shabd-logo

अजाणतेपणी केलेल्या कर्माचे फळ मिळते का?

15 May 2023

30 पाहिले 30
प्रश्नकर्ता: जाणून-बुजून केलेल्या गुन्ह्यांचा दोष किती लागतो? आणि अजाणतेपणी केलेल्या चूकांचा दोष किती लागत असेल? अजाणतेपणी केलेल्या चूकांना माफी मिळते ना?

दादाश्री : कोणी असा वेडा नाही की जो असेच माफ करून टाकेल. तुमच्या अजाणतेपणी एखादा व्यक्ति मारला गेला तर कोणी काही रिकामा बसलेला नाही की जो माफ करण्यास येईल, अजाणतेपणी जर विस्तवावर हात पडला तर काय होईल?

प्रश्नकर्ता: जळून जाईल.

दादाश्री ताबडतोब फळ, अजाणतेपणी करा किंवा जाणून बुजून :

करा.

प्रश्नकर्ता: अजाणतेपणी केलेल्या दोषांना अशाप्रकारे भोगावे लागते, तर जाणून-बुजून केल्यानंतर किती भोगावे लागेल? 

दादाश्री हो, म्हणून हेच मी तुम्हाला समजवू इच्छितो की, अजाणतेपणी केलेले कर्म ते कशाप्रकारे भोगायचे? तेव्हा म्हणे, एका माणसाने खूप पुण्यकर्म केले असतील. राजा बनण्याचे पुण्य कर्म केले असतील, पण ते अजाणतेपणी केले होते, समजपूर्वक केलेले नव्हते. लोकांचे पाहून पाहून त्याने सुद्धा असे कर्म केले. त्यामुळे तो समजल्या शिवाय राजा बनेल, असे कर्म बांधतो. आता तो पाच वर्षाच्या वयात राजगादीवर बसतो. वडील वारले म्हणून, आणि वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत, म्हणजे सहा वर्षांपर्यंत त्याला राज्य करायचे होते, म्हणून वयाच्या ११ व्या वर्षी तो गादीवरून उतरला. आणि दुसरा माणूस जो वयाच्या २८ व्या वर्षी राजा बनला आणि वयाच्या ३४ व्या वर्षी राज्य सुटले. त्यांच्यापैकी कुणी अधिक सुख उपभोगले? सहा वर्ष दोघांनी राज्य केले.

प्रश्नकर्ता :जो वयाच्या २८ व्या वर्षी आला आणि ३४ व्या वर्षी : गेला त्यानेत्याने.

दादाश्री त्याने जाणतेपणी पुण्य बांधले होते, त्यामुळे ते जाणतेपणी भोगले. आणि त्या मुलाने अजाणतेपणी पुण्य बांधले होते त्यामुळे आजाणतेपणी भोगले. अर्थात, अजाणतेपणी पाप बांधले गेले, तर अजाणतेपणाने भोगले जाते. आणि अजाणतेपणी पुण्य केले तर अजाणतेपणी भोगले जाते. त्यात मजा येत नाही. हे लक्षात येत आहे ना?

अजाणतेपणी केलेल्या पापा बद्दल मी तुम्हाला समजावतो. या बाजूने दोन झुरळे जात होती, मोठी-मोठी झुरळं आणि ह्या बाजूने दोन मित्र जात होते. तेव्हा त्यातील एका मित्राचा पाय झुरळावर पडला, आणि त्यात ते झुरळ चिरडले गेले आणि दुसऱ्या मित्राने झुरळाला पाहताच त्याला ठेवून ठेवून मारले. दोघांनी काय काम केले?

प्रश्नकर्ता: झुरळांना मारले.

दादाश्री : निसर्गाच्या नियमाप्रमाणे दोघे खुनी मानले जाणार. त्या झुरळांच्या कुटूंबियांनी तक्रार केली की आमच्या दोघांच्या पतींना ह्या मुलांनी मारून टाकले. दोघांचा गुन्हा सारखाच आहे. दोघेही गुन्हेगार खूनी म्हणूनच पकडले गेले. खून करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. पण आता ह्या दोघांना याचे फळ काय मिळते? तेव्हा काय, तर त्या दोघांना दोन थोबाडीत आणि चार शिव्या, अशी सजा झाली. आता ज्याच्याकडून हे सर्व अजाणतेपणी घडले होते, तो माणूस दुसऱ्या जन्मी मजूर बनला होता, आणि त्याला कोणीतरी दोन थोबाडीत मारल्या व चार शिव्या दिल्या. तर त्याने थोडे पुढे जाऊन झटकून दिले. आणि तो दुसरा माणूस पुढील जन्मात गावाचा सरपंच बनला होता, खूप मोठा, अत्यंत चांगला माणूस. त्याला कोणीतरी दोन थोबाडीत मारल्या व चार शिव्या दिल्या, ज्यामुळे तो कितीतरी दिवसांपर्यंत झोपू शकला नाही. किती दिवस भोगले! ह्याने तर जाणून- बुजून मारले होते, आणि मजुराने अजाणतेपणी मारले होते. अर्थात हे सर्व समजून करा. जे पण कराल ना, ती जबाबदारी स्वत:चीच आहे. यू आर् होल एन्ड सोल रिस्पॉन्सिबल. गॉड इज नॉट रिस्पॉन्सिबल एट ऑल. (तुम्हीच संपूर्णपणे जबाबदार आहात, भगवंत यत्किंचितही जबाबदार नाही). 

इतर विज्ञान-कथा पुस्तके

47
Articles
The Science in Karma(in Marathi)
0.0
कर्म (नियती) म्हणजे काय? चांगले कर्म वाईट कर्माला तटस्थ करू शकते का? भल्याभल्यांना का त्रास होतो? कर्माची निर्मिती रोखण्यासाठी काय करता येईल? कर्माने कोण बांधलेले आहे - शरीर की आत्मा? आपली कर्म पूर्ण झाल्यावर आपण मरतो का? संपूर्ण जग हे कर्माच्या तत्त्वाशिवाय दुसरे काही नाही. बंधनाचे अस्तित्व सर्वस्वी तुमच्यावर आहे, तुम्ही त्याला जबाबदार आहात. सर्व काही आपले स्वतःचे प्रोजेक्शन आहे. तुमच्या शरीराच्या निर्मितीसाठीही तुम्ही जबाबदार आहात. आपल्याला आढळणारी प्रत्येक गोष्ट आपली स्वतःची रचना आहे; इतर कोणीही त्याला जबाबदार नाही. अंतहीन जीवनासाठी, तुम्ही "पूर्णपणे आणि पूर्णपणे" जबाबदार आहात. - परमपूज्य दादाश्री (अध्यात्मिक शास्त्राचे गुरु) कर्माची बीजे मागील जन्मात पेरली जातात आणि त्यांची फळे याच जन्मात देतात. या कर्माचे फळ कोण देते? देवा? नाही. हे निसर्गाने दिलेले आहे, किंवा ज्याला ‘वैज्ञानिक परिस्थितीजन्य पुरावे’ (व्यवस्थित शक्ती) म्हणतात. परमपूज्य दादाश्री (अध्यात्मिक शास्त्राचे स्वामी) यांनी त्यांच्या ज्ञानाद्वारे (आत्मसाक्षात्काराचे ज्ञान) कर्माचे शास्त्र जसेच्या तसे उघड केले आहे. अज्ञानामुळेच कर्माचा अनुभव घेताना राग-द्वेश (पसंती-नापसंती) निर्माण होते, ज्यामुळे कर्माची नवीन बीजे निर्माण होतात जी पुढील जन्मात परिपक्व होतात आणि भोगावे लागतात. ज्ञानी कर्माची नवीन बीजे निर्माण करण्यापासून रोखतात. जेव्हा सर्व कर्म पूर्णपणे संपतात तेव्हा अंतिम मोक्ष प्राप्त होतो.
1

करतो की करावे लागते?

12 May 2023
1
0
0

दादाश्री तुझ्यासोबत असे कधी घडते का, की तुझी इच्छा नसते तरीही तुला तसे काही करावे लागते? असे होते का कधीतरी? असे होते की नाही?प्रश्नकर्ता: हो असे होते.दादाश्री लोकांनाही असे होत असेल की नाही? त्याचे क

2

कोणी पाठविले पृथ्वीवर?

12 May 2023
1
0
0

प्रश्नकर्ता: आपण स्वतःच जन्माला आलो आहोत की आपल्याला कोणी पाठविणारा आहे?दादाश्री : कोणीही पाठविणारा नाही. तुमची कर्मच तुम्हाला घेऊन जातात. आणि लगेचच तेथे जन्म मिळतो. चांगली कर्म असतील तर चांगल्या ठिका

3

कर्माचा सिद्धांत काय?

12 May 2023
1
0
0

प्रश्नकर्ता: कर्माची व्याख्या काय?दादाश्री : कोणतेही कार्य करताना त्यास 'मी करतो' असा आधार देणे, ही कर्माची व्याख्या आहे.. 'मी करतो' असा आधार देतो, याला कर्म बांधणे असे म्हणतात. 'मी करत नाही' आणि 'कोण

4

आपलेच 'प्रोजेक्शन'

12 May 2023
0
0
0

विहीरीत जाऊन प्रोजेक्ट केले. ह्यावरुन लोक असे म्हणतील की बस, प्रोजेक्ट करण्याचीच गरज आहे. आपण जर त्यांना विचारले की तुम्ही असे कशावरून म्हणता? तेव्हा म्हणतील की विहीरीत जाऊन मी आधी असे बोललो होतो की '

5

राँग बिलीफ ने कर्मबंधन

12 May 2023
0
0
0

तुमचे नाव काय आहे?प्रश्नकर्ता: चंदुभाऊदादाश्री : खरोखर चंदुभाऊ आहात?प्रश्नकर्ता: असे कसे म्हणू शकतो? सर्वांना जे वाटते तेच खरे.दादाश्री : तर मग खरोखर चंदुभाऊ आहात, नाही का? तुम्हाला खात्रीनाही का? 'मा

6

कर्तापदाने कर्मबंधन

12 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: कर्म कशाने बांधली जातात? हे आणखी थोडे सविस्तर समजावून सांगा ना....दादाश्री : कर्म कशाने बांधली जातात, ते तुम्हांला सांगू का? तुम्ही कर्म करीत नाही, तरीही मानता की 'मी करतो' म्हणून तुमचे ब

7

वेदांताने सुद्धा स्वीकारले निरिश्वरवाद

12 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: जर दुसऱ्या कोणत्या तरी शक्तीने होत असते, तर मग कोणी चोरी केली, हा काही गुन्हा नाही. आणि कोणी दान दिले तर, तो सुद्धा गुन्हा नाही. म्हणजे हे सर्व काही सारखेच म्हटले जाईल ना!दादाश्री : हो. स

8

हे आहे महाभजनाचे मर्म

12 May 2023
0
0
0

म्हणून अखा भगत म्हणतात की,जो तू जीव तो कर्ता हरी;जो तु शीव तो वस्तु खरी !अर्थात जर 'तु शुद्धात्मा आहेस' तर गोष्ट खरी आहे. आणि जर 'तु जीव आहे; ' तर वर कर्ता हरी आहे. आणि जर तु शीव आहेस' तर वस्तु खरी आह

9

करतो तोच भोगतो

12 May 2023
0
0
0

दादाश्री : तो तर स्वतःच स्वतः साठी जबाबदार आहे. भगवंताने ह्यात हात घातलेलाच नाही. या जगात तुम्ही स्वतंत्रच आहात. उपरी (वरिष्ठ) कोण आहे ? तुम्हाला अन्डरहॅन्ड (नोकर, हाताखालची माणसं ) ची सवय आहे म्हणून

10

कर्मबंधन, आत्याला की देहाला?

12 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता तर मग आता कर्मबंधन कोणाला होते. आत्म्याला की देहाला ?दादाश्री : हा देह तर स्वतःच कर्म आहे. मग दुसरे बंधन त्याला कुठून होणार? हे तर ज्याला बंधन वाटत असेल, जो जेलमध्ये बसला असेल त्याला बंधन

11

कर्म अनादिपासून आत्म्यासोबत

12 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता तर आत्म्याची कर्मरहित अशी स्थिती असेल ना? ती केव्हा असते?दादाश्री : ज्याला एकाही संयोगाची वळगणां (बंधन, वेढा) नसेल, त्याला कर्म कधीही चिकटत नाहीत, ज्याला कोणत्याही प्रकारची वळगणां नसेल त्य

12

संबंध, आत्मा आणि कर्माचे...

12 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता : आत्मा आणि कर्म यांच्यात काय संबंध आहे?दादाश्री दोघांच्या मध्ये कर्तारुपी कडी नसेल तर दोन्ही वेगळे : होतात. आत्मा, आत्म्याच्या जागेवर आणि कर्म कर्माच्या जागेवर वेगळे होऊन जातात.प्रश

13

कर्म बांधली जातात, ही तर अंतः क्रिया

12 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता : मनुष्यला कर्म लागू पडत असतील की नाही.दादाश्री निरंतर कर्म बांधतच असतो. दुसरे काहीच करत नाही. मनुष्याचा अहंकार असा आहे की तो खात नाही, पीत नाही, संसार करत नाही, व्यापार करत नाही तरीही मात

14

कर्मबीजाचे नियम

13 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: कर्म बीजाची अशी काही समज आहे की हे बीज पडेल आणि हे पडणार नाही?दादाश्री : हो, जर तुम्ही म्हणालात की, 'हा नाष्टा किती छान बनला आहे, तो 'मी खाल्ला. ' तर बीज पडले. 'मी खाल्ले' बोलण्यात अडचण '

15

संबंध, देह आणि आत्म्याचा....

13 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: देह आणि आत्मा यांच्यातील संबंधाबाबत जास्त विस्तारपूर्वक समजवा ना?दादाश्री : हा जो देह आहे, तो आत्म्याच्या अज्ञानतेने उत्पन्न झालेला परिणाम आहे. जे जे 'कॉझीझ' केले होते, त्याचा हा 'इफेक्ट'

16

कारण-कार्याचे रहस्य

13 May 2023
0
0
0

इफेक्ट तुम्हाला समजले का? आपणहून येतच असतात त्याचे नाव इफेक्ट. आपण परीक्षा देतो ना, हे कॉझ म्हटले जाईल. नंतर त्याच्या परिणामाची चिंता आपण करायची नसते. तो तर इफेक्ट आहे. परंतु संपूर्ण जग परिणामाची चिंत

17

पहिले कर्म कशाप्रकारे आले?

13 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: कर्माच्या थियरीनुसार कर्म बांधली जातात आणि त्याचा परिणाम नंतर भोगावा लागतो. आताच तुम्ही अशाप्रकारे कॉझ आणि इफेक्ट बद्दल सांगितले. जर आधी कॉझ नंतर त्याची इफेक्ट असते हे जर आपण तर्कदृष्टीने

18

कर्म एक जन्माचे की अनेक जन्मांचे?

13 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता ही सर्व जी कर्म आहेत ती एकाच जन्मात भोगून पूर्ण : होत नाहीत. म्हणूनच अनेक जन्म घ्यावे लागतात ना, त्याला भोगण्यासाठी. जोपर्यंत कर्म पुर्ण होत नाहीत तोपर्यंत मोक्ष कुठे आहे?दादाश्री : मोक्षा

19

करतो कोण आणि भोगतो कोण?

13 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: दादा, मागील जन्मात जी कर्म केली ती या जन्मात भोगावी लागतात, तर मागील जन्मात ज्या देहाने भोगले तो देह तर लाकडात जळून गेला, आत्मा तर निर्विकार स्वरूप आहे, तो आत्मा दुसरा देह घेऊन येतो, पण ह

20

ह्या जन्माचे ह्या जन्मात ?

13 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: ह्या सर्व कर्मांची फळं आपल्याला ह्या जन्मातच भोगायची की मग पुढील जन्मातही भोगावी लागतात?दादाश्री मागच्या जन्मात जे कर्म केले होते, ते योजनेत होते म्हणजे कागदावर लिहिलेली योजना. ते आता रूप

21

कर्मफळ- लोकभाषेत, ज्ञानींच्या भाषेत

13 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: सर्व इथल्या इथे भोगायचे आहे असे म्हणतात, ते काय खोटे आहे का?दादाश्री: भोगायचे इथल्या इथेच आहे पण ते या जगाच्या भाषेत. : अलौकिक भाषेत याचा अर्थ काय होतो?मागील जन्मात कर्म अहंकाराचे, मानाचे

22

...की ह्या जन्माचे पुढील जन्मात?

13 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता : तर काय ह्या जन्मात केलेल्या कर्माचे फळ पुढीलजन्मात मिळू शकते?दादाश्री हो, ह्या जन्मात मिळत नाही.प्रश्नकर्ता: तर आता ह्या जन्मात आम्ही जे भोगत आहोत ते मागील जन्माचे फळ आहे का?दादाश्री होय

23

वाईट कर्माचे फळ केव्हा?

13 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: चांगले किंवा वाईट कर्माचे फळ ह्याच जन्मात किंवापुढील जन्मात भोगावे लागते, तर तसे जीव मोक्षगती कशाप्रकारे प्राप्त करूशकतील?दादाश्री : कर्माचे फळ नुकसान करत नाही. कर्माचे बीज नुकसान करतात.

24

प्रत्येक जन्म मागील जन्माचे सार

13 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: आता जी कर्म आहेत, ती अनंत जन्मांची आहेत?दादाश्री प्रत्येक जन्म, अनंत जन्मांच्या सार रूपाने असतो, सर्व : जन्मांचे एकत्र जमा होत नाही. कारण की नियम असा आहे की परिपक्व काळात फळ पिकलेच पाहिजे

25

या सर्वांचा संचालक कोण?

13 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: तर हे सर्व कोण चालवतो?दादाश्री : कर्माचा नियम असा आहे की, तुम्ही जे कर्म करता त्याचा परिणाम आपोआप नैसर्गिक रित्या येतो. प्रश्नकर्ता: हे कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते. ते कोणनक्की करतो?

26

'व्यवस्थित शक्ति' आणि कर्म

13 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: आपण जे 'व्यवस्थित शक्ति' म्हणत आहात ते कर्मानुसारआहे?दादाश्री : जग काही कर्माने चालत नाही. जगाला 'व्यवस्थित शक्ति' चालवते. तुम्हाला येथे कोण घेऊन आले आहे? कर्म? नाही. तुम्हाला 'व्यवस्थित

27

फळ मिळते ऑटोमेटिक

13 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: कर्माचे फळ जर कोणी दुसऱ्याने दिले तर मग ते कर्मचझाले ना?दादाश्री : कर्माचे फळ दुसरा कोणी देतच नाही. कर्माचे फळ देणारा कोणी जन्माला आलाच नाही. इथे फक्त टेकून मारण्याचे औषध प्यायले तर मरूनच

28

कर्मफळात 'ऑर्डर' चा आधार

13 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता : कोणत्या ऑडर (क्रम) मध्ये कर्माचे फळ येते? ज्या ऑडरमध्ये ते बांधले गेले असेल, त्याच ऑडरप्रमाणे त्याचे फळ येते? म्हणजे पहिले हे कर्म बांधले गेले, त्यानंतर हे कर्म बांधले गेले, नंतर हे कर्म

29

केवळ ज्ञानातच हे दिसते

13 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता : हे कर्म नवे आहे की जुने आहे हे कशा प्रकारे दिसते?दादाश्री : कर्म केले की नाही केले, हे तर कोणीही पाहू शकत नाही. हे तर भगवंत की ज्यांना केवळज्ञान आहे तेच जाणू शकतात. ह्या जगात जी कर्म तुम

30

आता कुठून आले मेले?

13 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: पुष्कळ वेळा असे होते की, आपण अशुभ कर्म बांधत असतो आणि त्यावेळी बाहेरील उदय शुभ कर्माचा असतो ?दादाश्री हो, असे होत असते. आता तुमचा शुभ कर्माचा उदय असेल पण आत तुम्ही अशुभ कर्म बांधत असाल.तु

31

म्हणून बिघडवू नका भाव कधी

15 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: पुण्यकर्म आणि पापकर्म कसे बांधले जातात?दादाश्री : दुसऱ्यांना सुख देण्याचा भाव केल्यामुळे पुण्य बांधले जाते आणि दु:ख देण्याचा भाव केल्यामुळे पाप बांधले जाते. मात्र भाव केल्यामुळेच कर्म बां

32

स्थूळकर्म : सुक्ष्मकर्म

15 May 2023
0
0
0

एका शेठने पन्नास हजार रूपयांचे दान दिले. तेव्हा त्याच्या मित्राने शेठजींना विचारले, 'एवढे पैसे देऊन टाकलेत?' तेव्हा शेठ म्हणाले, 'मी तर एक पैसाही देईल असा नाही. हे तर त्या मेवरच्या दबावामुळे द्यावे ला

33

क्रियेने नाही पण ध्यानानेच चार्जिंग

15 May 2023
0
0
0

आचार्य महाराज प्रतिक्रमण करतात, सामायिक करतात, व्याख्यान देतात, प्रवचन करतात, पण तो तर त्यांचा आचार आहे, हे स्थूळकर्म आहे. पण आत काय चालू आहे ते पहायचे आहे. आत जे चार्ज होते, ते 'तिथे 'उपयोगी पडेल. आत

34

आत फिरवा भाव असे

15 May 2023
0
0
0

स्थूळकर्म म्हणजे तुला एकदम राग आला, तेव्हा तुला रागवायचेनसते पण तरी सुद्धा राग येतो. असे होते की नाही होत?प्रश्नकर्ता: होय, असे होते.दादाश्री : आता जो राग आला, त्याचे फळ इथल्या इथे ताबडतोब मिळते. लोक

35

या ज्ञानाने संसारासहित मोक्ष

15 May 2023
0
0
0

आता घरात बायको असेल, लग्न केलेले असेल आणि मोक्षाला जायचे असेल, तर मनात येत राहते की मी लग्न केलेले आहे, तर आता मी मोक्षाला कसे काय जाऊ शकेल? अरे बाबा, बायको नडत नाही, तुझी सुक्ष्मकर्म नडतात. हे तुझे स

36

अशाप्रकारे वळवा मुलांना

15 May 2023
0
0
0

मुलांमध्ये वाईट गुण असले तर आई-वडील त्यांना रागवतात, आणि सांगत फिरतात की 'माझा मुलगा असा आहे, नालायक आहे, चोर आहे. ' अरे, तो असे करतो, तर जे केले त्यास बाजूला ठेव. पण आता त्याचे भाव बदल ना! त्याचे आती

37

चार्ज आणि डिस्चार्ज कर्म

15 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: स्थूळकर्म आणि सूक्ष्मकर्माचे कर्ता वेगवेगळे आहेत का?दादाश्री : दोन्हीचे कर्ता वेगळे आहेत. हे जे स्थूळकर्म आहेत, ते डिस्चार्ज कर्म आहे. ह्या बॅटऱ्या असतात त्यांना चार्ज केल्यानंतर त्या डिस

38

कर्म-कर्मफळ- कर्मफळ परिणाम

15 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता : मागच्या जन्मी चार्ज झालेली जी कर्म आहेत, ते या जन्मीडिस्चार्जरूपे येतात. तर या जन्माची जी कर्म आहे, ते या जन्मीच डिस्चार्जरूपाने येतात की नाही?दादाश्री : नाही.प्रश्नकर्ता: तर केव्हा येता

39

संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म

15 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता : हे सर्व मागील जन्माच्या संचितकर्मावर आधारित आहेका?दादाश्री : असे आहे ना की, संचितकर्म आणि असे इतर सर्व शब्द समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे संचितकर्म, हे कॉझीझ आहेत आणि प्रारब्धकर्म

40

अजाणतेपणी केलेल्या कर्माचे फळ मिळते का?

15 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: जाणून-बुजून केलेल्या गुन्ह्यांचा दोष किती लागतो? आणि अजाणतेपणी केलेल्या चूकांचा दोष किती लागत असेल? अजाणतेपणी केलेल्या चूकांना माफी मिळते ना?दादाश्री : कोणी असा वेडा नाही की जो असेच माफ क

41

प्रारब्ध भोगल्या नंतरच सुटका

15 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता : मुख्य तर आपलीच कर्म नडतात ?दादाश्री : तर मग दुसरे कोण? दुसरा कोणी करणारा नाही. बाहेरचे कोणी करणारे नाहीत. तुमचीच कर्म तुम्हाला त्रास देतात. शहाणी बायको करून आणली आणि नंतर ती वेडी झाली. त

42

कोणत्या कर्माने देहाला दुःख?

15 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: कोणत्या कर्माच्या आधारावर शरीराचे रोग होतात ?दादाश्री : लुळा-पांगळा होतो ना! हो, हे सर्व काय झाले आहे? ते कशाचे फळ आहे? आपण जर कानाचा दुरूपयोग केला तर कानाला नुकसान होते. डोळ्यांचा दुरूपय

43

निर्दोष मुलांनी का भोगायचे?

15 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: पुष्कळ वेळा असे पाहण्यात येते की, लहान मुलंजन्मतः अपंग वगैरे असतात. पांगळे असतात. कितीतरी लहान मुले कुतुबमिनार आणि हिमालय दर्शनाच्या दुर्घटनेत मरून जातात. तर या छोट्या-छोट्या मुलांनी काय

44

आजच्या कुकर्मांचे फळ ह्या जन्मातच?

15 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता हे जे कमांचे फळ येते, जसे उदाहरणार्थ आपण एखाद्याच्या विवाहात विघ्न आणले. तर मग पुन्हा असेच फळ आपल्याला पुढील जन्मी मिळते का? आपला विवाह होत असताना तोच मनुष्य विघ्न निर्माण करेल का? अशा प्र

45

जमवा सासूसोबत सुमेळ

15 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: सासूसोबत माझा खूप संघर्ष होत असतो. त्यापासून कसे सुटायचे?दादाश्री : एकूण एक कर्माची मुक्ति व्हायला हवी. सासू त्रास देत असेल तेव्हा प्रत्येक वेळी कर्मापासून मुक्ति मिळाली पाहिजे, तर त

46

स्वतः नेच पाडले अंतराय ?

15 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: आपण सत्संगला येत असतो तेव्हा एखादा माणूस अडचण उभी करतो. तर ती अडचण आपल्या कर्मामुळे आहे का?दादाश्री होय, तुमची चुक नसेल तर कोणी तुमचे नाव घेणार नाही. तुमच्या चूकांचाच परिणाम आहे. स्वतःनेच

47

पति - पत्नीचा संघर्ष

15 May 2023
0
0
0

ढेकूण चावतात, ते तर बिचारे खूप चांगले आहेत पण हा नवरा बायकोला चावतो, बायको नवऱ्याला चावते, हे अतिशय दुःखदायी असते. चावतात की नाही?प्रश्नकर्ता: चावतात. दादाश्री तर हे चावायचे बंद करायचे आहे. ढेकूण

---

एक पुस्तक वाचा