shabd-logo

तीन मुख्य वाद * (जीवन दृष्टी)

3 July 2023

7 पाहिले 7
माझ्या अत्यन्त प्रिय मित्रानो, आज मला सागायचे आहे ते सागण्यापूर्वी किंचित प्रस्तावना करावी लागणार आहे. एका मित्राची चिट्टी आली आहे. तीत म्हटले आहे, "कृपया हिन्दीम बोलें”. यातील 'कृपया' हा शब्द मी स्वीकारणार आहे म्हणजे 'कृपया' मराठीत बोलणार आहे आम्ही नागपुर जेलमध्ये असताना आमच्या चर्चा व व्याख्याने बहुधा हिन्दीत होत प्रान्तीय असत. तेथे असलेले सत्याग्रही बहुतेक हिन्दी जाणणारे होते. त्यामुळे त्याच्यार्थी हिन्दीत बोलणे व चर्चा होत असे अशा मारें हिन्दीच्या द्वारे आम्हाला एकमेकाचे विचार बळ ध सहवासात आनंद वाटला अर्थात् च मला आतां हिन्दी भाषेचा व्याख्यान

भाषेचे मद्दत्य

देण्याइतका अभ्यास झाला आहे.

* तारीस १२ डिसेंबर, १९४१ रोजी वर्धा येथे जीवन-सम मंडळात दिलेले प्रयचन

पण येथ मराठी बोलण्यात तत्त्वदृष्टि आहे आमची जी राष्ट्रभाषा हिन्दी अथवा हिन्दुस्तानी अथवा उर्दू ती सर्वांनी अगत्य शिकानी पण न्या न परोर है हि अगत्याचे आहे की जे लोक दुसऱ्या प्रान्तात येऊन राहतात त्यानी हि त्या त्या प्रान्तीय भाषा समजतील व बोलता येतील इतक्या शिकाव्या. त्यासेरीज सबध राष्ट्राचा साधा मिळणार नाहीं. जोड दोन्ही वाजन होत असतो. निरनिराळ्या प्रान्तीय भाषा बोलणारानीं राष्ट्रभाषा शिकावी, व दरेक प्रांतात राहणाऱ्या अन्य प्रान्तीयानी स्वदेशी धर्माला अनुसरून त्या प्रान्तातील भाषा जरूर शिकावी, ही तत्त्वदृष्टि तुम्हाला लाभवून देण्याची कृपा करून, म्हणजे च 'कृपया', मी मराठीत बोलणार आहे.

विद्यार्थ्यांकरिता नुक्ते च माझें एक व्याख्यान झाले आहे तें तुमच्या पैकी बहुतेकानी ऐक्ले असेल असे गृहीत धरतो. त्या भाषणात मी एक विचार मान्य होता. तो विचार भी विद्यार्थ्याचा सगळीकडे त्याच भाषेत माडीत असतो. कारण

माझ्या मनात तो त्याच भाषेत बसून गेला आहे.

खास अधिकार तो विचार म्हणजे सपूर्ण स्वातंत्र्य जर कोणाचा

जनाधित व निरङ्कुश अधिकार असेल तर तो विद्यार्थ्यांचा. इतराना धने असतात आणि ती योग्य हि असतात. पण विद्यार्थ्याला कसले हि धन नको. या हकाच्या अमलबजावणीला अजून सुरुवात केली नसेल तर आज मुरवात करा. विद्यार्थी हैं एक नाते आहे. त्या नात्याला उद्देशून मी बोलत आहे.

विद्यार्थी ह्या व्यक्तीच्या दृष्टीने भी नोलत नाहीं. व्यक्ति या नात्याने त्याला अनेक वधने असण्याचा समन आहे पण विद्येचा बिना सत्याचा शोध करीत असताना विद्यार्थ्याने मुक्त जसले पाहिजे. अनुविद्या अमT महात्मा, गुरु या सत सागतो म्हणून माघ नाहीं. 'ही सतवाणी आहे, ही आमच्या पथाची वाणी आहे म्हणून प्रमाण असा बोजा ज्ञान मिळविण्याच्या बाबतींत किंवा विचार ठरविण्याच्या बाबतीत त्याच्यावर नको. विद्यार्थी या व्यक्तीवर मुलगा, मित्र, शिष्य म्हणून किंवा दुसन्या नात्यानें अनेक बंधने येतील. पण विद्यार्थी या नात्यानें सपूर्ण स्वाताय हा च तुमचा अधिकार आहे. हा फार महत्त्वाचा - अगदी मूलभूत अधिकार आहे. हा मूलभूत अधिकार तुम्हीं बाजूला सारला किंवा सरू दिला तर सरी विद्या येण्याची आशा उरणार नाहीं. अलीकडे ' सुधारलेल्या राष्ट्रात इतिहास, संस्कृति, व्यापार,

7

भूगोल इत्यादि शिकविण्याच्या मियान विद्यार्थ्यांचा हा अमूल्य ह

शैक्षणिक

हिरावून घेण्यात आला आहे. गणपति बनविणारे

अत्याचार आजचे हौशी मूर्तिकार गणपति म्हणून एक तत्त्व आहे,' हे विसरून मातीला हवा तसा आकार देतात. त्याना वाटतें गणपतीची प्रतिमा बनविणें आपल्या हातचे काम आहे म्हणून त्याला मर्जीस येईल तसा आकार देतात. कोणी त्याच्या हातात निशूल आणि भाला देतात, कोणी चरसा देतात, तर कोणी त्याला सिगरेटचे हि व्यसन लावून देतो. अशा प्रकारें बिचा-या गणपतीचे हाल होतात. तसे विद्यार्थ्यांचे हाल चालले आहेत शहाण्या विद्यार्थ्यांची असे हाल करून घेण्याची तयारी नव्हती. आज हि नसावी. तुम्ही अशी दुर्दशा करून घ्यायला तयार होता कामा नये, विद्यार्थ्याला कोणती विद्या शिकवायची, कोणत्या साच्यात ओतायचे, हे आजकाल सरकार ठरवते, विचाराचे व गुणाचें नियत्रण आणि नियमन सरकार करते. आजकाल सरकारला जे विकार व विचार इष्ट वाटत असतील ते मुलाच्या डोक्यात कण्याचे नेमके साधन म्हणजे शिक्षण. सरकार इष्ट वाटणार्या विचाराच्या दृष्टीनें शिक्षणाच्या योजना होत असतात. असे हाल जर तुम्ही सहन कराल तर तुमची व जगाची स्थिती वाईट होणार आहे. भाडवलवादी च नव्हे तर सारी च 'वादी' राष्ट्र या अशा योजना करीत असतात. त्याना विरोध करणे विद्यार्थ्याचे काम आहे. ही पहिली गोष्ट ध्यानात ठेवा.

बुद्धि - प्रामाण्य

ही पहिली गोष्ट आहे हें त्या सपीच्या ध्यानात आलें. म्हणून तो वेदातील रुपि बोलला. काय म्हणाला तो ? ' माझ्या लाडक्या शिष्यानो तुम्ही बारा वर्षे माझ्या जवळ राहिला, विद्या शिकला. पण मला आदर्श मानूं नका. सत्य प्रमाण माना, माझी कृति प्रमाण मानू नका. सत्याच्या कसोटीवर माझे आचरण घासा. जें कसाला उतरले ते घ्या. हिणकस ठरेल ते टाकून द्या. सत्याची कसोटी दरेकाच्या बुद्धीला सहजगम्य आहे. ती तुम्ही वापरा. '

" यान्यस्माकं सुचरितानि तानि त्वयोपास्यानि, नो इतराणि । 'आमची चागली तेवढीं चरितें घ्या. चाईट सोडा' असे तो कषि म्हणाला. कारण तो सरा ज्ञानदाता गुरु होता. त्यानं सागितलेलें तत्त्व नवीन नाहीं. पण त्याची अमलबजावणी कोठें च होत नाहीं. अतिशय दयाळूपणाने ऋषीनें विद्यार्थ्यांना हा संदेश दिला. तो नीट लक्षात ठेवा. आपला विचार स्वातन्याचा हा मूलभूत अधिकार शाबूत रासा. तो गमावू नका.

स्वतन बुद्धि हैं विद्याभ्याचे पहिले लक्षण सागितलें, स्वतंत्र बुद्धि

म्हणजे दडपण नसलेली सत्याग्रही बुद्धि, ही बुद्धि घेऊन तुम्ही जगाकडे पोकळ डोके पहा. त्यात तुम्हाला अनत चमत्कार अढळतील. बुद्धीनें ते समजून घ्या. आजच्या युगात पोकळ डोकें रासण्याची सोय नाहीं. तुम्ही आपले नेमके व निश्चित विचार न ठेवाल तर इतर कोणाचे तरी विचार त्यात शिरतील. आजचे जग म्हणते, 'डो रिकामे ठेवता कामा नये. त्यात काहीं तरी भरले च पाहिजे. किंवा ते भरायचे नसतील तर बटाटे भरा, दगड भरा, काय वाटेल ते भरा.' तुमचे डोके रिकामें पोकळ राहू द्यायचे नाहीं, अशी या युगाची प्रतिज्ञा आहे. तुम्ही विचार न कराल तर तो रेडिओ तुमच्या डोक्यात विचार करतो. वर्तमानपने विचार करायला भाग पाडतात. ज्यात विचार नाहीत अशा प्रकारचं डोकें रासणे आज शक्य नाहीं. म्हणून सत्याग्रही बुद्धि ठेवा व सद्विचार करा. सदविचार पक्के करणे व साठवणे हा च मार्ग तुमच्यासाठी उरला आहे. तुम्ही म्हणाल की मी विचार बनवणार नाहीं, तर लोक तुम्हाला नवणार आहेत. स्वतला बनवून घेऊ नका. जगाच्या हातातली माती ननू नका.

आजच्या जगात दुर्लक्ष करण्याची सोय नाहीं. एकागी अध्ययनाची सोय नाहीं. समाजशास्त्र वगळून आज कोणते हि चिंतन होणार नाहीं. इतिहास, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ह्यांचे तर आज होणार नाहीं. तत्त्वज्ञान, नीति, गणित, सामान्य विज्ञान, भौतिक शास्त्र - कोणत्या हि विषयाचा विचार समाज- शास्त्र-निरपेक्ष करणे शक्य नाहीं. समाजशास्त्राच्या पोटात च जणू काय हे सर्व पिय सामावले आहेत म्हणून नित्य जागरूक राहून सर्वागीण विचार करणे अगत्याचे आहे.

दुर्लक्ष करण्याची होणार च नाहीं, पण गणितासारख्या स्वतंत्र व

सोय नाहीं तटस्थ विषयाचे सुद्धा अध्ययन समाजशास्त्रविरहित

आज जगात तीन पार मोठे विचार प्रवाह दिसून येत आहेत. पाहिला 'पाशीवाद व नाझीवाद' हा होय. हे दोन्ही हि वास्तविक एक च आहेत. एक जर्मनीत उत्पन्न झाला व दुसरा इटालीत. तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सपध जगात आहे. आपल्या हिदुस्थानात हि आहे. दुसरा साम्यवाद. समाजद इत्यादि त्याच्या  

इन्द्राय तक्षकाय स्वाहा.' ब्राह्मणानें आठमुठेपणानें दोघाची हि आहुति देण्याचा सकल्प केला. पृथकरणाची दगदग केली नाहीं. पण इद्र पडला अमर. त्यामुळें इन्द्राची आहुति पडणे शक्य नव्हते. ब्राह्मणाने पृथकरणाचे यष्ट न केल्यामुळे असेरीस इन्द्रानरोबर तक्षक हि अमर झाला. प्राय कोणता हि याद असा नाहीं कीं ज्यामध्ये कोणता ना कोणता

निर्भेळ दोषयुक्त अमर होतो. कोणत्या हि वादातील गुणदोष- वाद नाहीं

गुण नाहीं. एसादा वाद सर्वस्वीं अनिष्ट किंवा दोषयुक्त आहे असें ठरविलें आणि त्याच्यातील गुणाचा अव्हेर केला तर तो पृथक्करण न केलें तर दोपानी भरलेला बाद हि फोफावतो म्हणून दरेक वादात जे गुण असतील जाणून घेतले पाहिजेत एवढ्यासाठीं नाझीवाद सर्वथैव दुष्ट आहे, असें ते म्हणून चालणार नाही. त्यानें त्याच्यातले गुण आपल्याला दिसणार नाहीत य साम्यवादाच्या सत्याचें हि अन्वेषण होणार नाहीं. कोणत्या हि वादाचे नुसते दोष पाहिल्यानें तो साडत होत नाहीं.

नाझीवादातील आपण नाझीवादात कोणता गुण आहे तें पाहू.


भ्रान्त वादातला हि गुण स्वीकारला म्हणजे त्या वादात मग टिकण्या- सार काही च शिल्लक उरत नाहीं. या दृष्टीनें गुण नाझीवाद एक प्रकारच्या पूर्व अभिमानावर उभा आहे, प्राचीन परपरेच्या व पूर्वेतिहासाच्या गौरवावर उभा आहे. " आम्ही जर्मनीचे लोक श्रेष्ठ आहोत. आमच्या इतिहासात भव्यता आहे परमेश्वराने अथवा कालात्म्याने एक मोठी कामगिरी आमच्याकडे सोपविली आहे. आम्ही आमची पूर्वसंस्कृति टिक्वून, तिचं पोषण करून च, ती कामगिरी पार पाडू शकू म्हणून हा जर्मनवश वाढविला पाहिजे. आमच्या ठिकाण थोर गुण आहेत, म्हणून आमच्यावर थोर कामगिरी सोपविण्यात आली आहे. व्यक्तीप्रमाणे. 

वेली, त्याचा विचार वेळा. त्या भारत भोट लिहिण्यास हि आरभ केला होता. परशुराम आणि गृत्समद पापिय लिहिले, आणि तितक्यात आमची पेटमधून सुटका झाली हिन्दुस्थानच्या विद्या इतिहासात विशिष्ट जातीची परपरा तरी पिरपोळ ठरते, पीं तिला निराळा विचार परण्याची गरजच नाही. दिदुस्थानची परपरा एका महान् वटवृक्षाची परपरा आहे त्या वटवृक्षाना आश्रय घेण्याऐवजी त्याच्या पाया कापून डोपें पोहून घेणें बुद्धिमत्तेचे लक्षण नाहीं हिन्दुस्थानची परंपरा हणजे हिन्दू, मुसलमान, सिस्ती, पारशी, शीरा, बौद्ध, जैन, या सगळ्याच्या महान् शास्त्रकाराची व असख्य साधुसंताची परपरा. ही परपरा जर मी सोडीन तर आपल्या राष्ट्राचा तेजोवध परीन यावद्दल माझी खात्री पटली या अर्था नाझीवादातील पूर्वसंस्कृतीच्या अभिमानाचा गुण निराळ्या स्वरुपात गाधीवादात आहे पण तो इतक्या निराळ्या स्वरूपात आहे व त्यात नाशीवादातील यशाभिमानाचा दोष नाहीं आमनी पूर्वपरंपरा व्यापक आहे, म्हणून तिचा अभिमान हि जवळ जवळ विश्वव्यापी आहे त्याला अभिमान देखील म्हणता येत नाहीं पूर्वीच्या सास्कृतिक प्रयत्नाशी अनुसंधान रामण, है व त्याचे मुख्य लक्षण होय

गरी लोकाचा 'उद्धार' आम्ही उय वर्गीयानी वेल्स पाहिजे, ही भाषा सोटी आहे गरिनाचा उद्धार करणारा, त्याना वर वाढणारा, भी वेगळा आहे अशी भावना त्यात आहे मी जर पर गरिबाचा उद्धार काढलें नाहीं तर ते वर येऊ शकणार नाहींत, गरिबाच्या चद्वारे असा सोटा अभिमान त्यात आहे गरीब लोकाचा उद्धार गरिबाच्या हातात आहे आम जनतेला अशी शक्ति गाधींनी दिली. गरिबाचा उद्धार गरिबाच्या द्वारा च झाला पाहिजे है साम्यवादात सार आहे. ते आपण स्वीकारू पौष्टिक वस्तुतले देखील सार तेवढे आपण घेतों बदामाचा व दुधाचा देहाला उपयोगी तेवढा अशा.

आपण घेतो. साम्यवादाच्या बाबतींत हि सारासार विचार करायला हवा. गरिबाचा उद्धार गरिबानी च केला पाहिजे. हा त्यातला सारभूत अश आपण घेऊ; निःसार अघ फेकून देऊ.

साम्यवादाच्या ती तर मूठभर पडिताची शक्ति. ती त्याच्या च

त्याज्य अंश

साम्यवादाच्या प्रक्रियेत हिंसेच्या द्वारा क्रान्ति करण्याची शिकवण आहे. हा तिचा निसार अश होय हिंसेची शक्ति जनतेची शक्ति होऊ शक्त नाहीं. जशी विद्वत्ता ही आम जनतेची शक्ति नव्हे, प्रक्रियेतील दिल्लीकुलपात नद असायची. तशी तलवार हि आम जनतेची शक्ति नव्हे. म्हातारे, बायका, मुलै, अशक्त याची ती शक्ति नव्हे. बत्तीस हवी किंवा चौतीस इची छातीच्या धिप्पाड प्राण्याची ती शक्ति आहे. इतक्या रुद छातीचे उन प्राणी नेहमी सज्जन च असतात असे नाहीं. शिवाय त्याची ती शक्ति कायमची राहणारी हि नाहीं. जे हिंसेच्या शक्तीने मिळविलें ते टिकविण्याकरिता सतत हिसा च करावी लागेल. म्हणून गरिबाची, आम जनतेची, ती शक्ति होऊ शकत नाहीं

साराश

साम्यवादाचे सार गरिनाना स्वतःचा उद्धार करण्यास समर्थ वनविण्याची माळ, ती आपण घेतली. निसार वस्तु टावून दिली. नाझीवादातील सदश पूर्वपरंपरेचा अभिमान, तो हि घेतला. पण आपल्या अभिमानाला अभिमान हा शब्द च लागू नाहीं; इतका तो व्यापक आहे. जी राष्ट्रे एकरगी आहेत त्याचा देशाभिमान सकुचित असतो. हिंन्दुस्थानची परपरा मिश्र व व्यापक आहे. व्यापक भारताच्या या महामानवसमुद्राच्या, मिश्र-परपरेचा अभिमान संकुचित होऊ च शक्त नाहीं. तो निकला आहे. तेव्हा व्यापक भारताचा अभिमान व गरीब लोकाची शक्ति प्रकट करण देदोन गुण दोन वादातून घेणारा तिसरा वाद मी तुम्हाला शक्य तितस्या तदस्थपणे सागितला.

' शक्य तितक्या' म्हणण्याचे कारण, एका अर्थानें मी मुद्रा पक्षपाती आ. मला तो बाद पटला, माझ्या जीवनात उतरला, म्हणजे मी त्याचा झालों. तरी पण मला तो जितक्या तटस्थतेने माडता आला तितका मीं माडला. माझे पहिले सूत्र लक्षात ठेवा. मी म्हणतो म्हणून किंवा गाधी म्हणतात म्हणून तो स्वीकारू नका. व्यापन व तटस्थ बुद्धीने विचार करा. हिंसा ही जनतेची शति नव्हे हे दासविलें. आता, अहिंसा ही शक्ति

कशी है दासवायचे राहिलें. म्हणजे अहिंसेला सामाजिक स्वरूप यसै देता

येईल, हे दासवायचे राहिले. आतापर्यंत आपल्याकडे

अहिंसा ही व जगात एका एका व्यक्तीनें अहिंसेच्या बळावर शक्ति कशी ? जय मिळविल्याची उदाहरणे आढळतील. एकनाथ

महाराज, येशू ख्रिस्त, सॉक्रेटिस यानी अहिंसेच्या

चिवटपणाचे सामर्थ्य दासविलें

प्रयोगाची प्रक्रिया अशीच असते विज्ञानात देसाल प्रयोग- शाळेत एक एक व्यक्ति प्रयोग करते. तो सिद्ध झाल्यावर त्याचा व्यापक प्रयोग, अथवा सामाजिक विनियोग, होतो. वापेच्या शक्तीचा शोध वैयक्तिक प्रयोगानें लागला. नंतर समाजात त्याचा विनियोग पुकट गेला असता. अहिंसेंत व्यक्तिगत प्रयोग देखील फुकट जात नाहीं. अहिंसेची शक्ति व्यक्तिगत असली तरी ती कार्य करते ती सामाजिक केली तर फार मोठे कार्य करते

प्रयोगाची प्रक्रिया झाला तो शोध व्यक्तीपुरता च राहिला असता तर

एक शका विचारण्यात येते. " सगळा समाज एकनाथ, बुद्ध किंवा खिस्त बनू शकतो काय ?" बनू शकला असता तर तुमच्या समोर योजना च माडाव्या लागल्या नसत्या तुम्ही आम्ही सामान्य माणसें हि त्याच्या प्रयोगाचा उपयोग यमं शक्तों. त्याला त्याच्या इतकी शक्ति नको. गुरुत्वाकर्षणाचा शोध परायला न्यूटना बुद्धि लागते. पण तो वापरायला मिन्याला तशी बुद्धि लागत नाहीं. दिव्टर हि आपल्या क्षेत्रात अद्वितीय आहे. तो नयीं नवीं शाखा शोधून काढतो. पण त्याच्या धावशाना जी बुद्धि लागते ती ती चत्रे वापरणाऱ्या शिपायाला लागत नाही.

प्रथम शोध करणारे अद्भुत असावेच लागतात. पण सामाजिक प्रयोगाकरिता अद्भुत शक्तीची जरूर नाही. विशेषता शक्तीचा सामाजिक प्रयोग करण्याकरिता अटोरिक चक्कीची जरूर नाहीं

प्रथम शोधकांची गाधींना अलोकिक शक्तीची गरज असेल पण त्या

सामाजिक तशी अहिंसा आहे. तालीममाणे ती साधी, मुटमुटीत, प्रयोगाची थोरवी सोईस्कर आहे. म्हातारे, मुळे, बाया, दुर्बळ-सर्व ती

गुण्य-गुणकाचे उदाहरण घ्या तबली अगदी लहान आहे. तिच्यावर चाळीस च तार निघतील पण ती चाळीस कोटि हातानी वापरली तर चाळीस कोटि गुणिले चाळीस, इतके तार हातेलि. चापरू शक्तात. आम्ही चाळीस कोटि लोक म्हणजे अहिंसेच्या प्रयोगाच्या तक्त्या च समजा. आम्ही एक एक तोळा अहिंसक शक्ति मिळवली तरी समाजाला ख्रिस्ताच्या अहिसेपेक्षा ज्यास्त उपयोगी ठरेल. शेताला एकाच ठिकाणी सडोगणती सत दिलें तर चालत नाहीं. एक एक इच व सत शेतभर दिलें आणि तें मुरले तर ज्यास्त उपयोगी ठरते. आपण सर्वांनी थोडी थोडी अहिंसेची शक्ति मिळवली तर हिमालयापेक्षा उच कार्य होईल. विस्तासारख्याच्या खडोगणती अहिंसेपेक्षा ज्यास्त परिणाम होईल !

Vinoba bhave ची आणखी पुस्तके

1

गीताई

22 June 2023
0
0
0

गीताई विषयीगीताई आणि पू. विनोबा भावे यांच्या गीताई लेखनाविषयी महत्त्वाची माहिती देणारा हा लेख महाराष्ट्र टाईम्स मध्ये वाचायला मिळाला. मनोगतच्या गीताई च्या पुस्तकाच्या आरंभी ही माहिती शोभून दिसेल असे व

2

गीताई

22 June 2023
0
0
0

दुसरा अध्यायसंजय म्हणालाअसा तो करुणा ग्रस्त घाबरा अश्रु गाळित । करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ॥ १ ॥ श्री भगवान् म्हणालेकोढूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज । असे रुचे न थोरांस ह्या

3

गीताई

22 June 2023
0
0
0

तिसरा अध्यायअर्जुन म्हणालाबुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना । मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ॥ १ ॥मिश्र बोलून बुद्धीस जणू मोहात टाकिसी ।ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ॥ २ ॥श्री

4

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय चोथा[१३]श्री भगवान् म्हणालेयोग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो ।मनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी ॥ १ ॥अशा परंपरेतून हा राजर्षीस लाभला ।पुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला ॥ २ ॥तो चि

5

गीताई

22 June 2023
0
0
0

पाचवा अध्याय[१६]अर्जुन म्हणालाकृष्णा संन्यास कर्माचा तसा योग हि सांगसी । दोहोत जे बरे एक सांग ते मज निश्चित ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेयोग सन्यास हे दोन्ही मोक्ष-साधक सारखे । विशेष चि परी योग स

6

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सहावा [१८]श्री भगवान् म्हणालेफळी आश्रय सोडूनि करी कर्तव्य कर्म जो । तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय ॥ १ ॥संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा । सोडिल्याविण संकल्प

7

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सातवा[22]श्री भगवान् म्हणालेप्रीतीने आसरा माझा घेउनी योग साधित ।जाणशिल कसे ऐक समग्र मज निश्चित ॥ १ ॥विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुज सांगतो । जे जाणून पुढे येथे जाणावेसे न राहते ॥ २ ॥लक्षाव

8

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय आठवा[२४]अर्जुन म्हणालाब्रह्म ते बोलिले काय काय अध्यात्म कर्म ते । अधि-भूत कसे सांग अधि-दैव हि ते तसे ॥ १ ॥अधि यज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे | प्रयाणी हि कसे योगी निग्रही तुज जाणती

9

गीताई अध्याय नववा

23 June 2023
0
0
0

[२७]श्री भगवान् म्हणालेआता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज । विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी ॥ १ ॥राज-विद्या महा-गुह्य उत्तमोत्तम पावन । प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म-सार सनातन ॥ २ ॥लोक

10

गीताई अध्याय दहावा

23 June 2023
0
0
0

[३१]श्री भगवान् म्हणालेफिरूनि सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुज । राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो ॥ १ ॥न देव जाणती माझा प्रभाव न महर्षि हि । सर्वथा मी चि देवांचे महर्षीचे हि मूळ की ॥ २ ॥ओळख

11

गीताई अध्याय अकरावा

23 June 2023
0
0
0

[३३]अर्जुन म्हणालाकरून करूणा माझी बोलिलास रहस्य जे । त्या थोर आत्म-विद्येने माझा हा मोह फेडिला ॥ १ ॥उत्पत्ति-नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर । कळला तुजपासूनि अभंग महिमा तुझा ॥ २ ॥तुझे ते ईश्वरी

12

गीताई अध्याय बारावा

23 June 2023
0
0
0

[३७]अर्जुन म्हणालाअसे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती । कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेरोवूनि मन माझ्यात भजती नित्य जोडिले ।श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर मानितो ॥

13

गीताई अध्याय तेरावा

23 June 2023
0
0
0

[४०]श्री भगवान् म्हणालेअर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते । जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्र ज्ञ म्हणती तसे ॥ १ ॥क्षेत्र - ज्ञ मी चि तो जाण क्षेत्रांत सगळ्या वसे । क्षेत्र-क्षेत्रज्ञ भ

14

गीताई अध्याय चौदावा

23 June 2023
0
0
0

[४३]श्री भगवान् म्हणालेसर्व ज्ञानामधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा ।जे जाणून इथे मोक्ष पावले सगळे मुनि ॥ १ ॥ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे | जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे ॥ २ ॥माझे

15

गीताई पंधरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[४५]श्री भगवान् म्हणालेखाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला । ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ॥ १ ॥वरी हि शाखा फुटल्या तयास । ही भोग पाने गुण- पुष्ट जेथे ॥ खाली हि मूळे निघती

16

गीताई अध्याय सोळावा

26 June 2023
0
0
0

[४९]श्री भगवान् म्हणालेनिर्भयत्व मनः शुद्धि योग ज्ञानी सुनिश्चय ।यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप ॥ १ ॥ अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता ।अ- लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव ॥

17

गीताई सतरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५३]अर्जुन म्हणालाजे शास्त्र मार्ग सोडूनि श्रद्धा पूर्वक पूजिती । त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेतिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी । ऐक सात्त्विक

18

गीताई अठरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५५]अर्जुन म्हणालासन्यासाचे कसे तत्व त्यागाचे हि कसे असे |मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥श्री भगवान म्हणालेसोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते सन्यास जाणती । फळ सर्व चि कर्माचे सोडणे त्याग

19

गीताई अधिकरणमाला

26 June 2023
0
0
0

एक ऐतिह्य कथन दोन दैन्य-प्रदर्शन तीन कृष्णास शरण चार आत्म-प्रबोधन पांच पाळू स्व-धर्मास सहावा बुद्धि योग तो सात योगी स्थितप्रज्ञ थोर आदर्श आमुचा ॥१॥आठ साधावया बुद्धि कर्म-योग अवश्यक&nbsp

20

पहिला सत्याग्रही

27 June 2023
0
0
0

म. गांधी नंतर म. गांधींचा विचार जिवंत ठेवणारा, म. गांधींच्या विचारानुसार आचरण करणारा म. गांधीचा सच्चा अनुयायी म्हणून विनोबा भावे यांचा उल्लेख करता येईल. १७ ऑक्टोबर १९४० रोजी देशी विदेशी वर्तमानपत्रातू

21

बालपण आणि शिक्षण

27 June 2023
0
0
0

११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्राच्या कुलाबा जिल्ह्यातील गागोदे या गावी विनोबांचा जन्म झाला. चार भाऊ आणि एक बहीण यात विनोबा सर्वात वडील. विनोबांचे वडील नरहरी शंभूराव भावे बडोदा संस्थानात नोकर होते. आज

22

साबरमती आश्रमात

27 June 2023
0
0
0

७ जून १९१६ रोजी म. गांधी आणि विनोबांची पहिली भेट झाली. विनोबा आश्रमात आल्याची बातमी म. गांधींपर्यंत पोहचली. आंघोळ करून भेटायला येऊ द्या असे सुचवित म. गांधी स्वयंपाक घरात शिरले. साबरमती-कोचरब आश्रमाच

23

एका वर्षाची रजा

27 June 2023
0
0
0

फेब्रुवारी १९१७ मध्ये गांधींकडून एक वर्षाची सुटी घेऊन विनोबा संस्कृत अभ्यासासाठी वाई येथे दाखल झाले. वाई येथे त्यांनी प्रथम पंडित नारायणशास्त्री यांची भेट घेऊन "वेदाभ्यास अस्पृश्यास शिकविण्याची आपली

24

वर्धा आश्रमात

27 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९१८च्या सुरुवातीला बडोद्याहून निरोप आला की विनोबांची आई हिवतापाने आजारी आहे. गांधींना ही बातमी समजताच त्यांनी विनोबाला त्वरीत बडोद्यास जाऊन आईची सेवा करण्यास सांगितले. विनोबा लगेच बडोद्याला ग

25

गीताई- गीता प्रवचने

27 June 2023
0
0
0

१९१५ साली बडोद्यात गीतेवर प्रवचने चालू होती. विनोबांची आई प्रवचनाला जात असे. दोन चार दिवसानंतर विनोबांची आई विनोबाला म्हणाली, "विन्या, प्रवचन मला समजतच नाही. गीतेवरील एखादे मराठी सोपे पुस्तक आणून दे.

26

बुनियादी तालीम

28 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९३७ साली वर्धा येथे आश्रमाच्या शिक्षण मंडळाचा प्रमुख या नात्याने गांधींच्या स्वावलंबी शिक्षण विषयक विचार विनिमयासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन विनोबांनी केले होते. काही दिवसापासून गांधीजीनी 'हरिज

27

भूदान

28 June 2023
0
0
0

शिवरामपल्ली येथील सर्वोदय समाजाचे अधिवेशन संपल्यानंतर तेलंगणातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी विनोबांनी १५ एप्रिल १९४१ रोजी पदयात्रा सुरू केली. शासनाने देऊ केलेले पोलीस संरक्षण नाकारून विनोब

28

बंगाल- ओरिसा पदयात्रा

28 June 2023
0
0
0

बिहारची पदयात्रा संपवून विनोबांनी १-१-१९५५ रोजी बंगालमध्ये प्रवेश केला. "तुझ्या हातात नव आशा आकांक्षाचे खड्ग आहे" या रविंद्रनाथांच्या गीताने विनोबांचे स्वागत करण्यात आले. रामकृष्ण परमहंसांनी विष्णुपूर

29

चंबळच्या खोऱ्यात

28 June 2023
0
0
0

विनोबा काश्मीरमध्ये असतानाच त्यांना चंबळ खोऱ्यातील प्रसिद्ध डाकू मानसिंहचा मुलगा तहसिलदारसिंह याचे पत्र मिळाले. त्या पत्रात त्याने लिहिले होते की, मला फाशीची शिक्षा झाली आहे. परंतु फाशीला जाण्यापूर्वी

30

ग्रामदान

28 June 2023
1
1
0

२५ डिसेंबर १९६२ पं. नेहरू शांतीनिकेतनमधील पदवीदान सभारंभ आटोपून विनोबांना भेटण्यासाठी नवग्राम येथे आले. भारताची बाजू समजावून सांगण्यासाठी नेहरूंनी बरीच कागदपत्रे आणि नकाशे आणले होते. शेवटी विनोबांना न

31

सूक्ष्मतर कर्मयोग

28 June 2023
0
0
0

१९७० च्या अमृत महोत्सवी वर्षापासून ब्रह्मविद्या मंदिरात राहण्याचा विचार विनोबांनी बोलून दाखविला. अमृत महोत्सव साजरा करण्याऐवजी ७५ लाख सूतगुंड्याचा सूत्रकोट आणि ७५ लाख रुपयांचा ग्राम स्वराज्य कोष जमा क

32

अखेरचे पर्व

28 June 2023
1
0
0

११ सप्टेंबर १९८२ रोजी विनोबांनी जाहीर केले, "आज बाबाच्या देहाला ८७ वर्षे झाली. बाबाच्या देहाचा आज वाढदिवस आहे. जयंती बाबाची नसून बाबाच्या देहाची आहे.'विनोबांच्या आश्रम जीवनात फारसा फरक पडला नाही. पण प

33

जीवन-दृष्टि (माझी तळमळ)

29 June 2023
0
0
0

यज्जातीयो यादृशो यत्स्वभावःपादच्छायां संश्रितो योऽपि कोऽपि । तज्जातीयस् तादृशस् तत्स्वभावःझिलप्यत्येनं सुंदरो वत्सलत्वात् ॥ -श्रीकुरथल्वारहा तमिळ वैष्णव भक्ताचा एक श्लोक आहे. त्याचा अर्थ असा

34

जीवन-दृष्टि (जीवनांतील तीन प्रधान गोष्टी)

29 June 2023
0
0
0

उद्योग, भक्ति आणि शिक्षणमाझ्या जीवनात तीन गोष्टींना मी प्रधान पद देतों. त्यापैकी पहिली म्हणजे उद्योग आपल्या देशात आळसाचे वातावरण फार आहे. बेकारीमुळे हि आळस शिरला आहे. शिकलेल्या लोकानीं उद्योग करायचा च

35

जीवन-दृष्टि (ब्रह्मचर्य)

29 June 2023
0
0
0

मनुष्याचे जीवन है व्यतिगत अनुभवाचे बनलेले आहे. त्या अनुभवानें मानव-समाजाचा पुष्कळ विचार झाल आहे. परंतु हिदुधर्मानें त्याचे शास्त्र रचून एक विशिष्ट साधना पेली. ती म्हणजे प्राचर्य, इतर धर्मात हि संयम आह

36

जीवन-दृष्टि (खोल अभ्यास)

29 June 2023
0
0
0

अभ्यासात लानी-६दी महत्वाची नाहीं, सोली महत्त्वाची आहे. पुष्कळ वेळ तासचे तास आणि नाना विषयाचा अभ्यास करीत राहणे ह्याला मी लावरुंद अभ्यास म्हणतो. समाधिस्थ होऊन रोज सतत अल्प वेळ एसाद्या निश्चित विषयाचा अ

37

जीवन-दृष्टि (उद्योगांत ज्ञानदृष्टि)

29 June 2023
0
0
0

माझ्या मित्रानो,१. बाल भी नोल्ली, त्यात सर्वजनाना मला काय सांगावयाचे होतें, सागितले आज माझ्या समोर मुख्यतः शाळेची मडळी आहेत. त्याना उद्देशून मी लणार आहेऔचित्यविचार२. ला शाळेशी माझा पूर्वीपासून समध आहे

38

जीवन-दृष्टि (साहित्याची दिशाभूल)

29 June 2023
0
0
0

खेड्यापाड्याच्या सर्वसामान्य शिकलेल्या लोकाच्या घरात मुद्रित चाय कोणते आढळून येते यासबंधी मार्गे एकदा आम्हीं तपास काढला होता. परिणाम असे आढळून आले की एकूण पाच प्रकारचें वाढप्रय प्रायः वाचलें जातें -&n

39

जीवन-दृष्टि (तुलसीदासांची बालसेवा)

3 July 2023
0
0
0

जेलमधल्या आमच्या सायं प्रार्थनेत तुलसीरामायण सांगण्याचें काम माझ्याकडे आलें होतें. त्या निमित्ताने रामायणार्थी रोज थोडा परिचय होऊन त्यातल्या काही खुन्या सहज च लक्षात येत. तुलसीदासानी आम जनतेसाठी हा मथ

40

जीवन-दृष्टि (गुत्समद)

3 July 2023
0
0
0

हा एक मंत्रद्रष्टा वैदिक वि. आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळवचा राहणारा गणपतीचा महान् भक्त. 'गणानां त्वा गणपति हवामहे' हा सुप्रसिद्ध मन ह्याने च पाहिलेला. ऋग्वेदातील दहा मडलापैकी द्वितीय मडल सम त्याच्या

41

परशुराम (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

हा एक विलक्षण प्रयोगी सुमारे पंचवीस हजार वर्षापूर्वी होऊन गेला कोणस्थाचा हा मूळ पुरुप. आईकडून क्षत्रिय. पाडून ब्राह्मण यामाच्या आशेनें लाने आईच डोके च उडविलें हें तपत योग्य म्हणून कोणी हि खुशाल विचारी

42

के. जमनालालजींना श्रद्धांजलि (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

माझ्या प्रियतम बंधूंनो आणि भगिनींनो !काल सायंकाळी ४ वाजता महिलाश्रमामध्ये माझें व्याख्यान ठेवले होतें. त्या व्याख्यानासाठीं मी तिथे जाऊन पोचलो, मुली येऊन बसल्या आणि मी माझे बोलणे सुरू करणार इतक्यात मो

43

तीन मुख्य वाद * (जीवन दृष्टी)

3 July 2023
1
0
0

माझ्या अत्यन्त प्रिय मित्रानो, आज मला सागायचे आहे ते सागण्यापूर्वी किंचित प्रस्तावना करावी लागणार आहे. एका मित्राची चिट्टी आली आहे. तीत म्हटले आहे, "कृपया हिन्दीम बोलें”. यातील 'कृपया' हा शब्द मी स्वी

44

जीवन दृष्टी (समाजवादाचं स्व-रूप) भावे

4 July 2023
0
0
0

समाजवादाची मूलभूत कल्पना नवीन नाही. अपरिग्रहाच्या आणि यशाच्या योजनेंत तिचा सपूर्ण समावेश केला आहे. समाज प्रवादात्मक आणि नित्य आहे ह्या पूर्वसिद्ध सामाजिक प्रवादाचे ऋण घेऊन व्यक्ति जन्मास येते. समाजापा

45

जीवन दृष्टी (नित्ययज्ञाची गरज) भावे

4 July 2023
0
0
0

हलच्या काळात राष्ट्रीय जागृतीच्या ज्या काही नवीन कल्पना निवाल्या, त्यातली अत्यंत स्फूर्तिदायक अशी कल्पना मला नित्ययज्ञाची वाटते. गरिबार्थी अनुसंधान रासण्याची, राष्ट्रासाठी काहीं निर्माण करण्याची, आणि

46

जीवन दृष्टी (वैराग्ययुक्त निष्काम बळ)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

47

जीवन दृष्टी (राष्ट्रासाठी त्याग किती व कां ?*)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

48

जीवन दृष्टी (आजचें दुःख *)

5 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवच्या भावांनो आणि बहिणींनो ! मी आज येथें नाइलाजानें आलों आहें. असे बोलण्याचे प्रसंग जितके टाळतां आले तितके टाळले. परंतु हा टाळतां आला नाहीं. कारण ह्या वर्षी मी इथेच राहतों. आहे. आसपासच्य

49

जीवन दृष्टि (राष्ट्रासाठी त्याग - किती व कां ?*)

5 July 2023
0
0
0

मित्रांनो, या ठिकाणी धुळयांत आल्यावर घरीं आल्यासारखे च मला वाटतें. कारण, कांहीं कळकळीची काम करणारी माणसे, शुद्ध हृदयाची -माणसें, या ठिकाण आहेत. पण है एक कारण झालें. दुसरें हि एक कारण आहे. तीन वर

50

जीवन दृष्टी (श्रमदेवाची उपासना)

5 July 2023
0
0
0

ह्या वर्षी खादीयात्रेस यात्रेच्या खऱ्या पद्धतीनें येऊन जाण्याची इच्छा होती. शारीरिक कारणासाठी सध्या मी पवनारला पडून आहें. ह्या विश्रांतीत कमीत कमी भंग करून खादीयात्रेत मुख्य भागापुरतें म्हणजे तकली उपा

51

जीवन दृष्टी (आजच्या आज साम)

5 July 2023
0
0
0

सोनेगांवच्या खादी यात्रेत शिष्टमंडळींसाठी गादी घातली होती. शिष्टमंडळींसाठीं न म्हणतां विशिष्ट मंडळींसाठीं म्हटलें पाहिजे. कारण तिथे आलेली बाकीची मंडळी हि शिष्ट च होती. त्या प्रसंगी मला म्हणावें लागलें

52

जीवन दृष्टि (विधायक कार्यक्रम) भावे

7 July 2023
0
0
0

हल्ली हिंदुस्थानांत स्वातंत्र्याच्या लढाईची गोष्ट बोलली जात आहे. आतां ही लढाई व्हायची ती शेवटची च व्हायची असें कांहीं लोक म्हणतात. आणि द्रष्ट्यांचे तर भाकीत आहे की स्वराज्य अनेक कारणांमुळे दृष्टीच्या

53

जीवन दृष्टी (भारतीय जन-दर्शन) भावे

7 July 2023
0
0
0

ह्या वेळीं खानदेशमध्ये पंधराएक दिवस थेट खेड्यांमध्ये फिरण्याची संधि मिळाली. त्यांतून लोकांचे एक वेगळें च दर्शन मला लाभले. मधल्या जेलच्या काळांत लोकांचा माझा संबंध बाह्यत: तुटला होता. तो : पुनः सांधला

54

जीवन दृष्टी (ग्रामसेवकांना)

7 July 2023
0
0
0

मीं आज इथे येण्याचें स्वीकारलें, तें मुख्यतः मगनवाडीतील विद्या- यच्या दर्शनाच्या लोभाने. प्रमाणपत्र द्यायला मी आलोच परीक्षा आणि नाहीं. कारण, त्यावर माझी श्रद्धा नाहीं. ज्या विषयांतप्रमाण

55

जीवन दृष्टी (खेडेगांवची जागृति)

7 July 2023
0
0
0

आपणां सर्वांना येथे जमलेले पाहून मला आनंद होत आहे. माझा नेहमीचा असा अनुभव आहे आणि जो येथील भाषणे व मतदान पाहून येथे हि आला आहे की खेड्यांतील लोक हे शहराच्या लोकांपेक्षां जास्त • बुद्धिमान् आहेत. शहरचे

56

जीवन दृष्टी (गांवलक्ष्मीची जोपासना)

7 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवांतील प्रेमळ बंधूंनो,आपला हा देश फार मोठा आहे. ह्या देशांत सात लाख खेडीं आहेत. आपल्या देशांत शहरें थोर्डी आहेत आणि खेडीं फार आहेत. ठोकळ मानाने दहा माणसांतील एक मनुष्य शहरांत राहतो व नऊ

57

जीवन दृष्टी (खेडेगांवचे आरोग्य)

7 July 2023
0
0
0

परवां पवनारचा एक मुलगा रस्त्यांत भेटला, म्हणाला, "मला खाडक झाली आहेत काय करावे ?” तेव्हां त्याला थोडक्यांत मंत्र सांगितला, "रोज सकाळी गाईचे ताजे ताक पीत जा, म्हणजे तुझा रोण जाईल. खेडेगांवच्या माझ्या ए

58

जीवन दृष्टी (खादीचें समग्र-दर्शन)

7 July 2023
0
0
0

जेलमध्ये थोडाफार तटस्थ चिंतनाला अवकाश मिळतो. तेव्हा आपल्या चळवळीसंबंधीं त्या च प्रमाणे हिंदुस्थानच्या आणि एकूण जगाच्या परिस्थितीसंबंधी विचार चांगला झाला. चर्चा हि झाली. एकंदर परिस्थिति कठिण झालेली दिस

---

एक पुस्तक वाचा