shabd-logo

जीवन-दृष्टि (उद्योगांत ज्ञानदृष्टि)

29 June 2023

5 पाहिले 5


माझ्या मित्रानो,

१. बाल भी नोल्ली, त्यात सर्वजनाना मला काय सांगावयाचे होतें, सागितले आज माझ्या समोर मुख्यतः शाळेची मडळी आहेत. त्याना उद्देशून मी लणार आहे

औचित्यविचार

२. ला शाळेशी माझा पूर्वीपासून समध आहे. वीस वर्षापासून ही कार्यकत्यचिपय शाळा चालू आहे काळाशी टक्कर देऊन ती टिकून आहे. कृतज्ञता तिच्यात चिरटपणा आहे ह्याचे श्रेय यी शिक्षक- मी आणि जनतेला आहे. ते धन्यनादास पात्र आहेत.

*राष्ट्रीय शाळा, तुमसर, ये ता. १४-२-४२ रोनी शिक्षा, विद्यार्थी आणि गायरी तरण त्याच्यासमोर दिल भाषण.

३. माझ्या दृष्टीने आमच्या शिक्षणात आज जर कशाची विशेष गरज असेल तर ती विज्ञानाची आहे हिंदुस्थानचा उद्धार केवळ शेतीवर होणें नाहीं हिंदुस्थान कृषिप्रधान म्हटला जातो युरोपातील राष्ट्र विज्ञान पाहिजे उद्योगप्रधान म्हटली जातात हिदुस्थानात शेती मुख्य अ ताना माणशी सव्वा एकर जमीन आहे उल्ट परान्समध्ये ती माणशी साडेतीन एकर असून तो देश उद्योगप्रधान म्हटला आहे ह्यावरून हिंदुस्थानची दशा किती वाईट आहे तें कळून येईल ह्याचा अर्थ हा होतो, की हिंदुस्थानात एक शेती मात्र होते, दुसरें काही होत नाहीं अमेरिका (संयुक्त संस्थान) जगातील सर्वात सधन देश आहे. त्यात शेती आणि उद्योग दोन्ही भरपूर चाल तात तो युद्धासाठी रोजचा पचावन कोटि रुपये सर्च करीत आहे आपल्या देशाची लोकसंख्या चाळीस कोटि इतक्या लोकाना रोज जेनू घालावयाचें, तर इथल्या मानाने पाच कोटि रुपये सर्च येईल हिदुस्थानला अकरा दिवस जेवण देता येईल, इतका सर्च अमेरिका रोज युद्धासाठीं करीत आहे इतकी ती श्रीमत आहे हिंदुस्थानात माणशी सालिना उत्पन्न पन्नास साठ रुपये शेतीचें आणि बारा रुपये उद्योगाचें होतें म्हणून च हिंदुस्थानला कृषिप्रधान म्हणावयाचें. आता इग्लडचें पहाल, तर तेथे सालिना शेतीचे उत्पन्न माणर्शी असे च पन्नास-साठ होर्ते आणि उद्योगाचे होतें पाचशें बारा रुपये. यावरून आपला देश कोठे आहे ते पहा.
ही स्थिति पालटायला आपल्या येथील विद्यार्थी, शिक्षक आणि जनता सर्वोनी च उद्योगात तरबेज व्हायला पाहिजे. त्यासाठी विज्ञान शिकायला पाहिजे.

(अ) आमचें स्वयपाकघर ही आमची प्रयोगशाळा असली पाहिजे तेथे काम करणा याला कोणत्या साद्यात किती उष्णाक, किती ओज, किती स्नेह इत्यादि सर्व शास्त्रीय गोष्टी माहीत पाहिजेत कोणत्या वयाच्या माणसाला कोणत्या कामाला क्सा आहार लागेल, ह्याचें गणित त्याला करता आलें पाहिजे.
(आ) शौचाला तर सर्व च जातात पण शाळेतील मडळींच तसे नाहीं चालायचे मळाचा काय उपयोग होतो ? सूर्यकिरणाचा त्यावर चाय परिणाम होतो ! मळ उघडा पडल्यास त्यापासून कोणते नुकसान होतें ? कोणते रोग फैलावतात ? त्याच सत शेताला दिल्यास जमिनीचा क्स किती वाढतो? इत्यादि सर्व गोष्टींचं शास्त्रीय ज्ञान त्यापासून आपल्याला मिळविलें पाहिजे. 
(इ) एसादा मुलगा आजारी पडतो तो का आजारी पडला १ आजार आला तो पुष्ट आला नाहीं त्याला तू सर्च करून बोलावलेंस अतिथीप्रमाण त्याची वास्तपुस्त केली पाहिजे, तो का आला, कसा आला इत्यादि चौकशी केली पाहिजे त्याची यथास्थित पूजा, उपचार क्सा करा यचा तें समजून घेतले पाहिजे तो आला च तर त्याच्यापासून सर्व ज्ञान ग्रहण केलें पाहिजे. ह्यात शिक्षणाचा मुद्दा आहे तो ज्ञानदाता आटा आणि गेला, आपण कोरडेचे कोरडे ' असे इतराप्रमाणे आमचे होता कामा नये.
(ई) तुम्ही येथें सूत कातता, सादी काढता, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद, परंतु सादीविद्येसंबंध शास्त्रीय प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला देता आली नाहीत, तर शाळा आणि उत्पत्तिकेद्र उर्फ कारखाना ह्याच्यात फरक तो काय राहिला ? 
परंतु मी तर कारखान्यात हि ह्या ज्ञानाची अपेक्षा रासीन इथल्या शाळेतील मुले इंग्रजी वगैरेच्या परीक्षात उत्तीर्ण होतात, इतराच्या मानाने ती कमी नाहीत, इत्यादि मला मघा सागण्यात आले आपरा थोर वारसा परंतु मुलें पास होतात ह्यात विशेष काय आहे १ आपली मुले नालायक थोडीं च आहेत १ इंग्लैंड मधल्या मुलाना इतिहास भूगोल शिक्वा बरें मराठीतून १ पाहू किती पास होतात तीं ? बडोद्याला पुष्कळ वर्षांपूर्वी एक साहेब आला होता त्यान गीतेचा चागला वीस वर्षे अभ्यास केला होता तमा तो चागला चोल्ला, परंतु त्याला सस्कृत वचन भट्ट उपारता आले नाहीं तो काय म्हणाला कुरु कर्मैव तस्माद दवम् ।

वीस वीस वर्षे अभ्यास करून त्यांची ही दशा ! आपल्या येथे शेकडो लोक त्याच्या भाषेत सरस बोलतात. परंतु हा आपल्या ह्या भूमीचा च गुण आहे. हजारो वर्षांपासून विद्येची उपासना येथे झाली आहे. हा कांहीं ह्या शाळेतील गुरुजींचा गुण नाहीं. म्हणून इंग्रजी भाषेच्या ज्ञानावर आम्ही संतोषून चालणार नाहीं. आम्हांला आरोग्यशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, यत्रशास्त्र इत्यादि शिकले पाहिजे. शास्त्राची आणि विज्ञानाची ही यादी ऐकून घाबरून जायला नको. तीं उद्योगाबरोबर सहज लीलेनें शिकता येतील.

५. शिकायच्या विद्या दोन आहेत : एक आपल्या आसपासच्या वस्तु पारसण्याची शक्ति म्हणजे च विज्ञान; आणि दुसरी, आत्मज्ञानपूर्वक सयम करायला येणें म्हणजे च अध्यात्म, ह्यासाठी मध्यतरी निमित्तमात्र भाषा लागते. तेवढ्यापुरतीच ती शिकावयाची भाषा पोस्टमनचे काम करते. मीं जर पत्रात काहीं लिहिलें च नाहीं, तर पोस्टमन तो 
विविध विद्या : कोरा कागद हि पोंचवील, भाषा म्हणजे विद्येचें विज्ञान आणि वाहन. ही हि किंमत कमी नाहीं. विज्ञान आणि
अध्यात्म अध्यात्म ही च विद्या. तिचा च मी विचार करीन. माझा चरसा मोडला तर का मी रडत बसेन १ मी सुताराकडे जाऊन तो दुरुस्त करून घेईन. तर्से, विंचू चावला असता मी रहत बसता कामा नये त्याचा उपचार करून मोकळे झाले पाहिजे. अशा प्रकारे आत्म्याची अलिप्तता चळली पाहिजे. ती आगवळणी पडली पाहिजे. माझी शाळेची परीक्षा ही च. मी भाषेचा पेपर काढीत बसणार नाहीं. मुलाच्या बोलण्यावरूनच त्याचे भाषाशान मला समजून येईल.
विविध विद्या : कोरा कागद हि पोंचवील, भाषा म्हणजे विद्येचें विज्ञान आणि वाहन. ही हि किंमत कमी नाहीं. विज्ञान आणि

६. विद्यार्थी जेवनात, आणि इतर मंडळी हि जेवतात. परंतु त्या दोहोंत फरक आहे. विद्यार्थ्यांचे जेवण ज्ञानमय पाहिजे, त्यानी धान्य दळले आणि चाळले; त्यात चाळ निती निघाला, तो ते नोंदून
शाळेत ज्ञानदृष्टि ठेवतील. समजा, शेरातून आट तोळे चाळ निपाला;

प्रधान चाळले; त्यात चाळ निती निघाला, तो ते नोंदून म्हणजे हा दद्दा के चाळ झाला हा पार झाला. दुसऱ्या दिवशी शेजाऱ्याकडे जाऊन तो त्याचा चाळ मोजील त्याला आढळून येईल, त्याच्या पिठावून अडीच तोळे न चाळ निघतो. दहा टक्के चाळ निघाल्यास काय घडले १ तितका चाळ पोटात गेल्यास का चारणार नाहीं । इत्यादि प्रश्न त्याला सुचले पाहिजेत. त्याने ते विचारले पाहिजेत, आणि त्याची योग्य उत्तरे हि त्याला मिळाली पाहिजेत, असें जर झाले तर गीत म्हटल्याप्रमाणें त्याचं प्रत्येक धर्म ज्ञान- साधन होईल. ताप आला तर वो ज्ञान देऊन जाईल. तो प्रयोग होईल. पुन्हा तमला ताप येणार नाहीं. अशा प्रकारे प्रत्येr ite शानदृष्टीने वेरी जाते ती शाळा; आणि जेथे तीच गोष्ट कर्मदृष्टीने होते तो कारखाना. अशा प्रकारें प्रयोगदर्शन, ज्ञान दृष्टीने प्रत्येक वर्म करायचे म्हटले, म्हणजे थोष्टा सर्न होईल. पण त्यातून तितकी बमाई होईल. शाळेत चरसा म्हणजे आमच्या का बोका बसला? मी इतिहास धोकायला नाहीं जन्मलों. मी तो निर्माण करायला जन्मलो आहे.

शिक्षकाच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट ज्ञान देणारी आहे. उदाहरणार्थ, मळ च पहा. तो फार मोठे शिक्षण देतो. मी तर त्याबाबत एक श्लोक च बनविला आहे : 'प्रभाते मल-दर्शनम् 'सकाळी त्याच्या दर्शनाने माणसाला आपले आरोग्य क्सें आहे त्याचे ज्ञान होईल. मळातील भुइमुगाचे तुकडे काल पोटावर केलेल्या अत्याचाराचे आणि अपचनाचे ज्ञान आणि भान करवितील. त्याप्रमाणे आपण आपल्या आहार-विहारात फरक करू. किती हि काळजी घेतली, तरी मळ घाण न्व. तो सकाळीं अवलोवून आपली देहासत्ति कमी होऊन वैराग्य लाभेल. आणि आई जशी थंडीच्या दिवसात मुलाच्या अंगावर पाघरूण घालते, आणि कोणते हि अग उघडे पडलें नाहीं ह्याची काळजी घेते, त्याप्रमाणे काळजीपूर्वक आपण मळ कोरड्या मातीने नीट झाकला, आणि योग्य काळी शेतात पसरवला, तर तो च आपली लक्ष्मी वाढवील. आरोग्य वैराग्य-सौभाग्य दातृ !

ह्याच प्रमाणे शाळेतील प्रत्येक कर्म ज्ञानदायी आणि व्यवस्थित होईल. मुलगा बसेल तर ताट बसेल. घराचा धारण वाकला तर घर टिकेल का? नाहीं तसा आपला मेरुदड हि आपण सर्वदा ताठ रासला पाहिजे. शाळेत जर ह्याप्रमाणे कार्य होईल, तर राष्ट्र पाहता पाहता बदलून जाईल त्याचें दुस दैन्य नाहींसे होईल. सर्वत्र ज्ञानाची प्रभा पाक्ल

७ शाळेंतील प्रत्येक गोष्ट ज्ञानसाधन बनवायची म्हटलें, म्हणजे त्यासाठी शाळा सजवाव्या लागतील उत्तम उत्तम साधनें ठेवावी लागतील रामदासाचे वचन आहे "देवाचे वैभव वाढवावे" शाळेच्या गरजेच्या सर्व गोष्टी शाळेला मिळवून शाळेबाबत आपल्या लोकाना आपली घरे शृंगारण्याची नव्हे, जनतेचे कर्तव्य पण शाळा शृंगारण्याची हौस वाटली पाहिजे. त्यानीं दिल्या पाहिजेत, परंतु एवढे हि बस नाहीं, एखादा दानशूर भेटतो आणि म्हणतो, मी शाळेल इसकी मदत केली. परंतु आपल्या स्वत च्या मुलाला कोठल्या शाळेत धारतो ?--तर सरकारी शाळेत. हे अस का ? जर राष्ट्रीय शाळा दानास पान समजता, तर त्या सर्व प्रकारें सजवून आपल्या मुलाला तेथेंच का नाहीं पाठवीत १

मुलें राष्ट्रानें धन आणि त्याच्या भोजनात नाहीं दूध, नाहीं तूप 1 मुलापत मासिक भोजन सर्व अटीच रुपये । ह्याला काय म्हणतात १ राष्ट्राची एकूण स्थिति बिसरता येत नाहीं, तरी जितके कमीत कमी देणे जहर तितकें द्यायलाच पाहिजे. मार्गे जेलमधील सत्याग्रहींना योग्य अन्न मिळत नव्हतें, दूध मिळत नव्हते, त्या बद्दल त्याची तक्रार होती गाधीजींच्या सूचनेवरून बाहेरील नागरिक डॉक्टर लोकानीं शाकाहारी माणसाला कमीत कभी निती दूध मिळायला पाहिजे तें ठरविले त्यानीं कमीत कमी २० तोळे दूध प्रत्येकाला मिळाले पाहिजे असा निर्णय केला होता. आणि सरकारनें जर कैदी टेवले आहेत, तर त्याने ती विमान गरज पुरवलीच पाहिजे. पण जर आम्हीच त्याची अंमलबजावणी शाळेत करीत नाहीं तर ते कसे शोभेल १ मुलाना दूध मिळाले पाहिजे त्याना उत्तम अन्न मिळालं पाहिजे. तसें जर केलें नाहीं, तर त्याच्यात तेज उत्पन्न होणार नाहीं

८ मी काहीं वस्तु शिक्षकाना, काही विद्यार्थ्यांना आणि काही इतराना सागितल्या त्या सर्व मी आपल्या अनुभवातून सागितल्या आहेत. त्याचा योग्य उपयोग होईल, अशी मी आशा करतो. प्रा. से. वृ६१.

Vinoba bhave ची आणखी पुस्तके

1

गीताई

22 June 2023
0
0
0

गीताई विषयीगीताई आणि पू. विनोबा भावे यांच्या गीताई लेखनाविषयी महत्त्वाची माहिती देणारा हा लेख महाराष्ट्र टाईम्स मध्ये वाचायला मिळाला. मनोगतच्या गीताई च्या पुस्तकाच्या आरंभी ही माहिती शोभून दिसेल असे व

2

गीताई

22 June 2023
0
0
0

दुसरा अध्यायसंजय म्हणालाअसा तो करुणा ग्रस्त घाबरा अश्रु गाळित । करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ॥ १ ॥ श्री भगवान् म्हणालेकोढूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज । असे रुचे न थोरांस ह्या

3

गीताई

22 June 2023
0
0
0

तिसरा अध्यायअर्जुन म्हणालाबुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना । मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ॥ १ ॥मिश्र बोलून बुद्धीस जणू मोहात टाकिसी ।ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ॥ २ ॥श्री

4

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय चोथा[१३]श्री भगवान् म्हणालेयोग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो ।मनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी ॥ १ ॥अशा परंपरेतून हा राजर्षीस लाभला ।पुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला ॥ २ ॥तो चि

5

गीताई

22 June 2023
0
0
0

पाचवा अध्याय[१६]अर्जुन म्हणालाकृष्णा संन्यास कर्माचा तसा योग हि सांगसी । दोहोत जे बरे एक सांग ते मज निश्चित ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेयोग सन्यास हे दोन्ही मोक्ष-साधक सारखे । विशेष चि परी योग स

6

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सहावा [१८]श्री भगवान् म्हणालेफळी आश्रय सोडूनि करी कर्तव्य कर्म जो । तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय ॥ १ ॥संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा । सोडिल्याविण संकल्प

7

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सातवा[22]श्री भगवान् म्हणालेप्रीतीने आसरा माझा घेउनी योग साधित ।जाणशिल कसे ऐक समग्र मज निश्चित ॥ १ ॥विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुज सांगतो । जे जाणून पुढे येथे जाणावेसे न राहते ॥ २ ॥लक्षाव

8

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय आठवा[२४]अर्जुन म्हणालाब्रह्म ते बोलिले काय काय अध्यात्म कर्म ते । अधि-भूत कसे सांग अधि-दैव हि ते तसे ॥ १ ॥अधि यज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे | प्रयाणी हि कसे योगी निग्रही तुज जाणती

9

गीताई अध्याय नववा

23 June 2023
0
0
0

[२७]श्री भगवान् म्हणालेआता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज । विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी ॥ १ ॥राज-विद्या महा-गुह्य उत्तमोत्तम पावन । प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म-सार सनातन ॥ २ ॥लोक

10

गीताई अध्याय दहावा

23 June 2023
0
0
0

[३१]श्री भगवान् म्हणालेफिरूनि सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुज । राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो ॥ १ ॥न देव जाणती माझा प्रभाव न महर्षि हि । सर्वथा मी चि देवांचे महर्षीचे हि मूळ की ॥ २ ॥ओळख

11

गीताई अध्याय अकरावा

23 June 2023
0
0
0

[३३]अर्जुन म्हणालाकरून करूणा माझी बोलिलास रहस्य जे । त्या थोर आत्म-विद्येने माझा हा मोह फेडिला ॥ १ ॥उत्पत्ति-नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर । कळला तुजपासूनि अभंग महिमा तुझा ॥ २ ॥तुझे ते ईश्वरी

12

गीताई अध्याय बारावा

23 June 2023
0
0
0

[३७]अर्जुन म्हणालाअसे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती । कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेरोवूनि मन माझ्यात भजती नित्य जोडिले ।श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर मानितो ॥

13

गीताई अध्याय तेरावा

23 June 2023
0
0
0

[४०]श्री भगवान् म्हणालेअर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते । जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्र ज्ञ म्हणती तसे ॥ १ ॥क्षेत्र - ज्ञ मी चि तो जाण क्षेत्रांत सगळ्या वसे । क्षेत्र-क्षेत्रज्ञ भ

14

गीताई अध्याय चौदावा

23 June 2023
0
0
0

[४३]श्री भगवान् म्हणालेसर्व ज्ञानामधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा ।जे जाणून इथे मोक्ष पावले सगळे मुनि ॥ १ ॥ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे | जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे ॥ २ ॥माझे

15

गीताई पंधरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[४५]श्री भगवान् म्हणालेखाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला । ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ॥ १ ॥वरी हि शाखा फुटल्या तयास । ही भोग पाने गुण- पुष्ट जेथे ॥ खाली हि मूळे निघती

16

गीताई अध्याय सोळावा

26 June 2023
0
0
0

[४९]श्री भगवान् म्हणालेनिर्भयत्व मनः शुद्धि योग ज्ञानी सुनिश्चय ।यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप ॥ १ ॥ अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता ।अ- लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव ॥

17

गीताई सतरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५३]अर्जुन म्हणालाजे शास्त्र मार्ग सोडूनि श्रद्धा पूर्वक पूजिती । त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेतिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी । ऐक सात्त्विक

18

गीताई अठरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५५]अर्जुन म्हणालासन्यासाचे कसे तत्व त्यागाचे हि कसे असे |मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥श्री भगवान म्हणालेसोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते सन्यास जाणती । फळ सर्व चि कर्माचे सोडणे त्याग

19

गीताई अधिकरणमाला

26 June 2023
0
0
0

एक ऐतिह्य कथन दोन दैन्य-प्रदर्शन तीन कृष्णास शरण चार आत्म-प्रबोधन पांच पाळू स्व-धर्मास सहावा बुद्धि योग तो सात योगी स्थितप्रज्ञ थोर आदर्श आमुचा ॥१॥आठ साधावया बुद्धि कर्म-योग अवश्यक&nbsp

20

पहिला सत्याग्रही

27 June 2023
0
0
0

म. गांधी नंतर म. गांधींचा विचार जिवंत ठेवणारा, म. गांधींच्या विचारानुसार आचरण करणारा म. गांधीचा सच्चा अनुयायी म्हणून विनोबा भावे यांचा उल्लेख करता येईल. १७ ऑक्टोबर १९४० रोजी देशी विदेशी वर्तमानपत्रातू

21

बालपण आणि शिक्षण

27 June 2023
0
0
0

११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्राच्या कुलाबा जिल्ह्यातील गागोदे या गावी विनोबांचा जन्म झाला. चार भाऊ आणि एक बहीण यात विनोबा सर्वात वडील. विनोबांचे वडील नरहरी शंभूराव भावे बडोदा संस्थानात नोकर होते. आज

22

साबरमती आश्रमात

27 June 2023
0
0
0

७ जून १९१६ रोजी म. गांधी आणि विनोबांची पहिली भेट झाली. विनोबा आश्रमात आल्याची बातमी म. गांधींपर्यंत पोहचली. आंघोळ करून भेटायला येऊ द्या असे सुचवित म. गांधी स्वयंपाक घरात शिरले. साबरमती-कोचरब आश्रमाच

23

एका वर्षाची रजा

27 June 2023
0
0
0

फेब्रुवारी १९१७ मध्ये गांधींकडून एक वर्षाची सुटी घेऊन विनोबा संस्कृत अभ्यासासाठी वाई येथे दाखल झाले. वाई येथे त्यांनी प्रथम पंडित नारायणशास्त्री यांची भेट घेऊन "वेदाभ्यास अस्पृश्यास शिकविण्याची आपली

24

वर्धा आश्रमात

27 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९१८च्या सुरुवातीला बडोद्याहून निरोप आला की विनोबांची आई हिवतापाने आजारी आहे. गांधींना ही बातमी समजताच त्यांनी विनोबाला त्वरीत बडोद्यास जाऊन आईची सेवा करण्यास सांगितले. विनोबा लगेच बडोद्याला ग

25

गीताई- गीता प्रवचने

27 June 2023
0
0
0

१९१५ साली बडोद्यात गीतेवर प्रवचने चालू होती. विनोबांची आई प्रवचनाला जात असे. दोन चार दिवसानंतर विनोबांची आई विनोबाला म्हणाली, "विन्या, प्रवचन मला समजतच नाही. गीतेवरील एखादे मराठी सोपे पुस्तक आणून दे.

26

बुनियादी तालीम

28 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९३७ साली वर्धा येथे आश्रमाच्या शिक्षण मंडळाचा प्रमुख या नात्याने गांधींच्या स्वावलंबी शिक्षण विषयक विचार विनिमयासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन विनोबांनी केले होते. काही दिवसापासून गांधीजीनी 'हरिज

27

भूदान

28 June 2023
0
0
0

शिवरामपल्ली येथील सर्वोदय समाजाचे अधिवेशन संपल्यानंतर तेलंगणातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी विनोबांनी १५ एप्रिल १९४१ रोजी पदयात्रा सुरू केली. शासनाने देऊ केलेले पोलीस संरक्षण नाकारून विनोब

28

बंगाल- ओरिसा पदयात्रा

28 June 2023
0
0
0

बिहारची पदयात्रा संपवून विनोबांनी १-१-१९५५ रोजी बंगालमध्ये प्रवेश केला. "तुझ्या हातात नव आशा आकांक्षाचे खड्ग आहे" या रविंद्रनाथांच्या गीताने विनोबांचे स्वागत करण्यात आले. रामकृष्ण परमहंसांनी विष्णुपूर

29

चंबळच्या खोऱ्यात

28 June 2023
0
0
0

विनोबा काश्मीरमध्ये असतानाच त्यांना चंबळ खोऱ्यातील प्रसिद्ध डाकू मानसिंहचा मुलगा तहसिलदारसिंह याचे पत्र मिळाले. त्या पत्रात त्याने लिहिले होते की, मला फाशीची शिक्षा झाली आहे. परंतु फाशीला जाण्यापूर्वी

30

ग्रामदान

28 June 2023
1
1
0

२५ डिसेंबर १९६२ पं. नेहरू शांतीनिकेतनमधील पदवीदान सभारंभ आटोपून विनोबांना भेटण्यासाठी नवग्राम येथे आले. भारताची बाजू समजावून सांगण्यासाठी नेहरूंनी बरीच कागदपत्रे आणि नकाशे आणले होते. शेवटी विनोबांना न

31

सूक्ष्मतर कर्मयोग

28 June 2023
0
0
0

१९७० च्या अमृत महोत्सवी वर्षापासून ब्रह्मविद्या मंदिरात राहण्याचा विचार विनोबांनी बोलून दाखविला. अमृत महोत्सव साजरा करण्याऐवजी ७५ लाख सूतगुंड्याचा सूत्रकोट आणि ७५ लाख रुपयांचा ग्राम स्वराज्य कोष जमा क

32

अखेरचे पर्व

28 June 2023
1
0
0

११ सप्टेंबर १९८२ रोजी विनोबांनी जाहीर केले, "आज बाबाच्या देहाला ८७ वर्षे झाली. बाबाच्या देहाचा आज वाढदिवस आहे. जयंती बाबाची नसून बाबाच्या देहाची आहे.'विनोबांच्या आश्रम जीवनात फारसा फरक पडला नाही. पण प

33

जीवन-दृष्टि (माझी तळमळ)

29 June 2023
0
0
0

यज्जातीयो यादृशो यत्स्वभावःपादच्छायां संश्रितो योऽपि कोऽपि । तज्जातीयस् तादृशस् तत्स्वभावःझिलप्यत्येनं सुंदरो वत्सलत्वात् ॥ -श्रीकुरथल्वारहा तमिळ वैष्णव भक्ताचा एक श्लोक आहे. त्याचा अर्थ असा

34

जीवन-दृष्टि (जीवनांतील तीन प्रधान गोष्टी)

29 June 2023
0
0
0

उद्योग, भक्ति आणि शिक्षणमाझ्या जीवनात तीन गोष्टींना मी प्रधान पद देतों. त्यापैकी पहिली म्हणजे उद्योग आपल्या देशात आळसाचे वातावरण फार आहे. बेकारीमुळे हि आळस शिरला आहे. शिकलेल्या लोकानीं उद्योग करायचा च

35

जीवन-दृष्टि (ब्रह्मचर्य)

29 June 2023
0
0
0

मनुष्याचे जीवन है व्यतिगत अनुभवाचे बनलेले आहे. त्या अनुभवानें मानव-समाजाचा पुष्कळ विचार झाल आहे. परंतु हिदुधर्मानें त्याचे शास्त्र रचून एक विशिष्ट साधना पेली. ती म्हणजे प्राचर्य, इतर धर्मात हि संयम आह

36

जीवन-दृष्टि (खोल अभ्यास)

29 June 2023
0
0
0

अभ्यासात लानी-६दी महत्वाची नाहीं, सोली महत्त्वाची आहे. पुष्कळ वेळ तासचे तास आणि नाना विषयाचा अभ्यास करीत राहणे ह्याला मी लावरुंद अभ्यास म्हणतो. समाधिस्थ होऊन रोज सतत अल्प वेळ एसाद्या निश्चित विषयाचा अ

37

जीवन-दृष्टि (उद्योगांत ज्ञानदृष्टि)

29 June 2023
0
0
0

माझ्या मित्रानो,१. बाल भी नोल्ली, त्यात सर्वजनाना मला काय सांगावयाचे होतें, सागितले आज माझ्या समोर मुख्यतः शाळेची मडळी आहेत. त्याना उद्देशून मी लणार आहेऔचित्यविचार२. ला शाळेशी माझा पूर्वीपासून समध आहे

38

जीवन-दृष्टि (साहित्याची दिशाभूल)

29 June 2023
0
0
0

खेड्यापाड्याच्या सर्वसामान्य शिकलेल्या लोकाच्या घरात मुद्रित चाय कोणते आढळून येते यासबंधी मार्गे एकदा आम्हीं तपास काढला होता. परिणाम असे आढळून आले की एकूण पाच प्रकारचें वाढप्रय प्रायः वाचलें जातें -&n

39

जीवन-दृष्टि (तुलसीदासांची बालसेवा)

3 July 2023
0
0
0

जेलमधल्या आमच्या सायं प्रार्थनेत तुलसीरामायण सांगण्याचें काम माझ्याकडे आलें होतें. त्या निमित्ताने रामायणार्थी रोज थोडा परिचय होऊन त्यातल्या काही खुन्या सहज च लक्षात येत. तुलसीदासानी आम जनतेसाठी हा मथ

40

जीवन-दृष्टि (गुत्समद)

3 July 2023
0
0
0

हा एक मंत्रद्रष्टा वैदिक वि. आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळवचा राहणारा गणपतीचा महान् भक्त. 'गणानां त्वा गणपति हवामहे' हा सुप्रसिद्ध मन ह्याने च पाहिलेला. ऋग्वेदातील दहा मडलापैकी द्वितीय मडल सम त्याच्या

41

परशुराम (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

हा एक विलक्षण प्रयोगी सुमारे पंचवीस हजार वर्षापूर्वी होऊन गेला कोणस्थाचा हा मूळ पुरुप. आईकडून क्षत्रिय. पाडून ब्राह्मण यामाच्या आशेनें लाने आईच डोके च उडविलें हें तपत योग्य म्हणून कोणी हि खुशाल विचारी

42

के. जमनालालजींना श्रद्धांजलि (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

माझ्या प्रियतम बंधूंनो आणि भगिनींनो !काल सायंकाळी ४ वाजता महिलाश्रमामध्ये माझें व्याख्यान ठेवले होतें. त्या व्याख्यानासाठीं मी तिथे जाऊन पोचलो, मुली येऊन बसल्या आणि मी माझे बोलणे सुरू करणार इतक्यात मो

43

तीन मुख्य वाद * (जीवन दृष्टी)

3 July 2023
1
0
0

माझ्या अत्यन्त प्रिय मित्रानो, आज मला सागायचे आहे ते सागण्यापूर्वी किंचित प्रस्तावना करावी लागणार आहे. एका मित्राची चिट्टी आली आहे. तीत म्हटले आहे, "कृपया हिन्दीम बोलें”. यातील 'कृपया' हा शब्द मी स्वी

44

जीवन दृष्टी (समाजवादाचं स्व-रूप) भावे

4 July 2023
0
0
0

समाजवादाची मूलभूत कल्पना नवीन नाही. अपरिग्रहाच्या आणि यशाच्या योजनेंत तिचा सपूर्ण समावेश केला आहे. समाज प्रवादात्मक आणि नित्य आहे ह्या पूर्वसिद्ध सामाजिक प्रवादाचे ऋण घेऊन व्यक्ति जन्मास येते. समाजापा

45

जीवन दृष्टी (नित्ययज्ञाची गरज) भावे

4 July 2023
0
0
0

हलच्या काळात राष्ट्रीय जागृतीच्या ज्या काही नवीन कल्पना निवाल्या, त्यातली अत्यंत स्फूर्तिदायक अशी कल्पना मला नित्ययज्ञाची वाटते. गरिबार्थी अनुसंधान रासण्याची, राष्ट्रासाठी काहीं निर्माण करण्याची, आणि

46

जीवन दृष्टी (वैराग्ययुक्त निष्काम बळ)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

47

जीवन दृष्टी (राष्ट्रासाठी त्याग किती व कां ?*)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

48

जीवन दृष्टी (आजचें दुःख *)

5 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवच्या भावांनो आणि बहिणींनो ! मी आज येथें नाइलाजानें आलों आहें. असे बोलण्याचे प्रसंग जितके टाळतां आले तितके टाळले. परंतु हा टाळतां आला नाहीं. कारण ह्या वर्षी मी इथेच राहतों. आहे. आसपासच्य

49

जीवन दृष्टि (राष्ट्रासाठी त्याग - किती व कां ?*)

5 July 2023
0
0
0

मित्रांनो, या ठिकाणी धुळयांत आल्यावर घरीं आल्यासारखे च मला वाटतें. कारण, कांहीं कळकळीची काम करणारी माणसे, शुद्ध हृदयाची -माणसें, या ठिकाण आहेत. पण है एक कारण झालें. दुसरें हि एक कारण आहे. तीन वर

50

जीवन दृष्टी (श्रमदेवाची उपासना)

5 July 2023
0
0
0

ह्या वर्षी खादीयात्रेस यात्रेच्या खऱ्या पद्धतीनें येऊन जाण्याची इच्छा होती. शारीरिक कारणासाठी सध्या मी पवनारला पडून आहें. ह्या विश्रांतीत कमीत कमी भंग करून खादीयात्रेत मुख्य भागापुरतें म्हणजे तकली उपा

51

जीवन दृष्टी (आजच्या आज साम)

5 July 2023
0
0
0

सोनेगांवच्या खादी यात्रेत शिष्टमंडळींसाठी गादी घातली होती. शिष्टमंडळींसाठीं न म्हणतां विशिष्ट मंडळींसाठीं म्हटलें पाहिजे. कारण तिथे आलेली बाकीची मंडळी हि शिष्ट च होती. त्या प्रसंगी मला म्हणावें लागलें

52

जीवन दृष्टि (विधायक कार्यक्रम) भावे

7 July 2023
0
0
0

हल्ली हिंदुस्थानांत स्वातंत्र्याच्या लढाईची गोष्ट बोलली जात आहे. आतां ही लढाई व्हायची ती शेवटची च व्हायची असें कांहीं लोक म्हणतात. आणि द्रष्ट्यांचे तर भाकीत आहे की स्वराज्य अनेक कारणांमुळे दृष्टीच्या

53

जीवन दृष्टी (भारतीय जन-दर्शन) भावे

7 July 2023
0
0
0

ह्या वेळीं खानदेशमध्ये पंधराएक दिवस थेट खेड्यांमध्ये फिरण्याची संधि मिळाली. त्यांतून लोकांचे एक वेगळें च दर्शन मला लाभले. मधल्या जेलच्या काळांत लोकांचा माझा संबंध बाह्यत: तुटला होता. तो : पुनः सांधला

54

जीवन दृष्टी (ग्रामसेवकांना)

7 July 2023
0
0
0

मीं आज इथे येण्याचें स्वीकारलें, तें मुख्यतः मगनवाडीतील विद्या- यच्या दर्शनाच्या लोभाने. प्रमाणपत्र द्यायला मी आलोच परीक्षा आणि नाहीं. कारण, त्यावर माझी श्रद्धा नाहीं. ज्या विषयांतप्रमाण

55

जीवन दृष्टी (खेडेगांवची जागृति)

7 July 2023
0
0
0

आपणां सर्वांना येथे जमलेले पाहून मला आनंद होत आहे. माझा नेहमीचा असा अनुभव आहे आणि जो येथील भाषणे व मतदान पाहून येथे हि आला आहे की खेड्यांतील लोक हे शहराच्या लोकांपेक्षां जास्त • बुद्धिमान् आहेत. शहरचे

56

जीवन दृष्टी (गांवलक्ष्मीची जोपासना)

7 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवांतील प्रेमळ बंधूंनो,आपला हा देश फार मोठा आहे. ह्या देशांत सात लाख खेडीं आहेत. आपल्या देशांत शहरें थोर्डी आहेत आणि खेडीं फार आहेत. ठोकळ मानाने दहा माणसांतील एक मनुष्य शहरांत राहतो व नऊ

57

जीवन दृष्टी (खेडेगांवचे आरोग्य)

7 July 2023
0
0
0

परवां पवनारचा एक मुलगा रस्त्यांत भेटला, म्हणाला, "मला खाडक झाली आहेत काय करावे ?” तेव्हां त्याला थोडक्यांत मंत्र सांगितला, "रोज सकाळी गाईचे ताजे ताक पीत जा, म्हणजे तुझा रोण जाईल. खेडेगांवच्या माझ्या ए

58

जीवन दृष्टी (खादीचें समग्र-दर्शन)

7 July 2023
0
0
0

जेलमध्ये थोडाफार तटस्थ चिंतनाला अवकाश मिळतो. तेव्हा आपल्या चळवळीसंबंधीं त्या च प्रमाणे हिंदुस्थानच्या आणि एकूण जगाच्या परिस्थितीसंबंधी विचार चांगला झाला. चर्चा हि झाली. एकंदर परिस्थिति कठिण झालेली दिस

---

एक पुस्तक वाचा