माझ्या अत्यन्त प्रिय मित्रानो, आज मला सागायचे आहे ते सागण्यापूर्वी किंचित प्रस्तावना करावी लागणार आहे. एका मित्राची चिट्टी आली आहे. तीत म्हटले आहे, "कृपया हिन्दीम बोलें”. यातील 'कृपया' हा शब्द मी स्वीकारणार आहे म्हणजे 'कृपया' मराठीत बोलणार आहे आम्ही नागपुर जेलमध्ये असताना आमच्या चर्चा व व्याख्याने बहुधा हिन्दीत होत प्रान्तीय असत. तेथे असलेले सत्याग्रही बहुतेक हिन्दी जाणणारे होते. त्यामुळे त्याच्यार्थी हिन्दीत बोलणे व चर्चा होत असे अशा मारें हिन्दीच्या द्वारे आम्हाला एकमेकाचे विचार बळ ध सहवासात आनंद वाटला अर्थात् च मला आतां हिन्दी भाषेचा व्याख्यान
भाषेचे मद्दत्य
देण्याइतका अभ्यास झाला आहे.
* तारीस १२ डिसेंबर, १९४१ रोजी वर्धा येथे जीवन-सम मंडळात दिलेले प्रयचन
पण येथ मराठी बोलण्यात तत्त्वदृष्टि आहे आमची जी राष्ट्रभाषा हिन्दी अथवा हिन्दुस्तानी अथवा उर्दू ती सर्वांनी अगत्य शिकानी पण न्या न परोर है हि अगत्याचे आहे की जे लोक दुसऱ्या प्रान्तात येऊन राहतात त्यानी हि त्या त्या प्रान्तीय भाषा समजतील व बोलता येतील इतक्या शिकाव्या. त्यासेरीज सबध राष्ट्राचा साधा मिळणार नाहीं. जोड दोन्ही वाजन होत असतो. निरनिराळ्या प्रान्तीय भाषा बोलणारानीं राष्ट्रभाषा शिकावी, व दरेक प्रांतात राहणाऱ्या अन्य प्रान्तीयानी स्वदेशी धर्माला अनुसरून त्या प्रान्तातील भाषा जरूर शिकावी, ही तत्त्वदृष्टि तुम्हाला लाभवून देण्याची कृपा करून, म्हणजे च 'कृपया', मी मराठीत बोलणार आहे.
विद्यार्थ्यांकरिता नुक्ते च माझें एक व्याख्यान झाले आहे तें तुमच्या पैकी बहुतेकानी ऐक्ले असेल असे गृहीत धरतो. त्या भाषणात मी एक विचार मान्य होता. तो विचार भी विद्यार्थ्याचा सगळीकडे त्याच भाषेत माडीत असतो. कारण
माझ्या मनात तो त्याच भाषेत बसून गेला आहे.
खास अधिकार तो विचार म्हणजे सपूर्ण स्वातंत्र्य जर कोणाचा
जनाधित व निरङ्कुश अधिकार असेल तर तो विद्यार्थ्यांचा. इतराना धने असतात आणि ती योग्य हि असतात. पण विद्यार्थ्याला कसले हि धन नको. या हकाच्या अमलबजावणीला अजून सुरुवात केली नसेल तर आज मुरवात करा. विद्यार्थी हैं एक नाते आहे. त्या नात्याला उद्देशून मी बोलत आहे.
विद्यार्थी ह्या व्यक्तीच्या दृष्टीने भी नोलत नाहीं. व्यक्ति या नात्याने त्याला अनेक वधने असण्याचा समन आहे पण विद्येचा बिना सत्याचा शोध करीत असताना विद्यार्थ्याने मुक्त जसले पाहिजे. अनुविद्या अमT महात्मा, गुरु या सत सागतो म्हणून माघ नाहीं. 'ही सतवाणी आहे, ही आमच्या पथाची वाणी आहे म्हणून प्रमाण असा बोजा ज्ञान मिळविण्याच्या बाबतींत किंवा विचार ठरविण्याच्या बाबतीत त्याच्यावर नको. विद्यार्थी या व्यक्तीवर मुलगा, मित्र, शिष्य म्हणून किंवा दुसन्या नात्यानें अनेक बंधने येतील. पण विद्यार्थी या नात्यानें सपूर्ण स्वाताय हा च तुमचा अधिकार आहे. हा फार महत्त्वाचा - अगदी मूलभूत अधिकार आहे. हा मूलभूत अधिकार तुम्हीं बाजूला सारला किंवा सरू दिला तर सरी विद्या येण्याची आशा उरणार नाहीं. अलीकडे ' सुधारलेल्या राष्ट्रात इतिहास, संस्कृति, व्यापार,
7
भूगोल इत्यादि शिकविण्याच्या मियान विद्यार्थ्यांचा हा अमूल्य ह
शैक्षणिक
हिरावून घेण्यात आला आहे. गणपति बनविणारे
अत्याचार आजचे हौशी मूर्तिकार गणपति म्हणून एक तत्त्व आहे,' हे विसरून मातीला हवा तसा आकार देतात. त्याना वाटतें गणपतीची प्रतिमा बनविणें आपल्या हातचे काम आहे म्हणून त्याला मर्जीस येईल तसा आकार देतात. कोणी त्याच्या हातात निशूल आणि भाला देतात, कोणी चरसा देतात, तर कोणी त्याला सिगरेटचे हि व्यसन लावून देतो. अशा प्रकारें बिचा-या गणपतीचे हाल होतात. तसे विद्यार्थ्यांचे हाल चालले आहेत शहाण्या विद्यार्थ्यांची असे हाल करून घेण्याची तयारी नव्हती. आज हि नसावी. तुम्ही अशी दुर्दशा करून घ्यायला तयार होता कामा नये, विद्यार्थ्याला कोणती विद्या शिकवायची, कोणत्या साच्यात ओतायचे, हे आजकाल सरकार ठरवते, विचाराचे व गुणाचें नियत्रण आणि नियमन सरकार करते. आजकाल सरकारला जे विकार व विचार इष्ट वाटत असतील ते मुलाच्या डोक्यात कण्याचे नेमके साधन म्हणजे शिक्षण. सरकार इष्ट वाटणार्या विचाराच्या दृष्टीनें शिक्षणाच्या योजना होत असतात. असे हाल जर तुम्ही सहन कराल तर तुमची व जगाची स्थिती वाईट होणार आहे. भाडवलवादी च नव्हे तर सारी च 'वादी' राष्ट्र या अशा योजना करीत असतात. त्याना विरोध करणे विद्यार्थ्याचे काम आहे. ही पहिली गोष्ट ध्यानात ठेवा.
बुद्धि - प्रामाण्य
ही पहिली गोष्ट आहे हें त्या सपीच्या ध्यानात आलें. म्हणून तो वेदातील रुपि बोलला. काय म्हणाला तो ? ' माझ्या लाडक्या शिष्यानो तुम्ही बारा वर्षे माझ्या जवळ राहिला, विद्या शिकला. पण मला आदर्श मानूं नका. सत्य प्रमाण माना, माझी कृति प्रमाण मानू नका. सत्याच्या कसोटीवर माझे आचरण घासा. जें कसाला उतरले ते घ्या. हिणकस ठरेल ते टाकून द्या. सत्याची कसोटी दरेकाच्या बुद्धीला सहजगम्य आहे. ती तुम्ही वापरा. '
" यान्यस्माकं सुचरितानि तानि त्वयोपास्यानि, नो इतराणि । 'आमची चागली तेवढीं चरितें घ्या. चाईट सोडा' असे तो कषि म्हणाला. कारण तो सरा ज्ञानदाता गुरु होता. त्यानं सागितलेलें तत्त्व नवीन नाहीं. पण त्याची अमलबजावणी कोठें च होत नाहीं. अतिशय दयाळूपणाने ऋषीनें विद्यार्थ्यांना हा संदेश दिला. तो नीट लक्षात ठेवा. आपला विचार स्वातन्याचा हा मूलभूत अधिकार शाबूत रासा. तो गमावू नका.
स्वतन बुद्धि हैं विद्याभ्याचे पहिले लक्षण सागितलें, स्वतंत्र बुद्धि
म्हणजे दडपण नसलेली सत्याग्रही बुद्धि, ही बुद्धि घेऊन तुम्ही जगाकडे पोकळ डोके पहा. त्यात तुम्हाला अनत चमत्कार अढळतील. बुद्धीनें ते समजून घ्या. आजच्या युगात पोकळ डोकें रासण्याची सोय नाहीं. तुम्ही आपले नेमके व निश्चित विचार न ठेवाल तर इतर कोणाचे तरी विचार त्यात शिरतील. आजचे जग म्हणते, 'डो रिकामे ठेवता कामा नये. त्यात काहीं तरी भरले च पाहिजे. किंवा ते भरायचे नसतील तर बटाटे भरा, दगड भरा, काय वाटेल ते भरा.' तुमचे डोके रिकामें पोकळ राहू द्यायचे नाहीं, अशी या युगाची प्रतिज्ञा आहे. तुम्ही विचार न कराल तर तो रेडिओ तुमच्या डोक्यात विचार करतो. वर्तमानपने विचार करायला भाग पाडतात. ज्यात विचार नाहीत अशा प्रकारचं डोकें रासणे आज शक्य नाहीं. म्हणून सत्याग्रही बुद्धि ठेवा व सद्विचार करा. सदविचार पक्के करणे व साठवणे हा च मार्ग तुमच्यासाठी उरला आहे. तुम्ही म्हणाल की मी विचार बनवणार नाहीं, तर लोक तुम्हाला नवणार आहेत. स्वतला बनवून घेऊ नका. जगाच्या हातातली माती ननू नका.
आजच्या जगात दुर्लक्ष करण्याची सोय नाहीं. एकागी अध्ययनाची सोय नाहीं. समाजशास्त्र वगळून आज कोणते हि चिंतन होणार नाहीं. इतिहास, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ह्यांचे तर आज होणार नाहीं. तत्त्वज्ञान, नीति, गणित, सामान्य विज्ञान, भौतिक शास्त्र - कोणत्या हि विषयाचा विचार समाज- शास्त्र-निरपेक्ष करणे शक्य नाहीं. समाजशास्त्राच्या पोटात च जणू काय हे सर्व पिय सामावले आहेत म्हणून नित्य जागरूक राहून सर्वागीण विचार करणे अगत्याचे आहे.
दुर्लक्ष करण्याची होणार च नाहीं, पण गणितासारख्या स्वतंत्र व
सोय नाहीं तटस्थ विषयाचे सुद्धा अध्ययन समाजशास्त्रविरहित
आज जगात तीन पार मोठे विचार प्रवाह दिसून येत आहेत. पाहिला 'पाशीवाद व नाझीवाद' हा होय. हे दोन्ही हि वास्तविक एक च आहेत. एक जर्मनीत उत्पन्न झाला व दुसरा इटालीत. तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सपध जगात आहे. आपल्या हिदुस्थानात हि आहे. दुसरा साम्यवाद. समाजद इत्यादि त्याच्या
इन्द्राय तक्षकाय स्वाहा.' ब्राह्मणानें आठमुठेपणानें दोघाची हि आहुति देण्याचा सकल्प केला. पृथकरणाची दगदग केली नाहीं. पण इद्र पडला अमर. त्यामुळें इन्द्राची आहुति पडणे शक्य नव्हते. ब्राह्मणाने पृथकरणाचे यष्ट न केल्यामुळे असेरीस इन्द्रानरोबर तक्षक हि अमर झाला. प्राय कोणता हि याद असा नाहीं कीं ज्यामध्ये कोणता ना कोणता
निर्भेळ दोषयुक्त अमर होतो. कोणत्या हि वादातील गुणदोष- वाद नाहीं
गुण नाहीं. एसादा वाद सर्वस्वीं अनिष्ट किंवा दोषयुक्त आहे असें ठरविलें आणि त्याच्यातील गुणाचा अव्हेर केला तर तो पृथक्करण न केलें तर दोपानी भरलेला बाद हि फोफावतो म्हणून दरेक वादात जे गुण असतील जाणून घेतले पाहिजेत एवढ्यासाठीं नाझीवाद सर्वथैव दुष्ट आहे, असें ते म्हणून चालणार नाही. त्यानें त्याच्यातले गुण आपल्याला दिसणार नाहीत य साम्यवादाच्या सत्याचें हि अन्वेषण होणार नाहीं. कोणत्या हि वादाचे नुसते दोष पाहिल्यानें तो साडत होत नाहीं.
नाझीवादातील आपण नाझीवादात कोणता गुण आहे तें पाहू.
भ्रान्त वादातला हि गुण स्वीकारला म्हणजे त्या वादात मग टिकण्या- सार काही च शिल्लक उरत नाहीं. या दृष्टीनें गुण नाझीवाद एक प्रकारच्या पूर्व अभिमानावर उभा आहे, प्राचीन परपरेच्या व पूर्वेतिहासाच्या गौरवावर उभा आहे. " आम्ही जर्मनीचे लोक श्रेष्ठ आहोत. आमच्या इतिहासात भव्यता आहे परमेश्वराने अथवा कालात्म्याने एक मोठी कामगिरी आमच्याकडे सोपविली आहे. आम्ही आमची पूर्वसंस्कृति टिक्वून, तिचं पोषण करून च, ती कामगिरी पार पाडू शकू म्हणून हा जर्मनवश वाढविला पाहिजे. आमच्या ठिकाण थोर गुण आहेत, म्हणून आमच्यावर थोर कामगिरी सोपविण्यात आली आहे. व्यक्तीप्रमाणे.
वेली, त्याचा विचार वेळा. त्या भारत भोट लिहिण्यास हि आरभ केला होता. परशुराम आणि गृत्समद पापिय लिहिले, आणि तितक्यात आमची पेटमधून सुटका झाली हिन्दुस्थानच्या विद्या इतिहासात विशिष्ट जातीची परपरा तरी पिरपोळ ठरते, पीं तिला निराळा विचार परण्याची गरजच नाही. दिदुस्थानची परपरा एका महान् वटवृक्षाची परपरा आहे त्या वटवृक्षाना आश्रय घेण्याऐवजी त्याच्या पाया कापून डोपें पोहून घेणें बुद्धिमत्तेचे लक्षण नाहीं हिन्दुस्थानची परंपरा हणजे हिन्दू, मुसलमान, सिस्ती, पारशी, शीरा, बौद्ध, जैन, या सगळ्याच्या महान् शास्त्रकाराची व असख्य साधुसंताची परपरा. ही परपरा जर मी सोडीन तर आपल्या राष्ट्राचा तेजोवध परीन यावद्दल माझी खात्री पटली या अर्था नाझीवादातील पूर्वसंस्कृतीच्या अभिमानाचा गुण निराळ्या स्वरुपात गाधीवादात आहे पण तो इतक्या निराळ्या स्वरूपात आहे व त्यात नाशीवादातील यशाभिमानाचा दोष नाहीं आमनी पूर्वपरंपरा व्यापक आहे, म्हणून तिचा अभिमान हि जवळ जवळ विश्वव्यापी आहे त्याला अभिमान देखील म्हणता येत नाहीं पूर्वीच्या सास्कृतिक प्रयत्नाशी अनुसंधान रामण, है व त्याचे मुख्य लक्षण होय
गरी लोकाचा 'उद्धार' आम्ही उय वर्गीयानी वेल्स पाहिजे, ही भाषा सोटी आहे गरिनाचा उद्धार करणारा, त्याना वर वाढणारा, भी वेगळा आहे अशी भावना त्यात आहे मी जर पर गरिबाचा उद्धार काढलें नाहीं तर ते वर येऊ शकणार नाहींत, गरिबाच्या चद्वारे असा सोटा अभिमान त्यात आहे गरीब लोकाचा उद्धार गरिबाच्या हातात आहे आम जनतेला अशी शक्ति गाधींनी दिली. गरिबाचा उद्धार गरिबाच्या द्वारा च झाला पाहिजे है साम्यवादात सार आहे. ते आपण स्वीकारू पौष्टिक वस्तुतले देखील सार तेवढे आपण घेतों बदामाचा व दुधाचा देहाला उपयोगी तेवढा अशा.
आपण घेतो. साम्यवादाच्या बाबतींत हि सारासार विचार करायला हवा. गरिबाचा उद्धार गरिबानी च केला पाहिजे. हा त्यातला सारभूत अश आपण घेऊ; निःसार अघ फेकून देऊ.
साम्यवादाच्या ती तर मूठभर पडिताची शक्ति. ती त्याच्या च
त्याज्य अंश
साम्यवादाच्या प्रक्रियेत हिंसेच्या द्वारा क्रान्ति करण्याची शिकवण आहे. हा तिचा निसार अश होय हिंसेची शक्ति जनतेची शक्ति होऊ शक्त नाहीं. जशी विद्वत्ता ही आम जनतेची शक्ति नव्हे, प्रक्रियेतील दिल्लीकुलपात नद असायची. तशी तलवार हि आम जनतेची शक्ति नव्हे. म्हातारे, बायका, मुलै, अशक्त याची ती शक्ति नव्हे. बत्तीस हवी किंवा चौतीस इची छातीच्या धिप्पाड प्राण्याची ती शक्ति आहे. इतक्या रुद छातीचे उन प्राणी नेहमी सज्जन च असतात असे नाहीं. शिवाय त्याची ती शक्ति कायमची राहणारी हि नाहीं. जे हिंसेच्या शक्तीने मिळविलें ते टिकविण्याकरिता सतत हिसा च करावी लागेल. म्हणून गरिबाची, आम जनतेची, ती शक्ति होऊ शकत नाहीं
साराश
साम्यवादाचे सार गरिनाना स्वतःचा उद्धार करण्यास समर्थ वनविण्याची माळ, ती आपण घेतली. निसार वस्तु टावून दिली. नाझीवादातील सदश पूर्वपरंपरेचा अभिमान, तो हि घेतला. पण आपल्या अभिमानाला अभिमान हा शब्द च लागू नाहीं; इतका तो व्यापक आहे. जी राष्ट्रे एकरगी आहेत त्याचा देशाभिमान सकुचित असतो. हिंन्दुस्थानची परपरा मिश्र व व्यापक आहे. व्यापक भारताच्या या महामानवसमुद्राच्या, मिश्र-परपरेचा अभिमान संकुचित होऊ च शक्त नाहीं. तो निकला आहे. तेव्हा व्यापक भारताचा अभिमान व गरीब लोकाची शक्ति प्रकट करण देदोन गुण दोन वादातून घेणारा तिसरा वाद मी तुम्हाला शक्य तितस्या तदस्थपणे सागितला.
' शक्य तितक्या' म्हणण्याचे कारण, एका अर्थानें मी मुद्रा पक्षपाती आ. मला तो बाद पटला, माझ्या जीवनात उतरला, म्हणजे मी त्याचा झालों. तरी पण मला तो जितक्या तटस्थतेने माडता आला तितका मीं माडला. माझे पहिले सूत्र लक्षात ठेवा. मी म्हणतो म्हणून किंवा गाधी म्हणतात म्हणून तो स्वीकारू नका. व्यापन व तटस्थ बुद्धीने विचार करा. हिंसा ही जनतेची शति नव्हे हे दासविलें. आता, अहिंसा ही शक्ति
कशी है दासवायचे राहिलें. म्हणजे अहिंसेला सामाजिक स्वरूप यसै देता
येईल, हे दासवायचे राहिले. आतापर्यंत आपल्याकडे
अहिंसा ही व जगात एका एका व्यक्तीनें अहिंसेच्या बळावर शक्ति कशी ? जय मिळविल्याची उदाहरणे आढळतील. एकनाथ
महाराज, येशू ख्रिस्त, सॉक्रेटिस यानी अहिंसेच्या
चिवटपणाचे सामर्थ्य दासविलें
प्रयोगाची प्रक्रिया अशीच असते विज्ञानात देसाल प्रयोग- शाळेत एक एक व्यक्ति प्रयोग करते. तो सिद्ध झाल्यावर त्याचा व्यापक प्रयोग, अथवा सामाजिक विनियोग, होतो. वापेच्या शक्तीचा शोध वैयक्तिक प्रयोगानें लागला. नंतर समाजात त्याचा विनियोग पुकट गेला असता. अहिंसेंत व्यक्तिगत प्रयोग देखील फुकट जात नाहीं. अहिंसेची शक्ति व्यक्तिगत असली तरी ती कार्य करते ती सामाजिक केली तर फार मोठे कार्य करते
प्रयोगाची प्रक्रिया झाला तो शोध व्यक्तीपुरता च राहिला असता तर
एक शका विचारण्यात येते. " सगळा समाज एकनाथ, बुद्ध किंवा खिस्त बनू शकतो काय ?" बनू शकला असता तर तुमच्या समोर योजना च माडाव्या लागल्या नसत्या तुम्ही आम्ही सामान्य माणसें हि त्याच्या प्रयोगाचा उपयोग यमं शक्तों. त्याला त्याच्या इतकी शक्ति नको. गुरुत्वाकर्षणाचा शोध परायला न्यूटना बुद्धि लागते. पण तो वापरायला मिन्याला तशी बुद्धि लागत नाहीं. दिव्टर हि आपल्या क्षेत्रात अद्वितीय आहे. तो नयीं नवीं शाखा शोधून काढतो. पण त्याच्या धावशाना जी बुद्धि लागते ती ती चत्रे वापरणाऱ्या शिपायाला लागत नाही.
प्रथम शोध करणारे अद्भुत असावेच लागतात. पण सामाजिक प्रयोगाकरिता अद्भुत शक्तीची जरूर नाही. विशेषता शक्तीचा सामाजिक प्रयोग करण्याकरिता अटोरिक चक्कीची जरूर नाहीं
प्रथम शोधकांची गाधींना अलोकिक शक्तीची गरज असेल पण त्या
सामाजिक तशी अहिंसा आहे. तालीममाणे ती साधी, मुटमुटीत, प्रयोगाची थोरवी सोईस्कर आहे. म्हातारे, मुळे, बाया, दुर्बळ-सर्व ती
गुण्य-गुणकाचे उदाहरण घ्या तबली अगदी लहान आहे. तिच्यावर चाळीस च तार निघतील पण ती चाळीस कोटि हातानी वापरली तर चाळीस कोटि गुणिले चाळीस, इतके तार हातेलि. चापरू शक्तात. आम्ही चाळीस कोटि लोक म्हणजे अहिंसेच्या प्रयोगाच्या तक्त्या च समजा. आम्ही एक एक तोळा अहिंसक शक्ति मिळवली तरी समाजाला ख्रिस्ताच्या अहिसेपेक्षा ज्यास्त उपयोगी ठरेल. शेताला एकाच ठिकाणी सडोगणती सत दिलें तर चालत नाहीं. एक एक इच व सत शेतभर दिलें आणि तें मुरले तर ज्यास्त उपयोगी ठरते. आपण सर्वांनी थोडी थोडी अहिंसेची शक्ति मिळवली तर हिमालयापेक्षा उच कार्य होईल. विस्तासारख्याच्या खडोगणती अहिंसेपेक्षा ज्यास्त परिणाम होईल !