होती ते म्हणजे मराठी माणसाचे देवैत "छत्रपती शिवाजी महाराज" यान बद्दल लिहाव का आपल्या कामाशी निगडित मायक्रोबायोलॉजी कोरोना व्हायरस बद्दल लिहाव,पण मनातून एकच आवाज आला तो म्हणजे सुर्वात आपल्या अस्तित्वा पासून करावी म्हणजे महाराजयांच्या विषयी दोन ओली लिहून. आज मराठी माणूस दुनियेच्या कोणत्याही कोपऱ्यात असेल तरी त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहीत नसेल असे नव्हे,कारण तेव्हा ते नसते तर आज आपण नसतो शिवाजी महाराज हे नेहमी त्यांच्या शक्तीसाठी,महत्वाचं म्हणजे त्यांच्या युक्ती साठी ओळखले जातात त्यांचे बळ त्यांना लाभलेले शूरवीर मावळयाने ओळखले जाते आणि त्यातले एक म्हणजे बाजी प्रभू देशपांडे (1615-1660).१३ जुलै १६६०, रोजी शिवाजी महाराज आपली ३०० मावळ्यांची सेना घेऊन पन्हाळा वरून विशाळगडा कडे निघाले होते तेच शेजारच्या डोंगरा जवळ घोडखिंड ह्या जागेवर पोहचताच त्यांना अडवण्यात आले ते होते सिध्दी जोहर चे सैनिक.बाजी प्रभू देशपांडे बांदल सैन्याचे अधिकारी होते त्याने महाराजांना विशाळगडकडे निघण्यास सांगितले ३०० सैनिक घेऊन ते मुघलांच्या ३००० सैनिकांनबरोबर ते लढले जो वर त्यांना तोफे चा आवाज नाही आला विशाळगडा वरुण तो वर ते लढत राहिले शरीरावर तलवारी चे घाव गोळी लागली होती     तरी त्यांचा देह लढत होता, हात चालू होते त्यांचे शेवटच्या क्षणा पर्यंत. बाजी प्रभू आजही त्यांच्या ह्या लढ्या साठी ओळखले जाता त्यांना कोटी प्रणाम. आणि आज ती जागा "पावनखिंड" म्हणून ओळखली जाते.

करिश्मा दिलीप इंदुलकर ची आणखी पुस्तके

1

शूरवीर शिवबाचा मावळा- बाजी प्रभू देशपांडे

9 January 2024
2
0
0

                           पावनखिंड लढाई  आज माझ्या लिहण्याचा पहिला दिवस आहे.तर सुरुवात करताना कोणाबद्दल लिहून करावी समजत नव्हते.मनात दोनच नाव येतं होती ते म्हणजे मराठी माणसाचे देवैत "छत्रपती शिवाजी

2

कॅन्सर - कर्करोग

11 January 2024
1
0
0

कॅन्सर हा एक भयंकर आजार आहे ज्यात आपल्या शरीराचे सेल्स अनियंत्रित पणे वाढत राहता.आपल्या शरीरात जैविक प्रणाली असते, ज्यात आपले बॉडी सेल्स वाढता जुने सेल्स नाश होता त्या जागी न्यू सेल्स फॉर्म होता.पण कर

3

काळजी घ्या;कविड सब-व्हेरियंट जेएन.१ चे हे आहेत लक्षणें

11 January 2024
1
0
0

कव्हिड विषाणू च्या जेएन.१ सबव्हेरियंट चे लक्षणे काय आहेत ?कव्हिड जरी अटोक्यात आला असला तरी त्याचे व्हेरियंट संसर्ग घेत राहतात ऋतूबदलामुळे सगळ्यांना सर्दी ताप येणे साहजिक असते.जेएन.१व्हेरियंट हा क

4

पंतप्रधान मोदींन चा नाशिक दौरा आणि आजच्या तरुणांसाठी "राष्ट्रिय तरुण दिवसाचे" उद्घाटन.

12 January 2024
1
0
0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौराराम मंदिर हे अयोध्यात,राम जन्म भूमी वर बांधले जाणार आहे. आता येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचे स्थापनेची तयारी चालू आहे. पंतप्रधानानच्या हस्ते येत्या राम मंदिराच

5

अनाथांची माय : सिंधुताई सपकाळ

13 January 2024
0
0
0

सिंधुताई सपकाळ - माईआजची स्त्री आणि जुन्या काळातली स्त्री ह्यांच्यात खूप फरक आहे जुन्या काळात स्त्रियांना खूप बंधन घालण्यात यायची.आपल्या भारत देशाला खूप समाजसुधारक स्त्रिया लाभल्या त्यातलेच एक नाव म्ह

---

एक पुस्तक वाचा