shabd-logo

common.aboutWriter

पांडुरंग सदाशिव साने हे एक मराठी लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र, भारत येथील स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांना विद्यार्थी व अनुयायी “साने गुरुजी” म्हणून ओळखत असे.त्यांना भारताचे राष्ट्रीय शिक्षक म्हणून संबोधले जाते. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. ते उत्तम कवी होते, त्यांच्या कवितांचा प्रभाव लोकांमध्ये इतका वाढला कि, ब्रिटिश सरकारने त्यावर बंदी घालून जप्ती केली.समाजातील जातिभेद, दलित लोकांना मिळणारी वागणूक, अस्पृश्यता या सारख्या अनेक रूढी व परंपराना साने गुरुजी यांनी कडाडून विरोध केला.

Other Language Profiles
no-certificate
common.noAwardFound

common.books_of

श्यामची आई

श्यामची आई

श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले मराठी आत्मचरित्र आहे. नाशिकच्या कारागृहात असताना ९ फेब्रुवारी १९३३ रोजी त्यांनी हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. या पुस्तकाच्या 3 लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. 1953 मध्ये या पुस्तकावर आ

विनामूल्य

श्यामची आई

श्यामची आई

श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले मराठी आत्मचरित्र आहे. नाशिकच्या कारागृहात असताना ९ फेब्रुवारी १९३३ रोजी त्यांनी हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. या पुस्तकाच्या 3 लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. 1953 मध्ये या पुस्तकावर आ

विनामूल्य

भारतीय संकृती

भारतीय संकृती

'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी न

59 common.readCount
24 common.articles

विनामूल्य

भारतीय संकृती

भारतीय संकृती

'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी न

59 common.readCount
24 common.articles

विनामूल्य

महात्मा गौतम बुध्दा

(चरित्र)

महात्मा गौतम बुध्दा (चरित्र)

या व्यासपीठावरून कला व विज्ञान, तत्वज्ञान व साहित्य यांच्या इतिहासात ज्यांची नावे अजरामर आहेत, अशा अनेक पाश्चिमात्य विभूतींविषयींची गौरवपर व्याख्याने आजपर्यंत झाली आहेत. परंतु आज पूर्वेकडील एका महात्म्याविषयी आपण विचार करणार आहोत. मानवजातीच्या विचार

विनामूल्य

महात्मा गौतम बुध्दा

(चरित्र)

महात्मा गौतम बुध्दा (चरित्र)

या व्यासपीठावरून कला व विज्ञान, तत्वज्ञान व साहित्य यांच्या इतिहासात ज्यांची नावे अजरामर आहेत, अशा अनेक पाश्चिमात्य विभूतींविषयींची गौरवपर व्याख्याने आजपर्यंत झाली आहेत. परंतु आज पूर्वेकडील एका महात्म्याविषयी आपण विचार करणार आहोत. मानवजातीच्या विचार

विनामूल्य

मिरी

मिरी

आता वर्णनकारांनी गुरूजींना विविध प्रकारचे लिखाण केले, त्यांच्या आयुष्यातील अनन्य साहित्याचे जीवन आणले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण उम्रदरम्यानही लहान मुलांसाठी प्रेरणादायक गोष्टी लिहिली आहेत, ज्यामुळे ही पुस्तके आपल्या सांस्कृतिक नेतृत्वाने आपल्या अनमो

15 common.readCount
11 common.articles

विनामूल्य

मिरी

मिरी

आता वर्णनकारांनी गुरूजींना विविध प्रकारचे लिखाण केले, त्यांच्या आयुष्यातील अनन्य साहित्याचे जीवन आणले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण उम्रदरम्यानही लहान मुलांसाठी प्रेरणादायक गोष्टी लिहिली आहेत, ज्यामुळे ही पुस्तके आपल्या सांस्कृतिक नेतृत्वाने आपल्या अनमो

15 common.readCount
11 common.articles

विनामूल्य

अमोल गोष्टी

अमोल गोष्टी

संस्कारक्षम अश्या लहान वयातच मुलांना नैतिक शिकवण देणाऱ्या थोरामोठ्यांच्या गोष्टी सांगितल्या तर मुलांचे व्यक्तिमत्त्व फुलविण्यास त्या नक्कीच मदत करतात. साने गुरुजींनी लिहिलेले अमोल गोष्टी हे पुस्तक असंच असून साध्या सोप्या भाषेमुळे व त्यातील नितीगुणांम

14 common.readCount
22 common.articles

विनामूल्य

अमोल गोष्टी

अमोल गोष्टी

संस्कारक्षम अश्या लहान वयातच मुलांना नैतिक शिकवण देणाऱ्या थोरामोठ्यांच्या गोष्टी सांगितल्या तर मुलांचे व्यक्तिमत्त्व फुलविण्यास त्या नक्कीच मदत करतात. साने गुरुजींनी लिहिलेले अमोल गोष्टी हे पुस्तक असंच असून साध्या सोप्या भाषेमुळे व त्यातील नितीगुणांम

14 common.readCount
22 common.articles

विनामूल्य

मुलांसाठी फुले

मुलांसाठी फुले

लहान मुलांसाठी फुले ही साने गुरुजींनी लिहिलेली लघुकथांची कादंबरी आहे. ज्याच्या खालीलप्रमाणे पाच कथा आहेत: 1. सत्त्वशील राजा 2. मोरू 3. आई व तिची मुले 4. प्रामाणिक नोकर 5. मधुराणी

11 common.readCount
5 common.articles

विनामूल्य

मुलांसाठी फुले

मुलांसाठी फुले

लहान मुलांसाठी फुले ही साने गुरुजींनी लिहिलेली लघुकथांची कादंबरी आहे. ज्याच्या खालीलप्रमाणे पाच कथा आहेत: 1. सत्त्वशील राजा 2. मोरू 3. आई व तिची मुले 4. प्रामाणिक नोकर 5. मधुराणी

11 common.readCount
5 common.articles

विनामूल्य

दीनबंधू

दीनबंधू

दीनबंधू हे साने गुरुजींनी लिहिलेले मराठी साहित्यिक आहे.

9 common.readCount
7 common.articles

विनामूल्य

दीनबंधू

दीनबंधू

दीनबंधू हे साने गुरुजींनी लिहिलेले मराठी साहित्यिक आहे.

9 common.readCount
7 common.articles

विनामूल्य

गोप्या

गोप्या

येरवडा तुरूंगात Meak Heritage या नावाची एक सुंदर कादंबरी मी वाचली. फिनलंडमधील एका विख्यात लेखकाची ती कृती. त्या गोष्टीतील शेवटचा भाग आपल्याकडील १९४२ च्या ९ ऑगस्टनंतरच्या भागासारखाच आहे, या कादंबरीतील गोष्ट मी तुरूंगात व बाहेर अनेक ठिकाणी सांगितली. अन

7 common.readCount
7 common.articles

विनामूल्य

गोप्या

गोप्या

येरवडा तुरूंगात Meak Heritage या नावाची एक सुंदर कादंबरी मी वाचली. फिनलंडमधील एका विख्यात लेखकाची ती कृती. त्या गोष्टीतील शेवटचा भाग आपल्याकडील १९४२ च्या ९ ऑगस्टनंतरच्या भागासारखाच आहे, या कादंबरीतील गोष्ट मी तुरूंगात व बाहेर अनेक ठिकाणी सांगितली. अन

7 common.readCount
7 common.articles

विनामूल्य

आस्तिक

आस्तिक

राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत

4 common.readCount
21 common.articles

विनामूल्य

आस्तिक

आस्तिक

राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत

4 common.readCount
21 common.articles

विनामूल्य

धडपडणारी मुले

धडपडणारी मुले

1932 - 33 साली नाशिकच्या तुरूंगात असताना मी श्यामची आई हे पुस्तक लिहिले. ते लिहिल्यानंतर धडपडणारी मुले हे पुस्तक लिहिले. माझे मनात ज्या शेकडो कल्पना येत असत, ज्या विचारांची गर्दी उसळे, जी स्वप्ने दिसत, ज्या स्मृती येत, जी दृश्ये आठवत, ज्या व्यक्ती उभ

0 common.readCount
2 common.articles

विनामूल्य

धडपडणारी मुले

धडपडणारी मुले

1932 - 33 साली नाशिकच्या तुरूंगात असताना मी श्यामची आई हे पुस्तक लिहिले. ते लिहिल्यानंतर धडपडणारी मुले हे पुस्तक लिहिले. माझे मनात ज्या शेकडो कल्पना येत असत, ज्या विचारांची गर्दी उसळे, जी स्वप्ने दिसत, ज्या स्मृती येत, जी दृश्ये आठवत, ज्या व्यक्ती उभ

0 common.readCount
2 common.articles

विनामूल्य

common.kelekh

२. संन्याशाचा संसार

23 June 2023
0
0

हृदयात सेवा वदनात सेवा। उतरे न हातांत । करू काय देवा ।पहाटेची वेळ होत आली. थंडगार वारा सुटला होता. स्वामींजींना रात्री गाढ झोप लागली होती. ते आज अजून कसे बरे उठले नाहीत? प्रार्थनेची वेळ तर ह

१: स्वामी

23 June 2023
0
0

ध्येयाला जो कवटाळील, प्रेमा निर्मळ मिठी मारील दुःखी भारत जो हसवील निज बळिदाने । त्या अनंत माझी नमने॥अमळनेर गावात आज विश्व-धर्म-मंडळाच्या वतीने थोर पैगंबर महंमद ह्यांची पुण्यतिथी साजरी होणार होती. विश्

प्रकरण ७

22 June 2023
0
0

गोविंदाच्या खेड्यातील आनंदी आनंदात दिवाळी गेली. चार दिवस गोरगरिबांनी आनंदात दवडले. हिंदुस्थानातील लोक किती अल्पसंतोषी असतात. थोडक्यातही ते किती राजी असातात, मजा करतात. कोंड्याचा मांडा करावा नवा संसार

प्रकरण ६

22 June 2023
0
0

“बाबा, दिवाळीला अजून चार दिवस आहेत. मी मुंबईला जाऊ? मी चांगले चांगले कपडे घेईन, दारू आणीन. जाऊ का मुंबईल ? मी लगेच परत येईन. दिवाळीला, लक्ष्मीपूजनाला मी परत येईन.” बाबू वडिलांना म्हणाला. “पण तू एकट कस

प्रकरण ५

22 June 2023
0
0

दिवाळीच्या यंदाच्या सुट्टीत त्रिंबकराव तेथेच आले होते. त्यांना विणता येत होते. मागे उन्हाळ्याच्य सुट्टीत ते शिकले होते. ते आता माग चालवीत तेही मुलांबरोबर सारखे विणीत. परंतु आश्रमात खाडी तर भरपूर साठली

प्रकरण ४

22 June 2023
0
0

दिवाळीची सुट्टी पडून मुले घरोघर गेली होती. त्रिंबकराव मात्र घरी गेले नाहीत. त्यांना घरच नव्हते. त्यांना कोणी नव्हते. त्यांचा एक भाऊ आफ्रिकेत होता - एक डॉक्टर होता परंतु त्यांचा स्वभाव असा विचित्र असल्

प्रकरण ३

22 June 2023
0
0

वर्गात कधी स्वदेशावर बोलणे निघे. तुम्ही साधी खादी वापरत नाही - तुम्ही पुढे काय ध्वजा लावणार? देशभक्ती म्हणजे शब्द नव्हे. देशभक्ती म्हणजे देशातील दीन लोकांचे दुःख दूर करणे. ते दूर करण्यासाठी स्वतः त्या

प्रकरण २

22 June 2023
0
0

बाबू इंग्रजी शाळेत जात होता. त्या शाळेत एक त्रिंबकराव म्हणून शिक्षक होते. त्यांचे हृदय फार थोर होते. मुलांच्या मनावर उत्कृष्ट संस्कार घडवणे म्हणजे शिक्षण असे त्यांना वाटे. ते इतिहास व भाषाविषय शिकवीत,

प्रकरण १

22 June 2023
0
0

विलासपूर शहरात रतनशेट म्हणून एक धनाढ्य व्यापारी होते. ते कपाशीचा व्यापार करीत. त्यांचे कापडाच्या मिलमध्ये अनेक भाग होते.हजारो रुपयांची उलाढाल रोज त्यांच्याकडे चालावयाची. रतनशेटना मूलबाळ नव्हते. त्यांन

एकवीस

20 June 2023
0
0

प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान

एक पुस्तक वाचा