shabd-logo

जीवन दृष्टी (वैराग्ययुक्त निष्काम बळ)

4 July 2023

3 पाहिले 3
माझ्या बाळगोपाळांनो,

तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उपयोगी पडता यावे म्हणून, शरीर सुदृढ करावयाचे ते झिजविण्यासाठी. चाकूला धार कशासाठी द्यावयाची ? तो गजून जावा म्हणून नाहीं, तर तो रामाला यावा म्हणून. शरीराला धार द्यावयाची, शरीर चपळ व काटक बनवावयाचे हेतु हा कीं, पुढें तें दुसऱ्याच्या सेवेत चदनासारखें शिजविता यावें, बळ हैं सेवेसाठीं आहे.

"वैराग्ययुक्त निष्काम वळवंतांत भी वळ" असे गीतेंत भगवान सागितले आहे. शब्द नीट लक्षात ठेवा. नुसते बळ नव्हे. वैराग्ययुक्त निष्काम पळ! अशा वैराग्ययुक्त निष्काम बळाची मूर्ति च आपण व्यायाम शाळातून ठेवीत असतो. कोणती ती मूर्ति ? हनुमताची .

* [ मागें सानदेशातील दौन्याचे प्रसर्गी धुळे येथील विजय व्यायाम शाळेत विनोनानी दिलेल्या प्रवचनांपैकी मुख्य भाग ]


पवित्र व सामर्थ्यवान् मूर्ति ! हनुमत येराग्ययुक्त निष्काम बळाचा पुतळा होता; म्हणून वाल्मीकीने त्याचे पोवाडे गाइले. रावण हि महा बलवान होता. परंतु रावणाजवळ वैराग्य नव्हते. रावणाचे वळ हे भोगासाठी होर्ते. दुसन्यास छळावयासाठीं होतें. रावण पर्वत उचली, यत्र मोडी, दहा माणसाचं बळ जणू त्याच्या एकटयाच्या अंग. म्हणून त्याला दहा तो चवीस हात दासविण्यात आले. इतरा बलवान असून त्याचे बळ धुळीत मिळाले. माहितीचे पळ अजरामर झाले आहे. बळाच्या ह्या दोन मूर्ति, दोन चित्रे, वाल्मीकीनें उभी केली आहेत. रावणाच्या बळात भोगवायना होती. रावण बळानें भोग मिळवू पहात होता. मादति बलाने सेवा करू पहात होता. सेवेला वाहिलेले पळ टिनेल, अमर होईल. भोगाला वाहिलेलें धुळीत मिळेल. स्वतःच्या व जगाच्या नाशास कारणीभूत होईल.

समुद्राच्या तीरावर सारे वानर बसले होते. सर्वेत कोण जाईल, याची चर्चा चालली होती. मारुति एकीकडे राम राम जपत बसला होता. जावत मारुतीजवळ जाऊन म्हणाला, "मास्ते, तू जाशील " मारुति म्हणाला, 'तुमच्या आशीर्वादाने जाईन " तो एकटा वानर कोणत्या बळाच्या जोरावर त्या बलवान राक्षसामध्ये निर्भयपणे गेला ? मास्तीला जेव्हा असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने काय उत्तर दिलें ? मी माझ्या मनगटाच्या जोरावर आलो, बाहुबळावर आलो, असे का त्यानें उत्तर दिलें ? मारुति म्हणाला, " मी रामाच्या बळावर येथे आलो. माझ्या मनगटात जोर आहे कीं नाहीं मला माहीत नाहीं. परंतु रामाचें बळ मात्र माझ्याजवळ आहे. " आणि मनगटाचा जोर म्हणजे तरी काय ? सोल विचार करून पहा. मनगटाचा जोर म्हणजे शारीरिक परिश्रम करण्याचा जोर. त्यासाठी हे हात आहेत. सेवेसाठी आपण हस्तवान आहोत. पशूला हात नाहीत. मनगटाचा जोर वापरून अन्न निर्माण करावयाचें, सेवा करावयाची. मनगटातील ही जी सेवा करण्याची शक्ति आहे, ती कोणाची १ मारुति ओळखीत होता की ही आत्म्याची शक्ति आहे; रामाची शक्ति आहे.

च्या बळाची आत्म्यावर श्रद्धा नाहीं, रामावर श्रद्धा नाहीं, तें चळ कुचकामावें असतें अमृतसर येथें कत्तल झाली व त्यानतर लोकाचा तेजोभंग करण्यासाठी, डायरने त्याना रस्त्यातून सरपटत जावयास लावले. पहाडासारसे पजाबी लोक, ताकदवान व मजबूत अर्शी त्याचीं तीं शरीरें, परंतु तीं सरपटत जाऊ लागली. कारण, रामावर श्रद्धा नव्हती. आत्म्याची निर्भयता त्याना माहीत नव्हती. आज बंगालमध्ये अशाच प्रकारची बहाणी आहे. लोकावर चाटेल तीं बधने घालण्यात येत आहेत. रस्त्यातून उपर चाललें की सलाम करायला यावे लागत आहे. कारण काय ? आत्म्याची निर्भयता पटली नाहीं. रामाचें बळ ज्याने ओळखले तो कळिकाळाला भीत नसतो केवळ मळ निराधार आहे. बळ आत्मश्रद्धेवर सुप्रतिष्ठित असले पाहिजे. निर्बळात हि आत्मश्रद्धेने बळ उत्पन्न होतें. जो निष्ठावत आहे, ज्याच्याजवळ श्रद्धेचें बळ आहे, तो इतर शभराना हालवील असे उपनिषद् सागत आहे. म्हणून आध्यात्मिक बळाची उपासना हवी.

हनुमताच्या ठिकाणी केवळ पशूचें बळ नव्हतें. मारुतीचा जो लो+* आहे, त्यात बाकीच्या सर्व बळाचें वर्णन आहे. परंतु अगवळाचे वर्णन कोठेच नाहीं. मारुति मनासारसा व वान्यासारसा वेगवान होता, तो जितेंद्रिय होता, तो अत्यंत बुद्धिमान होता, तो नायक होता, तो रामदूत होता, असे सारे वर्णन आहे बळाची देवता मारति ! परंतु या स्तुतीत बळाचा उल्लेख हि नाहीं, हें आश्चर्य नव्हे काय ? परंतु हे गुण म्हणजे च सरें बळ हे गुण म्हणजे च सरी कार्यशक्ति मनुष्याच्या अगात वेग पाहिजे, स्फूर्ति पाहिजे. मनासारखा वेग 


* मनोजव भारततुल्यवेगम् । जितेद्रिय बुद्धिमता वरिष्ठम् ।    
   वातात्मजं वानरयूथमुख्यम् । श्रीरामदूत शरण प्रपद्ये ॥


होईल. त्यात बुद्धीला सुद्धा अवसर आहे. व्यायामात बुद्धीला हि चालना मिळावयास हवी. म्हणून व्यायाम सुद्धा काहीं तरी निर्माण करणारा असावा असे मला वाटते.

येथील ग्लानी शक्ति व प्रेम दोन्ही हि तुमच्यात उत्पन्न होत सर्व प्रकारचीं, सर्व जातींची मुले एकत्र येतात, खेळतात. त्यामुळे प्रेमाचा विकास होतो. त्या आठवणी पुढच्या जीवनात उपयुक्त होतात. आपण बरोबर खेळलो, एकत्र कुस्ती केटी, एस्त्र पोलों, एकत्र सामर्थ्य मिशन मिळवत्यादिनीं पुढे एकत्र यास, समशर्कि य सहकार्य वाढेल.

हे तुम्ही गणवेष घातले आहेत. याचा उद्देश हि आत्मीयता वाढावी हाच आहे. परंतु हा पोशास सादीचा च करा, ते पट्टे जे वापराल ते मेलेल्या जनावराच्या चामडयाचेच वापरा. सर्वत्र दक्षता ठेविली पाहिजे, ये ये तळे साचें राष्ट्राला सर्वत्र भोके पडली आहेत. सारसी संपत्ति बाहेर जात आहे, इकडे लक्ष ठेवा व्यायाम केला व दूध आणि भावर नसेल तर कसे होणार ! तुम्हाला दूध पाहिजे असेल तर गोरक्षण झाले पाहिजे. गोरक्षणासाठी मृत गाई- बैलाच्या चामडयाच्या च वस्तु वापरल्या पाहिजेत, भाकर पाहिजे म्हणून शेतकरी जगला पाहिजे, सादी घेऊन त्याना थोडी मदत उरू तर ते जगतील व आपणाला माउर मिळेल तुम्हाला जर परी भाकर मिळती तर येथे किती उड्या मारल्या असत्या ? घरी भाकर तयार आहे ही खात्री आहे म्हणून उडचा मारल्यात. उडया मारण्याची शक्ति अन्न देतें. म्हणून उपनिषद् सागतें " पात्र चलाद भूयः " अन हे बळाहून अन्न आहे. राष्ट्रात जर अन्न नसेल तर चळ फोडून येणार? आर्थी अन्नाची सोय श्रेष्ठ य मग आसाटे, आधी अवाची सोग व मग शान-दान एकदा भगवान्
जी....५

घुखाचा एक प्रचारक हिंडत होता. त्याला एक भिकारी आढळला. तो प्रचारक त्याला धर्माचा उपदेश में लागला. परंतु मिनारी एक्ष देईना. त्यांचे लक्ष लागेना. तो प्रचारक रागावला. बुद्धाये जाऊन तो म्हणाला, " तेथे एक मिरारी आहे. त्याला मी इतके चांगले सागत होतों, तरी तो ऐस्त नाहीं. बुद्ध म्हणाले, 'त्याला माझ्या डे आण.' तो प्रचारक त्या भिकन्या बुद्धाकडे घेऊन आला. भगवान् बुद्धानीं त्याची स्थिति पाहिली. तो भिकारी उपाशी आहे, हें त्यानी ओळख. त्यानीं त्या मित्रान्याला पोटभर जेऊं घातले, व सागितले, 'आता जा.' तो प्रचारक म्हणाला 'तुम्ही त्याला जेऊं साऊ घातले, परंतु उपदेश तर काहीं च दिला नाहीं ।" भगवान् युद्ध म्हणाले, 'आज अन दिले हाच त्याला उपदेश होय. आज त्याला अन्नाची सर्वात जरूरी होती. तें त्याला आध दिले तो जमेल तर उद्या ऐरेल. '

आपल्या राष्ट्राची आज जशी च स्थिति आहे आज राष्ट्रात अन्न च नाहीं. रामदासाच्या वेळीं अन्न भरपूर होते. हिंदुस्थानातील सपत्तीचा झरा आजच्या सारसा त्या वेळी आटला नव्हता. म्हणून त्यानीं प्राणाची, चळाची उपासना शिकविली. आज सेडयात केवळ आसाडे काढून भागणार नाहीं अन्नोत्पत्ति व गोसेवा या दोन गोष्टी राष्ट्रात असतील तर च राष्ट्राचे सघर्धन होईल. बलवान् तरणानीं राष्ट्रात अन्न व दूध भरपूर करावयाचे जाहे. हिंदुस्थान पुन्हा गोकुळ करावयाचे आहे. त्यासाठी सादीची विजार घालून व मेलेल्या - मारलेल्या नव्हे- गायीलाच्या चामड्याचा पट्टा घालून अन्नोत्पत्तीस व गोपालनास मदत करा तुम्ही साकी पोपास करता. परंतु तो पोपास करून गरिबाच्या पोटावर पाय नका देऊ ! गरिबाचें सरक्षण करण्यासाठी क्यायती करणार, परंतु ते गरीन जगले तर त्याच रक्षण करणार ना? तूं सानी वापरून बाहेर 

पैसे पाठविणार, तिकडे गरीब मरणार । मग सरक्षण कोणाचे करणार ? तू पैसे पाठविणार परदेशीं आणि सेडयातील लोकाजवळ दूध व भार मागणार? ते कोठून देतील नाना तुला? म्हणून सानी वापरायची च असेल, तर साकी सादी वापरा. आणि साकी सादी न मिळाली तर नुसती सादी च वापरा. सानी सोटा, सानी बाचून राही अडलें तर नाहीं च.

सर्व धर्माविषय उदार भावना असू दे जो सरा मातृभत आहे, तो सर्प माताना पूज्य मानील. स्वत च्या आईची तो सेवा करील, परतु दुसन्याच्या आईचा हि आदर करील प्रत्येकजण आपल्या आईच्या दुधावर पोसला जातो. धर्म हा मातेणारसा आहे, मला माझी धर्ममाता प्रिय आहे मी मातृपूजक आहे, म्हणून दुसन्याच्या आईची निदा तर नाहीं च करणार, उल्ट त्या मातेला हि वदन करीन

मनात हा भाव उत्पन्न होण्यास भक्ति लागते मनात सरी भति जागृत झाली कीं हैं सारे होईल म्हणून नाहेरच्या कसरतीनरोनर आत उपासना हवी कसरतीनें शरीर चपळ व सुभग करून आत्म्याच्या हातात यायाचे शरीर हैं आत्म्याच्या हातातील हत्यार आहे. हत्यार चागले उपयोगी पडावे म्हणून स्वच्छ पाहिने शरीर स्वच्छ करून जात्म्याच्या हवाली करा. अतध शुचि व्हा. जसा हा मारुति आहे. बलवान व भक्तिवान असा सेवेसाठी सदोदित उभा आहे. तुम्ही याने तरुण असाल, परंतु शरीर जर सेवेसाठी झटकन उठत नसेल, तर तुम्ही म्हातारे च च्याच्या अगात वेग आहे तो तरुण मग त्याचे वय काही हि असो. मारुति कधींच म्हातारा नाहीं. तो चिरतरुण आहे, निरंजीव आहे.

असे चिरतरुण तुम्ही व्हा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभून याने म्हातारपण येईल त्या वेळेस हि तरण असा. वेग कायम ठेवा, बुद्धि शाबूत ठेवा. अशा tayari जनतेची व तद्द्वारा परमेश्वरानी सेवा करावयास तरण लागोत अशी परमेश्वराची मी प्रार्थना करितों.

Vinoba bhave ची आणखी पुस्तके

1

गीताई

22 June 2023
0
0
0

गीताई विषयीगीताई आणि पू. विनोबा भावे यांच्या गीताई लेखनाविषयी महत्त्वाची माहिती देणारा हा लेख महाराष्ट्र टाईम्स मध्ये वाचायला मिळाला. मनोगतच्या गीताई च्या पुस्तकाच्या आरंभी ही माहिती शोभून दिसेल असे व

2

गीताई

22 June 2023
0
0
0

दुसरा अध्यायसंजय म्हणालाअसा तो करुणा ग्रस्त घाबरा अश्रु गाळित । करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ॥ १ ॥ श्री भगवान् म्हणालेकोढूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज । असे रुचे न थोरांस ह्या

3

गीताई

22 June 2023
0
0
0

तिसरा अध्यायअर्जुन म्हणालाबुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना । मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ॥ १ ॥मिश्र बोलून बुद्धीस जणू मोहात टाकिसी ।ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ॥ २ ॥श्री

4

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय चोथा[१३]श्री भगवान् म्हणालेयोग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो ।मनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी ॥ १ ॥अशा परंपरेतून हा राजर्षीस लाभला ।पुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला ॥ २ ॥तो चि

5

गीताई

22 June 2023
0
0
0

पाचवा अध्याय[१६]अर्जुन म्हणालाकृष्णा संन्यास कर्माचा तसा योग हि सांगसी । दोहोत जे बरे एक सांग ते मज निश्चित ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेयोग सन्यास हे दोन्ही मोक्ष-साधक सारखे । विशेष चि परी योग स

6

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सहावा [१८]श्री भगवान् म्हणालेफळी आश्रय सोडूनि करी कर्तव्य कर्म जो । तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय ॥ १ ॥संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा । सोडिल्याविण संकल्प

7

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सातवा[22]श्री भगवान् म्हणालेप्रीतीने आसरा माझा घेउनी योग साधित ।जाणशिल कसे ऐक समग्र मज निश्चित ॥ १ ॥विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुज सांगतो । जे जाणून पुढे येथे जाणावेसे न राहते ॥ २ ॥लक्षाव

8

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय आठवा[२४]अर्जुन म्हणालाब्रह्म ते बोलिले काय काय अध्यात्म कर्म ते । अधि-भूत कसे सांग अधि-दैव हि ते तसे ॥ १ ॥अधि यज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे | प्रयाणी हि कसे योगी निग्रही तुज जाणती

9

गीताई अध्याय नववा

23 June 2023
0
0
0

[२७]श्री भगवान् म्हणालेआता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज । विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी ॥ १ ॥राज-विद्या महा-गुह्य उत्तमोत्तम पावन । प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म-सार सनातन ॥ २ ॥लोक

10

गीताई अध्याय दहावा

23 June 2023
0
0
0

[३१]श्री भगवान् म्हणालेफिरूनि सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुज । राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो ॥ १ ॥न देव जाणती माझा प्रभाव न महर्षि हि । सर्वथा मी चि देवांचे महर्षीचे हि मूळ की ॥ २ ॥ओळख

11

गीताई अध्याय अकरावा

23 June 2023
0
0
0

[३३]अर्जुन म्हणालाकरून करूणा माझी बोलिलास रहस्य जे । त्या थोर आत्म-विद्येने माझा हा मोह फेडिला ॥ १ ॥उत्पत्ति-नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर । कळला तुजपासूनि अभंग महिमा तुझा ॥ २ ॥तुझे ते ईश्वरी

12

गीताई अध्याय बारावा

23 June 2023
0
0
0

[३७]अर्जुन म्हणालाअसे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती । कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेरोवूनि मन माझ्यात भजती नित्य जोडिले ।श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर मानितो ॥

13

गीताई अध्याय तेरावा

23 June 2023
0
0
0

[४०]श्री भगवान् म्हणालेअर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते । जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्र ज्ञ म्हणती तसे ॥ १ ॥क्षेत्र - ज्ञ मी चि तो जाण क्षेत्रांत सगळ्या वसे । क्षेत्र-क्षेत्रज्ञ भ

14

गीताई अध्याय चौदावा

23 June 2023
0
0
0

[४३]श्री भगवान् म्हणालेसर्व ज्ञानामधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा ।जे जाणून इथे मोक्ष पावले सगळे मुनि ॥ १ ॥ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे | जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे ॥ २ ॥माझे

15

गीताई पंधरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[४५]श्री भगवान् म्हणालेखाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला । ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ॥ १ ॥वरी हि शाखा फुटल्या तयास । ही भोग पाने गुण- पुष्ट जेथे ॥ खाली हि मूळे निघती

16

गीताई अध्याय सोळावा

26 June 2023
0
0
0

[४९]श्री भगवान् म्हणालेनिर्भयत्व मनः शुद्धि योग ज्ञानी सुनिश्चय ।यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप ॥ १ ॥ अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता ।अ- लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव ॥

17

गीताई सतरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५३]अर्जुन म्हणालाजे शास्त्र मार्ग सोडूनि श्रद्धा पूर्वक पूजिती । त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेतिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी । ऐक सात्त्विक

18

गीताई अठरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५५]अर्जुन म्हणालासन्यासाचे कसे तत्व त्यागाचे हि कसे असे |मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥श्री भगवान म्हणालेसोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते सन्यास जाणती । फळ सर्व चि कर्माचे सोडणे त्याग

19

गीताई अधिकरणमाला

26 June 2023
0
0
0

एक ऐतिह्य कथन दोन दैन्य-प्रदर्शन तीन कृष्णास शरण चार आत्म-प्रबोधन पांच पाळू स्व-धर्मास सहावा बुद्धि योग तो सात योगी स्थितप्रज्ञ थोर आदर्श आमुचा ॥१॥आठ साधावया बुद्धि कर्म-योग अवश्यक&nbsp

20

पहिला सत्याग्रही

27 June 2023
0
0
0

म. गांधी नंतर म. गांधींचा विचार जिवंत ठेवणारा, म. गांधींच्या विचारानुसार आचरण करणारा म. गांधीचा सच्चा अनुयायी म्हणून विनोबा भावे यांचा उल्लेख करता येईल. १७ ऑक्टोबर १९४० रोजी देशी विदेशी वर्तमानपत्रातू

21

बालपण आणि शिक्षण

27 June 2023
0
0
0

११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्राच्या कुलाबा जिल्ह्यातील गागोदे या गावी विनोबांचा जन्म झाला. चार भाऊ आणि एक बहीण यात विनोबा सर्वात वडील. विनोबांचे वडील नरहरी शंभूराव भावे बडोदा संस्थानात नोकर होते. आज

22

साबरमती आश्रमात

27 June 2023
0
0
0

७ जून १९१६ रोजी म. गांधी आणि विनोबांची पहिली भेट झाली. विनोबा आश्रमात आल्याची बातमी म. गांधींपर्यंत पोहचली. आंघोळ करून भेटायला येऊ द्या असे सुचवित म. गांधी स्वयंपाक घरात शिरले. साबरमती-कोचरब आश्रमाच

23

एका वर्षाची रजा

27 June 2023
0
0
0

फेब्रुवारी १९१७ मध्ये गांधींकडून एक वर्षाची सुटी घेऊन विनोबा संस्कृत अभ्यासासाठी वाई येथे दाखल झाले. वाई येथे त्यांनी प्रथम पंडित नारायणशास्त्री यांची भेट घेऊन "वेदाभ्यास अस्पृश्यास शिकविण्याची आपली

24

वर्धा आश्रमात

27 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९१८च्या सुरुवातीला बडोद्याहून निरोप आला की विनोबांची आई हिवतापाने आजारी आहे. गांधींना ही बातमी समजताच त्यांनी विनोबाला त्वरीत बडोद्यास जाऊन आईची सेवा करण्यास सांगितले. विनोबा लगेच बडोद्याला ग

25

गीताई- गीता प्रवचने

27 June 2023
0
0
0

१९१५ साली बडोद्यात गीतेवर प्रवचने चालू होती. विनोबांची आई प्रवचनाला जात असे. दोन चार दिवसानंतर विनोबांची आई विनोबाला म्हणाली, "विन्या, प्रवचन मला समजतच नाही. गीतेवरील एखादे मराठी सोपे पुस्तक आणून दे.

26

बुनियादी तालीम

28 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९३७ साली वर्धा येथे आश्रमाच्या शिक्षण मंडळाचा प्रमुख या नात्याने गांधींच्या स्वावलंबी शिक्षण विषयक विचार विनिमयासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन विनोबांनी केले होते. काही दिवसापासून गांधीजीनी 'हरिज

27

भूदान

28 June 2023
0
0
0

शिवरामपल्ली येथील सर्वोदय समाजाचे अधिवेशन संपल्यानंतर तेलंगणातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी विनोबांनी १५ एप्रिल १९४१ रोजी पदयात्रा सुरू केली. शासनाने देऊ केलेले पोलीस संरक्षण नाकारून विनोब

28

बंगाल- ओरिसा पदयात्रा

28 June 2023
0
0
0

बिहारची पदयात्रा संपवून विनोबांनी १-१-१९५५ रोजी बंगालमध्ये प्रवेश केला. "तुझ्या हातात नव आशा आकांक्षाचे खड्ग आहे" या रविंद्रनाथांच्या गीताने विनोबांचे स्वागत करण्यात आले. रामकृष्ण परमहंसांनी विष्णुपूर

29

चंबळच्या खोऱ्यात

28 June 2023
0
0
0

विनोबा काश्मीरमध्ये असतानाच त्यांना चंबळ खोऱ्यातील प्रसिद्ध डाकू मानसिंहचा मुलगा तहसिलदारसिंह याचे पत्र मिळाले. त्या पत्रात त्याने लिहिले होते की, मला फाशीची शिक्षा झाली आहे. परंतु फाशीला जाण्यापूर्वी

30

ग्रामदान

28 June 2023
1
1
0

२५ डिसेंबर १९६२ पं. नेहरू शांतीनिकेतनमधील पदवीदान सभारंभ आटोपून विनोबांना भेटण्यासाठी नवग्राम येथे आले. भारताची बाजू समजावून सांगण्यासाठी नेहरूंनी बरीच कागदपत्रे आणि नकाशे आणले होते. शेवटी विनोबांना न

31

सूक्ष्मतर कर्मयोग

28 June 2023
0
0
0

१९७० च्या अमृत महोत्सवी वर्षापासून ब्रह्मविद्या मंदिरात राहण्याचा विचार विनोबांनी बोलून दाखविला. अमृत महोत्सव साजरा करण्याऐवजी ७५ लाख सूतगुंड्याचा सूत्रकोट आणि ७५ लाख रुपयांचा ग्राम स्वराज्य कोष जमा क

32

अखेरचे पर्व

28 June 2023
1
0
0

११ सप्टेंबर १९८२ रोजी विनोबांनी जाहीर केले, "आज बाबाच्या देहाला ८७ वर्षे झाली. बाबाच्या देहाचा आज वाढदिवस आहे. जयंती बाबाची नसून बाबाच्या देहाची आहे.'विनोबांच्या आश्रम जीवनात फारसा फरक पडला नाही. पण प

33

जीवन-दृष्टि (माझी तळमळ)

29 June 2023
0
0
0

यज्जातीयो यादृशो यत्स्वभावःपादच्छायां संश्रितो योऽपि कोऽपि । तज्जातीयस् तादृशस् तत्स्वभावःझिलप्यत्येनं सुंदरो वत्सलत्वात् ॥ -श्रीकुरथल्वारहा तमिळ वैष्णव भक्ताचा एक श्लोक आहे. त्याचा अर्थ असा

34

जीवन-दृष्टि (जीवनांतील तीन प्रधान गोष्टी)

29 June 2023
0
0
0

उद्योग, भक्ति आणि शिक्षणमाझ्या जीवनात तीन गोष्टींना मी प्रधान पद देतों. त्यापैकी पहिली म्हणजे उद्योग आपल्या देशात आळसाचे वातावरण फार आहे. बेकारीमुळे हि आळस शिरला आहे. शिकलेल्या लोकानीं उद्योग करायचा च

35

जीवन-दृष्टि (ब्रह्मचर्य)

29 June 2023
0
0
0

मनुष्याचे जीवन है व्यतिगत अनुभवाचे बनलेले आहे. त्या अनुभवानें मानव-समाजाचा पुष्कळ विचार झाल आहे. परंतु हिदुधर्मानें त्याचे शास्त्र रचून एक विशिष्ट साधना पेली. ती म्हणजे प्राचर्य, इतर धर्मात हि संयम आह

36

जीवन-दृष्टि (खोल अभ्यास)

29 June 2023
0
0
0

अभ्यासात लानी-६दी महत्वाची नाहीं, सोली महत्त्वाची आहे. पुष्कळ वेळ तासचे तास आणि नाना विषयाचा अभ्यास करीत राहणे ह्याला मी लावरुंद अभ्यास म्हणतो. समाधिस्थ होऊन रोज सतत अल्प वेळ एसाद्या निश्चित विषयाचा अ

37

जीवन-दृष्टि (उद्योगांत ज्ञानदृष्टि)

29 June 2023
0
0
0

माझ्या मित्रानो,१. बाल भी नोल्ली, त्यात सर्वजनाना मला काय सांगावयाचे होतें, सागितले आज माझ्या समोर मुख्यतः शाळेची मडळी आहेत. त्याना उद्देशून मी लणार आहेऔचित्यविचार२. ला शाळेशी माझा पूर्वीपासून समध आहे

38

जीवन-दृष्टि (साहित्याची दिशाभूल)

29 June 2023
0
0
0

खेड्यापाड्याच्या सर्वसामान्य शिकलेल्या लोकाच्या घरात मुद्रित चाय कोणते आढळून येते यासबंधी मार्गे एकदा आम्हीं तपास काढला होता. परिणाम असे आढळून आले की एकूण पाच प्रकारचें वाढप्रय प्रायः वाचलें जातें -&n

39

जीवन-दृष्टि (तुलसीदासांची बालसेवा)

3 July 2023
0
0
0

जेलमधल्या आमच्या सायं प्रार्थनेत तुलसीरामायण सांगण्याचें काम माझ्याकडे आलें होतें. त्या निमित्ताने रामायणार्थी रोज थोडा परिचय होऊन त्यातल्या काही खुन्या सहज च लक्षात येत. तुलसीदासानी आम जनतेसाठी हा मथ

40

जीवन-दृष्टि (गुत्समद)

3 July 2023
0
0
0

हा एक मंत्रद्रष्टा वैदिक वि. आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळवचा राहणारा गणपतीचा महान् भक्त. 'गणानां त्वा गणपति हवामहे' हा सुप्रसिद्ध मन ह्याने च पाहिलेला. ऋग्वेदातील दहा मडलापैकी द्वितीय मडल सम त्याच्या

41

परशुराम (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

हा एक विलक्षण प्रयोगी सुमारे पंचवीस हजार वर्षापूर्वी होऊन गेला कोणस्थाचा हा मूळ पुरुप. आईकडून क्षत्रिय. पाडून ब्राह्मण यामाच्या आशेनें लाने आईच डोके च उडविलें हें तपत योग्य म्हणून कोणी हि खुशाल विचारी

42

के. जमनालालजींना श्रद्धांजलि (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

माझ्या प्रियतम बंधूंनो आणि भगिनींनो !काल सायंकाळी ४ वाजता महिलाश्रमामध्ये माझें व्याख्यान ठेवले होतें. त्या व्याख्यानासाठीं मी तिथे जाऊन पोचलो, मुली येऊन बसल्या आणि मी माझे बोलणे सुरू करणार इतक्यात मो

43

तीन मुख्य वाद * (जीवन दृष्टी)

3 July 2023
1
0
0

माझ्या अत्यन्त प्रिय मित्रानो, आज मला सागायचे आहे ते सागण्यापूर्वी किंचित प्रस्तावना करावी लागणार आहे. एका मित्राची चिट्टी आली आहे. तीत म्हटले आहे, "कृपया हिन्दीम बोलें”. यातील 'कृपया' हा शब्द मी स्वी

44

जीवन दृष्टी (समाजवादाचं स्व-रूप) भावे

4 July 2023
0
0
0

समाजवादाची मूलभूत कल्पना नवीन नाही. अपरिग्रहाच्या आणि यशाच्या योजनेंत तिचा सपूर्ण समावेश केला आहे. समाज प्रवादात्मक आणि नित्य आहे ह्या पूर्वसिद्ध सामाजिक प्रवादाचे ऋण घेऊन व्यक्ति जन्मास येते. समाजापा

45

जीवन दृष्टी (नित्ययज्ञाची गरज) भावे

4 July 2023
0
0
0

हलच्या काळात राष्ट्रीय जागृतीच्या ज्या काही नवीन कल्पना निवाल्या, त्यातली अत्यंत स्फूर्तिदायक अशी कल्पना मला नित्ययज्ञाची वाटते. गरिबार्थी अनुसंधान रासण्याची, राष्ट्रासाठी काहीं निर्माण करण्याची, आणि

46

जीवन दृष्टी (वैराग्ययुक्त निष्काम बळ)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

47

जीवन दृष्टी (राष्ट्रासाठी त्याग किती व कां ?*)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

48

जीवन दृष्टी (आजचें दुःख *)

5 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवच्या भावांनो आणि बहिणींनो ! मी आज येथें नाइलाजानें आलों आहें. असे बोलण्याचे प्रसंग जितके टाळतां आले तितके टाळले. परंतु हा टाळतां आला नाहीं. कारण ह्या वर्षी मी इथेच राहतों. आहे. आसपासच्य

49

जीवन दृष्टि (राष्ट्रासाठी त्याग - किती व कां ?*)

5 July 2023
0
0
0

मित्रांनो, या ठिकाणी धुळयांत आल्यावर घरीं आल्यासारखे च मला वाटतें. कारण, कांहीं कळकळीची काम करणारी माणसे, शुद्ध हृदयाची -माणसें, या ठिकाण आहेत. पण है एक कारण झालें. दुसरें हि एक कारण आहे. तीन वर

50

जीवन दृष्टी (श्रमदेवाची उपासना)

5 July 2023
0
0
0

ह्या वर्षी खादीयात्रेस यात्रेच्या खऱ्या पद्धतीनें येऊन जाण्याची इच्छा होती. शारीरिक कारणासाठी सध्या मी पवनारला पडून आहें. ह्या विश्रांतीत कमीत कमी भंग करून खादीयात्रेत मुख्य भागापुरतें म्हणजे तकली उपा

51

जीवन दृष्टी (आजच्या आज साम)

5 July 2023
0
0
0

सोनेगांवच्या खादी यात्रेत शिष्टमंडळींसाठी गादी घातली होती. शिष्टमंडळींसाठीं न म्हणतां विशिष्ट मंडळींसाठीं म्हटलें पाहिजे. कारण तिथे आलेली बाकीची मंडळी हि शिष्ट च होती. त्या प्रसंगी मला म्हणावें लागलें

52

जीवन दृष्टि (विधायक कार्यक्रम) भावे

7 July 2023
0
0
0

हल्ली हिंदुस्थानांत स्वातंत्र्याच्या लढाईची गोष्ट बोलली जात आहे. आतां ही लढाई व्हायची ती शेवटची च व्हायची असें कांहीं लोक म्हणतात. आणि द्रष्ट्यांचे तर भाकीत आहे की स्वराज्य अनेक कारणांमुळे दृष्टीच्या

53

जीवन दृष्टी (भारतीय जन-दर्शन) भावे

7 July 2023
0
0
0

ह्या वेळीं खानदेशमध्ये पंधराएक दिवस थेट खेड्यांमध्ये फिरण्याची संधि मिळाली. त्यांतून लोकांचे एक वेगळें च दर्शन मला लाभले. मधल्या जेलच्या काळांत लोकांचा माझा संबंध बाह्यत: तुटला होता. तो : पुनः सांधला

54

जीवन दृष्टी (ग्रामसेवकांना)

7 July 2023
0
0
0

मीं आज इथे येण्याचें स्वीकारलें, तें मुख्यतः मगनवाडीतील विद्या- यच्या दर्शनाच्या लोभाने. प्रमाणपत्र द्यायला मी आलोच परीक्षा आणि नाहीं. कारण, त्यावर माझी श्रद्धा नाहीं. ज्या विषयांतप्रमाण

55

जीवन दृष्टी (खेडेगांवची जागृति)

7 July 2023
0
0
0

आपणां सर्वांना येथे जमलेले पाहून मला आनंद होत आहे. माझा नेहमीचा असा अनुभव आहे आणि जो येथील भाषणे व मतदान पाहून येथे हि आला आहे की खेड्यांतील लोक हे शहराच्या लोकांपेक्षां जास्त • बुद्धिमान् आहेत. शहरचे

56

जीवन दृष्टी (गांवलक्ष्मीची जोपासना)

7 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवांतील प्रेमळ बंधूंनो,आपला हा देश फार मोठा आहे. ह्या देशांत सात लाख खेडीं आहेत. आपल्या देशांत शहरें थोर्डी आहेत आणि खेडीं फार आहेत. ठोकळ मानाने दहा माणसांतील एक मनुष्य शहरांत राहतो व नऊ

57

जीवन दृष्टी (खेडेगांवचे आरोग्य)

7 July 2023
0
0
0

परवां पवनारचा एक मुलगा रस्त्यांत भेटला, म्हणाला, "मला खाडक झाली आहेत काय करावे ?” तेव्हां त्याला थोडक्यांत मंत्र सांगितला, "रोज सकाळी गाईचे ताजे ताक पीत जा, म्हणजे तुझा रोण जाईल. खेडेगांवच्या माझ्या ए

58

जीवन दृष्टी (खादीचें समग्र-दर्शन)

7 July 2023
0
0
0

जेलमध्ये थोडाफार तटस्थ चिंतनाला अवकाश मिळतो. तेव्हा आपल्या चळवळीसंबंधीं त्या च प्रमाणे हिंदुस्थानच्या आणि एकूण जगाच्या परिस्थितीसंबंधी विचार चांगला झाला. चर्चा हि झाली. एकंदर परिस्थिति कठिण झालेली दिस

---

एक पुस्तक वाचा