shabd-logo

जीवन दृष्टी (आजचें दुःख *)

5 July 2023

4 पाहिले 4
माझ्या खेडेगांवच्या भावांनो आणि बहिणींनो ! मी आज येथें नाइलाजानें आलों आहें. असे बोलण्याचे प्रसंग जितके टाळतां आले तितके टाळले. परंतु हा टाळतां आला नाहीं. कारण ह्या वर्षी मी इथेच राहतों. आहे. आसपासच्या निरनिराळ्या शेतांतून रोज फिरायला जात असतो. त्यामुळे आसपासच्या शेतीशीं माझा परिचय झाला आहे. अशा स्थितींत जेव्हां मला आजच्या सभेचा अध्यक्ष होण्याविषयीं सांगण्यांत आलें तेव्हां तें मला स्वीकारावें लागलें. येथील शेतीची दशा जशी मी डोळयांनी पाहिली आहे तशी ती गणितार्ने हि पाहिली आहे. प्रत्येक गोष्ट मी गणितानें पहात असतो. एकदा कोणीं मला विचारलें कीं ईश्वराच्या खालोखाल तुमची कशावर श्रद्धा आहे ? मी उत्तर दिलें, गणितावर मी गणितानें पाहिलें आहे की ह्या वर्षी पिकी फार वाईट आहे. आणि म्हणून च म आज येथे बोलण्याचें स्वीकारले. बहुधा शक्य तितके बोलण्याचे मी नाकारतों. * वर्धा जिल्हा शेतकरी परिषदेतील अध्यक्षीय भाषण बोलता येत असून मी बोलत नाहीं. लिहितां येत असून लिहीत नाहीं. ह्या सबंध वर्षात मी चार लेख लिहिले आणि हे तिसरें सार्वजनिक भाषण आहे. लोक म्हणतात भाषण, लेखन हीं प्रचाराचीं शक्तिशाली साधने आहेत. पण माझा अनुभव सांगतो कीं ह्रीं कमीत कमी ताकतीचीं साधने आहेत. म्हणून मी आपला प्रत्यक्ष कामाची संधि घेतो. येथील परिश्रमालयांत रोज जाऊन येतो. दुपारी तेथें जायला मिळणार नाहीं म्हणून आज सकाळींच दोन तास जाऊन आलों. आज माझा विचार सभेचे काम कमीत कमी वेळांत आटोपायचा आहे. तेव्हां बोलणारे मुद्दयांवर बोलतील आणि ठराव थोडे न करतील अशी मला आशा आहे. सेलसुन्याला गेल्या वर्षीच्या अधिवेशनात माझ्या आठवणीप्रमाणे २५ ठराव झाले. (गोपाळराव म्हणाले, 'नाहीं. ४० झाले') संस्कृतांत म्हण आहे- 'कुत्रीला पिलें पुष्कळ पण विचारीला सुखाची झोप लागत नाहीं. सिंहीला एकच बच्चा असतो. पण त्याच्या बळावर ती निर्भयपणे निजते.' जी सभा पुष्कळसे ठराव प्रसवते ती निर्भय नाहीं. थोडे ठराव करणारी सभा सुरक्षित आहे.

इतक्या प्रस्तावनेनंतर मला काय सांगायचे आहे तें थोडक्यात सागून टाकतो. शेतकऱ्याचा विचार करतांना आणि ह्यातच शेतावर काम करणारे मजूर समजून घ्यायचे - माझ्या मतें चार गोष्टी लक्षांत घ्यायला पाहिजेत. एकतर, शेतकऱ्यांचीं आजची तात्कालिक दुःखे कोणती आणि त्यांची कशी व किती सोडवणूक करता येईल ? दुसरें, शेतीत कोणत्या सुधारणा करता येतील ? त्या कार्मी शेतकन्याला काय मदत करता येईल ? तिसरी गोष्ट, त्याला खेड्यांत जोडधंदे कसे देतां येतील ? चौथी, त्याची नैतिक व सामाजिक सुधारणा. आजचे दुःख दोन प्रकारचे आहे. ते म्हणजे प्रांतिक आणि गांवठी सरकार यांच्याकडून होणारे जुलूम. यांतून सुटका कशी करून घ्यायची हा प्रश्न आहे. मी मुख्यतः याच विषर्थी बोलणार आहे. आजचे दुःख कसे नाहींसें होईल याचीच तुम्हांला मुख्य चिंता आहे. तेव्हां तेंच खुलासेवार सांगून बाकीचे मुद्दे थोडक्यांत आटोपीन.
प्रथम प्रांतिक सरकारचा विचार करूं. काग्रेसच्या लोकांनी सरकारचा गाडा उचलला आहे. ते त्या गाड्याला जुंपले आहेत. त्यांची दशा दयाजनक आहे. त्यांच्याकडून परभारें कांहीं व्हायचें नाहीं. तुम्ही प्रयत्न कराल तरच त्यांना कांहीं करता येईल. 'शितावरून भाताची परीक्षा' अशी एक म्हण आहे. पिकाचा अंदाज ठरविण्याची सरकारी पद्धति पाहून मी एक नवीन म्हण काढली आहे; 'फुलांवरून फळांची परीक्षा.' पण 'मोहराऐशी फळे नाहीं । आली कांहीं गळती' हा आहे जगाचा अनुभव. येथें त्रैराशिक बसत नाहीं. मी ह्या वर्षी शेतांची पाहणी अगदीं सुखातीपासून केली आहे. पन्हाटीच्या रांगा किती, तुरीच्या किती, फुले किती, बोर्डे किती ह्यांचें मीं गणित केले आहे. प्रत्येक महिन्याची स्थिति अगदी वेगळी आणि उत्तरोत्तर वाईट आढळली. पंधरा दिवसांपूर्वी जेथे चारा आणे पीक होते तेथे पंधरा दिवसांनंतर चार आणे हि उरलें नाहीं. या परिस्थितीत शेतकन्याला मी काय सांगणार ? मी तर त्याला हैं च सांगेन की वायदा देण्याची तुझी (स्थिति नसेल तर वायदा देऊ नको. लोक म्हणतात, सरकार आपलें आहे. तें आपणांला चालवायचे आहे. वायदा न देऊन राज्य कसे चालेल ? मी म्हणत, राज्य चालवायचे म्हणून सांगितलें कोणीं ? आणि राज्य चालवायचें म्हणजे तरी काय करावयाचें ? राज्य न्वालविर्णे म्हणजे शेतकरी, प्रजा, सुखी करणें ना ? त्या साठीं च वायदा घ्यायचा ना ? तो का उगीच असतो ? कांहीं पिको वा न पिको, पक्षी जसा आपला वांटा घेतात तसा का सरकारला वायदा घ्यायचा असतो ? शेतक-याचे दुःख निवारण करतां येत नसेल तर आसनावरून खाली उतरा; प्रजेची फिकीर राखून-सन्मानपूर्वक - आसनावर राहतां येत नसेल तर सोडा आसन. आसनावर राहणे हा कांहीं स्वतंत्र धर्म नाहीं. पिकी वाईट असल्यामुळे ह्या वर्षी संपूर्ण वायदा माफ झाला पाहिजे असा माझा तरी अभिप्राय झाला आहे. कोणीं वायदा मागूं नये आणि - मागितला तर कोणी देऊ नये, असें सांगण्याशिवाय आजच्या स्थितीत मला गत्यंतर दिसत नाहीं.

येथे प्रांतिक काँग्रेस कमिटीच्या शेतकरी समितीला माझी एक सूचना आहे. त्यांनी नमुन्यादाखल निरनिराळ्या विभागांतील पांचपंचवीस ठिकाणची शेती प्रत्यक्ष पाहून तेथील माहिती आंकड्यांनिशीं व्यवस्थित गोळा करावी. म्हणजे त्या त्या ठिकाणच्या सरकारी आणेवारीशी ह्या आकड्यांची तुलना होऊन शेतकऱ्याच्या स्थितीविषय गणितार्ने सरकारला खात्री पटवितां येईल. पण ह्या बाबतीत लोकांना हि मला एक इषारा द्यायचा आहे. आम्हांला असत्याचें कांहींच वाटत नाहीं. आमचा हा नित्याचा व्यवहार आहे. कोणास ठाऊक किती पूर्वीपासून हें असत्य आमच्या समाजांत शिरले आहे. मला वाटतें शेंकडों वर्षीचे जुने आहे हे. आमची समजूत च होऊन बसली आहे. की व्यवहारांत खोटें बोलणें उपयोगाचें असतें. घासाघासी केल्याशिवाय सौदा व्हायचाच नाहीं. विकणाराने आपल्या वस्तूची किंमत दहा पैसे सांगायची आणि घेणाराने ती दौन पैशाला मागायची. ही आमची रीत. जसे दुकानदार आणि गिऱ्हाइक ह्यांच्या संबंधांत, तसेंच सरकार आणि प्रजा ह्यांच्या संबंधांत. सरकार पिकाची आकारणी बेसुमार करतें आणि मग शेतकरी हि पीक भलतें च कमी झाल्याचे दाखवितात. दुकानदार आणि गिन्हाइक ह्यांच्या- तील हा खोटा व्यवहार केव्हां निघून जाईल तो जावो, पण प्रजा आणि सरकार ह्यांच्या संबंधांत तरी तो मुळीं च असतां कामा नये. म्हणून लोकांना माझें सांगणें आहे की त्यांनी जी खरी स्थिति असेल ती नेमकी सांगत जावी. अतिशयोक्ति करूं नये.

आतां गांवठी सरकाराविषयीं माझें म्हणणें सांगतों, गणपतरावांना जो कंस, रावण दिसतो तो टेनन्सी अॅक्ट मी पाहिला आहे. त्याचें मराठी 'भाषांतर हि कायद्याच्या मराठी परिभाषेचा परिचय होईल म्हणून पाहून गेलों. त्याच्या वाचनानें आणि परिस्थितीच्या अवलोकनानें माझें असें मत झालें आहे कीं तो मालगुजारांना देखील लाभाचा नाहीं. वायदा वसूलीची जबाबदारी मालगुजारावर टाकून त्याच्याबद्दल ४० टक्के वायदा सरकार त्याला देतें आणि स्वतः ६० टक्के घेर्ते. मालगुजारावरची ही जबाबदारी काढून टाकून ४० टक्के वायदा अजीबात कमी केला तर त्यांत मालगुजारांचे कांहीं नुकसान नाहीं. कारण मालगुजारी इतकी वांटली गेली आहे की पै आणि दोन पैचे हि. मानगुजार भाराभार पडले आहेत. म्हणजे शेतकरी च (पुष्कळसा मालगुजार आहे. अर्थात् शेतकरी ह्या नात्याने त्याला ४० टक्के. सूट मिळायची च आहे. ज्या कांहीं मालगुजारांध ह्याबाबत माझें बोलणें झालें आहे, त्यांना माझें म्हणणे पटले आहे. ४० टक्के सुटीमुळे होणाऱ्या नफा नुकसानांची वजाबाकी करतां पुष्कळांना तर फायदा च होईल. मध्यम मालगुजारांना नफा नुकसान कांहीं होणार नाहीं. जे कांहीं मोठ्यांपैकीं माल- गुजार आहेत त्यांना थोडें नुकसान झाल्याचे दिसेल, पण तें सुद्धां कागदी च.. कारण वसुलीसाठी शेतकन्यावर खटले भरावे लागतात. त्यासाठी त्यांना आपला पैसा लावावा लागतो. शेतकन्यांकडून वसूली झाली नाहीं तरी त्यांना तेवढी रक्कम सरकारला भरून पटवावी लागते. या सर्व बाबींचा हिशोब करता त्याच नुकसान विशेष होण्यासारखें नाहीं. पण जे सोळा आणे माल- गुजार असतील, किंवा ज्यांची शेती मुळीं च नसेल, अशा मालगुजारांचे काही नुकसान होईल. त्याबाबत तज्ज्ञमंडळाने बसून योग्य व्यवस्था केली पाहिजे, आणि करता येईल.

हा केवळ आर्थिक नफानुकसानाचा विचार झाला. पण त्याबरोबर

धर्माचा, नीतीचा हि विचार करावा लागतो. हिंदुस्थानच्या आजकालच्या

हलाखीच्या स्थितीत शेतकऱ्यांकडून वायदा वसूल करण्याची जबाबदारी पर्तेकरणें त्यासाठीं, गरिबांवर खटले भरणें, आणि ह्या सर्वांचा मोबदला ४० टक्के पदरांत घेणें म्हणजे महापाप आहे अशा स्थितीत मालगुजारांनीं आपण होऊन च सभा केल्या पाहिजेत. आणि आमच्याने वसूली होत नाहीं, आम्हाला ही जबाबदारी नको म्हणून सरकारला सांगायला पाहिजे. ह्या माल- गुजाराच्या दलालीमुळे दुःखी पीडित जनतेचा सरकारशी सरळ संबंध येत. नाहीं. सरकारला लोकांच्या, प्रजेच्या, परिस्थितीची स्पष्ट जाणीव होत नाही. मालगुजार सरकारची ढाल बनतातः मालगुजारांनीं मधे पडून है पाफ आपल्या माथीं कां घ्यावें ? समजा उद्यां स्वराज्यासाठी लोकांनी करवंदीची चळवळ सुरू केली. अशा वेळी मालगुजार देशद्रोही ठरतील. ते सरकार आणि जनता यांच्या कैचींत सांपडतील. त्यांची स्थिति दांतांच्या कचाटयति सांपडलेल्या जिभेसारखी होईल. म्हणून मी म्हणत की शेतकऱ्यांप्रमाणे मील- गुजारांनी हि चाळीस टक्के वायदा कमी करण्याबाबत 'ठिकठिकाणी सभा भरवाव्यात. त्यांच्या सर्भेत हैं पास होईल. ४० टक्के कमिशन सोडायल तयार असलेले मालगजार मला भेटले आहेत. कॉंग्रेसनें यथासमय ५० टक्के- 
वायदा कमी करावयाची घोषणा केलेली आहे. पण आमच्या मध्यप्रातांत आज च अशाप्रकारें ४० टक्के सारा कमी होऊं शकतो.

पण हैं कठिण का होऊन बसतें ? - तर नसतें वर्गयुद्ध कल्पित्यानें. वर्गयुद्धाची भाषा सुरू झाली, म्हणजे मालगुजार हि इट्टास पेटतात. म्हणतात,) करा काय पाहिजे तें. आम्ही नाहीं आपले हक्क सोडणार ! एका माल- गुजाराने तर आपल्याजवळ ईस्ट इंडिया कंपनीपासून मिळालेली सनद अस ल्याचे सांगितलें. तीत त्याला 'यावच्चंद्रदिवाकरौ' मालगुजरीचे हक्क दिले असल्याचें तो मला सांगत होता. मी त्याला म्हणालों, आज च रात्रीं अशी एक घटका यायची आहे कीं जेव्हां सूर्य हि नसेल आणि चंद्र हि नसेल. त्या वेळीं तो कागद खुशाल फाडून टाकतां येईल आणि पौर्णिमा सोडून दिली तर अशी वेळ दररोज च येत असते. राज्य देखील येते आणि जाते. तेथें तुझ्या कागदाची रे काय बिशाद १ गीता म्हणते आणि आपण सर्व जाणतों, कीं है शरीर हि टाकून जावें लागतें. देहासंबंधीं ही स्थिति, तेथें कागदाची काय कथा ? ही कागदी मालगुजारी घेऊन द्वेषाला पात्र कां व्हा ? बदल म्हटलें कीं त्यांत कांहीं आंबट-गोड असायचे च तरुणाचा वृद्ध झाला म्हणजे काय झालें ? विचार परिपक्व झाले, शरीर दुर्बळ झालें. अर्से हैं चालायचें च. त्यांत भिण्यासारखे काय आहे ? सृष्टीचा तो नियम च आहे. सृष्टीत हरघडी फरक होत आहेत. आणि त्यामुळे च मौज आहे. प्रवा हांत स्वच्छता आहे.

म्हणून लोक जेव्हां म्हणतात, राजसत्ता च किंवा लोकसत्ता च किंवा प्राशसत्ता च किंवा मंडळसत्ता च उत्तम आहे, तेव्हां त्यांचें तें म्हणणे मला मानवत नाहीं. एका पद्धतीला त्रासला म्हणजे दुसरी चांगली म्हणूं लागतो इतकेच. वस्तुतः कोणती हि एक च पद्धति सदासर्वदा सर्वोत्तम होऊं शकत नाहीं. ज्याला पोटदुखी असते तो म्हणतो ह्यापेक्षां डोकेदुखी पुरवली. डोके. दुखीवाला म्हणतो, खोकला परवडला, हे डोके दुखणे नको. भावार्थ इतका च कीं मनुष्य नेहमीं प्रस्तुत दुःखांतून सुटूं पाहतो. त्यासाठीं तो फेरवदल करीतच राहतो.. पेशवे : जाऊन इंग्रज आले. लोकांना पेशवाई बुडाल्याचा शोक झाला नाहीं. अल्पिष्टन साहेबाची कारकीर्द लोक इंग्रजी कायद्याचे गोडवे गाऊं लागले. वेळच्या वेळीं काम, वेळच्या वेळी सुटी, सर्वत्र व्यवस्था, सर्व कायदशेरि, लोक म्हणत, हे रामाच्या काळचे वानर आहेत. रामानेंच ह्यांना राज्य करायला पाठविले आहे. पण किती दिवस टिकलें हैं ? ७५ वर्षे लोटलीं नाहींत तो काँग्रेस स्थापन झाली, लोकाना इंग्रजी राज्यापासून होणारे दुष्परिणाम जाणवू लागले. ते बदलण्याच्या ते मागे लागले. सारांशु, मनुष्य नेहमी चालू दु:खातून आपली सुटका करून घेण्यासाठी फेरबदल करीत च असतो. त्याचें कसल्या एका शासन पद्धतीशी काहीं नातें नाहीं. आपण दुःखी आहों, दुःखांतून मुद्रं पहात आहों. म्हणून आपल्याला आपल्यापेक्षा पशुपक्षी सुद्धा सुखी दिसूं लागतात. मुलानी मघा गाइलें कीं, 'पहा ते पक्षी कसे स्वतंत्र आहेत, आनंदी आहेत.' हें रे तुला कसें कळलें ? तुझ्या दुखा:चा तुला अनुभव येतो म्हणून तूं आपणाला दुःखी म्हणवतोस हैं ठीक. पण ते पक्षी आनंदी आहेत, स्वतंत्र आहेत, हैं तूं कोठून काढलेंस ? व्हायचें आहे तुम्हां कोणाला पक्षी ? पक्षी किती भयभीत आणि त्रस्त असतात, घ्यायचा आहे. अनुभव ? परवा या येथील बंगल्यांत एक पक्षी आला. सर्व दारे व खिडक्या उघडी होती. पण तो असा गोंधळला की त्याला घराबाहेर पडतां येईना. त्याला वाटे आपण जाळ्यात सांपडलों आहों. तो वरच्यावर घिरट्या घाली, खाली येईना. अखेर दमून खाली पडला. दगडूनें त्याला घरले आणि खिडकीबाहेर झोकून दिलं, त्याबरोबर तो भुर्र उडून गेला. तो आपल्या कल्पनेच्या जाळयात सांपडला होता. अज्ञानानें घेरला होता. पक्षी माणसा- पेक्षा सुखी असर्णे कसे शक्य आहे ? आपण आपल्या दु:खामुळे तसें बोलती इतके च. मला सांगायचें हें होतें कीं ही किंवा ती प्रथा, पद्धति, स्थिति, व्यवस्था, संस्था सर्वोत्तम असें कायमचें ठरलेलें नाहीं. वेळोवेळी आवश्यकते- नुसार पद्धति बदलगें ही च सर्वोत्तम पद्धति. कधीकाळी मालगुजारीप्रथा असेल हि चांगली. आज ती तशी नाही. म्हणून ती बदलायला च पाहिजे. तसे करण्यांत कोणाचेच नुकसान नाहीं, हे सर्वांना पटवून दिलें पाहिजे. तें पटवण्याचा हा पहिला प्रयत्न समजा. कोणाला काही शंका असल्यास त्याने मला मागाहून भेटावें. 
वर्ग नसतां वर्ग कल्पून त्यांच्यांत पुन्हां वर्गविग्रह मानायचा ही एक मोठी विलक्षण चूक आहे. मला येथें बिरबल आणि बादशहा यांची गोष्ट आठवते. बादशहानें एकदां जांवयांवर रुष्ट होऊन सर्व जावयांना सुळ द्यायचें ठरविलें. आणि बिरबलाला त्यांच्यासाठीं सूळ तयार कर म्हणून फर्माविले. त्यानें एक सोन्याचा, एक चांदीचा आणि कित्येक लोखंडाचे तयार करून ठेविले, सोन्याचांदीचे सूळ पाहून बादशहानें विचारले, हे कोणासाठी ? बिरबल म्हणाला, सोन्याचा आहे तो आपणासाठीं आणि हा चांदीचा माझ्यासाठी, कारण आपण हि जांवई च आहों ना ? तसेच मालगुजारीबाबत झालें आहे. मालगुजारी इतकी वाटली गेली आहे की शेतकरी तो च मालगुजार अशी जवळ जवळ आज स्थिति आहे. मालगुजाराला सुळावर द्यायचें झाल्यास शेतकरी हि सुळावर जायचा. आता हें खरें की उद्यां मालगुजारी नष्ट करण्याबाबत चळवळ सुरू झाली तर कांहीं असमंजस मालगुजार एक गट करतील. पण चार जणानीं थोडा वेळ गट केल्यानें तो वर्ग होत नाहीं. आणि तुम्हांला मी सांगतों हें तुम्हीं निश्चित समजा, कीं दुर्जनांचा वर्ग म्हणून कधीं होऊं च शकत नाहीं.' स्वार्थासाठी कांहीं काळ ते एकत्र येतील. पण त्याचमुळे त्यांची फाटाफूट झाल्याशिवाय राहणार नाहीं. त्यांचा कायमचा असा सहकार होऊं च शकत नाहीं. तेव्हा दुर्जनांच्या वर्गाचें भय बाळगण्याचें कारण नाहीं. वर्ग सज्जनांचाच होऊं शकतो. शिवाय आम जनतेच्या विरुद्ध, शेतकन्याच्या विरुद्ध, कोणता हि गट टिकूं च शकत नाहीं. आज मालगुजारी काढून टाकर्णे जरूरीचे आहे. ती गेल्याने कोणाचें च नुकसान नाहीं. सर्वोचें हित व आहे.

पण सदोष पद्धतीशी झगडण्याची रीत कोणती हें हि पाहिलें पाहिजे. आम रीत ही कीं त्या पद्धतींतील में वित्र असेल तें प्रथम काढून टाकावें, तसे करतांना ती पद्धति दोषमय च असेल तर विष काढल्याबरोबर तिचा हि अंत होईल. तिच्यांत कांही निर्दोष भाग असेल तर ती विशुद्ध रूपांत टिकून राहील. एखादी सुधारणा करतांना अति दूरच्या काळांतील काल्प- निक भविष्याचा विचार करूं नये. त्यामुळे प्रत्यक्ष दुःखाचे निवारण तसेंच राहून जाते. म्हणून नेहमीं वस्तुस्थितीवर उपाय योजना करति जावी. कल्पनांत तरंगत राहू नये. आपला मुख्य लढा इंग्रज सरकारशीं आहे. इंग्रजी राज्य अद्याप येथून गेलें नाहीं. अशा स्थितीत पुढे डॉक्टर, प्रोफेसर, सावकार, -मालगुजार, मिलमालक इत्यादि एक वर्ग बनतील याची आज चिंता करण्याचे कारण नाहीं. ते वर्ग बनतील तर आणि तेव्हां पाहून घेऊं. आज आपल्या- समोर मुख्य प्रश्न इंग्रजांना तोंड द्यायचा आहे; म्हणून आपले मुख्य लक्ष तिकडे च असायला पाहिजे.

शेतीसुधारणा इत्यादि बाबीसंबंधीं मी आतां थोडक्यांत बोलून संपवित. शेती सुधारणेच्या तशा शेंकड गोष्टी आहेत. पण आज मी तुम्हांला एक लहानशी बाब सुचवितों. शेतांत तुम्ही मध्यप्रांताचे शेतकरी जी पन्हाटी तीन महिने विनाकारण उभी राखतां ती काढून कां टाकीत नाहीं ? अखेरची वेंचणी संपतां च हिंवाळ्यांत च ती काढून टाकली पाहिजे. ती तेथे शेतांत स्वस्थ बसत नाहीं. ती जमिनीचा कस शोषीत असते. एकेक एकरांत पन्हाटीची ७०-७५ हजार झाडे असतात. त्याना जर वेळीं च काढून टाकलें नाहीं तर ती जमिनीला निकस केल्याशिवाय कशी राहतील ? एवढे जरी तुम्हीं केलें तरी मी माझे आजचें अध्यक्षत्व सफल समजेन, शेतीसुधारणेची योजना केल्याशिवाय शेतकऱ्याला सुस्थिति यायची नाहीं. वायदा कमी होऊन होऊन तो कितीसा कमी होणार ? तेवढ्याने शेतकन्याची स्थिति कशी काय सुधारणार ? वायदा कमी व्हायला नको असा याचा अर्थ नाहीं. शेकडा ५० टक्के वायदा कमी झाला पाहिजे अशी कॉंग्रेसची घोषणा प्रसिद्ध च आहे. ह्या वर्षी वायदा सर्वं च माफ व्हायला पाहिजे, हे हि मी सांगितलें च आहे. पण एवढ्यानें भागत नाहीं. माझें म्हणणें असें कीं नुसत्या वायदामाफच्या मागणीवर सरकारची सुटका करूं नका. शेतीची उत्पादकशक्ति वाढेल, पुढे पीक चांगले येईल, अशा कांहीं योजना सरकारपाश मागा. स्नानाशिवाय "जसा मनुष्य शोभत नाहीं, त्याप्रमाणे विहिरीशिवाय शेती शोभत नाहीं. दर दहा एकरांत एक विहीर पाहिजे. धोंडा हा वृत्र आहे. त्यानें जलाचा प्रवाह अडवून धरला आहे. त्याला फोडून पृथ्वीच्या पोटांत अडकून पडलेले पाणी चर आणले पाहिजे. सरकारचें लश्च इकडे कां वेधीत नाहीं ? तुम्ही हैं का सुरवातीला येथे आम्हांला दरिद्रावस्थेतून सोडवण्याबद्दल ईश्वराची करुणा भाकणारी गाणीं मुलांनीं गाइलीं. मला नाहीं आवडलीं तीं. अशीं दीन गाणी मुलांकडून कां म्हणवून घ्यावी ? आम्ही दुर्बळ आणि दीन कसे ? जें समजूं तसें करूं शकूं. दीनवाणेपणा नको. ईश्वरापाशीं मागायचें तर असला दीनवाणेपणा आमच्यात नसो, हैं च मागावें.

Vinoba bhave ची आणखी पुस्तके

1

गीताई

22 June 2023
0
0
0

गीताई विषयीगीताई आणि पू. विनोबा भावे यांच्या गीताई लेखनाविषयी महत्त्वाची माहिती देणारा हा लेख महाराष्ट्र टाईम्स मध्ये वाचायला मिळाला. मनोगतच्या गीताई च्या पुस्तकाच्या आरंभी ही माहिती शोभून दिसेल असे व

2

गीताई

22 June 2023
0
0
0

दुसरा अध्यायसंजय म्हणालाअसा तो करुणा ग्रस्त घाबरा अश्रु गाळित । करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ॥ १ ॥ श्री भगवान् म्हणालेकोढूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज । असे रुचे न थोरांस ह्या

3

गीताई

22 June 2023
0
0
0

तिसरा अध्यायअर्जुन म्हणालाबुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना । मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ॥ १ ॥मिश्र बोलून बुद्धीस जणू मोहात टाकिसी ।ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ॥ २ ॥श्री

4

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय चोथा[१३]श्री भगवान् म्हणालेयोग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो ।मनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी ॥ १ ॥अशा परंपरेतून हा राजर्षीस लाभला ।पुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला ॥ २ ॥तो चि

5

गीताई

22 June 2023
0
0
0

पाचवा अध्याय[१६]अर्जुन म्हणालाकृष्णा संन्यास कर्माचा तसा योग हि सांगसी । दोहोत जे बरे एक सांग ते मज निश्चित ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेयोग सन्यास हे दोन्ही मोक्ष-साधक सारखे । विशेष चि परी योग स

6

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सहावा [१८]श्री भगवान् म्हणालेफळी आश्रय सोडूनि करी कर्तव्य कर्म जो । तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय ॥ १ ॥संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा । सोडिल्याविण संकल्प

7

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सातवा[22]श्री भगवान् म्हणालेप्रीतीने आसरा माझा घेउनी योग साधित ।जाणशिल कसे ऐक समग्र मज निश्चित ॥ १ ॥विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुज सांगतो । जे जाणून पुढे येथे जाणावेसे न राहते ॥ २ ॥लक्षाव

8

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय आठवा[२४]अर्जुन म्हणालाब्रह्म ते बोलिले काय काय अध्यात्म कर्म ते । अधि-भूत कसे सांग अधि-दैव हि ते तसे ॥ १ ॥अधि यज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे | प्रयाणी हि कसे योगी निग्रही तुज जाणती

9

गीताई अध्याय नववा

23 June 2023
0
0
0

[२७]श्री भगवान् म्हणालेआता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज । विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी ॥ १ ॥राज-विद्या महा-गुह्य उत्तमोत्तम पावन । प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म-सार सनातन ॥ २ ॥लोक

10

गीताई अध्याय दहावा

23 June 2023
0
0
0

[३१]श्री भगवान् म्हणालेफिरूनि सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुज । राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो ॥ १ ॥न देव जाणती माझा प्रभाव न महर्षि हि । सर्वथा मी चि देवांचे महर्षीचे हि मूळ की ॥ २ ॥ओळख

11

गीताई अध्याय अकरावा

23 June 2023
0
0
0

[३३]अर्जुन म्हणालाकरून करूणा माझी बोलिलास रहस्य जे । त्या थोर आत्म-विद्येने माझा हा मोह फेडिला ॥ १ ॥उत्पत्ति-नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर । कळला तुजपासूनि अभंग महिमा तुझा ॥ २ ॥तुझे ते ईश्वरी

12

गीताई अध्याय बारावा

23 June 2023
0
0
0

[३७]अर्जुन म्हणालाअसे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती । कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेरोवूनि मन माझ्यात भजती नित्य जोडिले ।श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर मानितो ॥

13

गीताई अध्याय तेरावा

23 June 2023
0
0
0

[४०]श्री भगवान् म्हणालेअर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते । जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्र ज्ञ म्हणती तसे ॥ १ ॥क्षेत्र - ज्ञ मी चि तो जाण क्षेत्रांत सगळ्या वसे । क्षेत्र-क्षेत्रज्ञ भ

14

गीताई अध्याय चौदावा

23 June 2023
0
0
0

[४३]श्री भगवान् म्हणालेसर्व ज्ञानामधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा ।जे जाणून इथे मोक्ष पावले सगळे मुनि ॥ १ ॥ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे | जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे ॥ २ ॥माझे

15

गीताई पंधरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[४५]श्री भगवान् म्हणालेखाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला । ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ॥ १ ॥वरी हि शाखा फुटल्या तयास । ही भोग पाने गुण- पुष्ट जेथे ॥ खाली हि मूळे निघती

16

गीताई अध्याय सोळावा

26 June 2023
0
0
0

[४९]श्री भगवान् म्हणालेनिर्भयत्व मनः शुद्धि योग ज्ञानी सुनिश्चय ।यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप ॥ १ ॥ अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता ।अ- लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव ॥

17

गीताई सतरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५३]अर्जुन म्हणालाजे शास्त्र मार्ग सोडूनि श्रद्धा पूर्वक पूजिती । त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेतिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी । ऐक सात्त्विक

18

गीताई अठरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५५]अर्जुन म्हणालासन्यासाचे कसे तत्व त्यागाचे हि कसे असे |मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥श्री भगवान म्हणालेसोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते सन्यास जाणती । फळ सर्व चि कर्माचे सोडणे त्याग

19

गीताई अधिकरणमाला

26 June 2023
0
0
0

एक ऐतिह्य कथन दोन दैन्य-प्रदर्शन तीन कृष्णास शरण चार आत्म-प्रबोधन पांच पाळू स्व-धर्मास सहावा बुद्धि योग तो सात योगी स्थितप्रज्ञ थोर आदर्श आमुचा ॥१॥आठ साधावया बुद्धि कर्म-योग अवश्यक&nbsp

20

पहिला सत्याग्रही

27 June 2023
0
0
0

म. गांधी नंतर म. गांधींचा विचार जिवंत ठेवणारा, म. गांधींच्या विचारानुसार आचरण करणारा म. गांधीचा सच्चा अनुयायी म्हणून विनोबा भावे यांचा उल्लेख करता येईल. १७ ऑक्टोबर १९४० रोजी देशी विदेशी वर्तमानपत्रातू

21

बालपण आणि शिक्षण

27 June 2023
0
0
0

११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्राच्या कुलाबा जिल्ह्यातील गागोदे या गावी विनोबांचा जन्म झाला. चार भाऊ आणि एक बहीण यात विनोबा सर्वात वडील. विनोबांचे वडील नरहरी शंभूराव भावे बडोदा संस्थानात नोकर होते. आज

22

साबरमती आश्रमात

27 June 2023
0
0
0

७ जून १९१६ रोजी म. गांधी आणि विनोबांची पहिली भेट झाली. विनोबा आश्रमात आल्याची बातमी म. गांधींपर्यंत पोहचली. आंघोळ करून भेटायला येऊ द्या असे सुचवित म. गांधी स्वयंपाक घरात शिरले. साबरमती-कोचरब आश्रमाच

23

एका वर्षाची रजा

27 June 2023
0
0
0

फेब्रुवारी १९१७ मध्ये गांधींकडून एक वर्षाची सुटी घेऊन विनोबा संस्कृत अभ्यासासाठी वाई येथे दाखल झाले. वाई येथे त्यांनी प्रथम पंडित नारायणशास्त्री यांची भेट घेऊन "वेदाभ्यास अस्पृश्यास शिकविण्याची आपली

24

वर्धा आश्रमात

27 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९१८च्या सुरुवातीला बडोद्याहून निरोप आला की विनोबांची आई हिवतापाने आजारी आहे. गांधींना ही बातमी समजताच त्यांनी विनोबाला त्वरीत बडोद्यास जाऊन आईची सेवा करण्यास सांगितले. विनोबा लगेच बडोद्याला ग

25

गीताई- गीता प्रवचने

27 June 2023
0
0
0

१९१५ साली बडोद्यात गीतेवर प्रवचने चालू होती. विनोबांची आई प्रवचनाला जात असे. दोन चार दिवसानंतर विनोबांची आई विनोबाला म्हणाली, "विन्या, प्रवचन मला समजतच नाही. गीतेवरील एखादे मराठी सोपे पुस्तक आणून दे.

26

बुनियादी तालीम

28 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९३७ साली वर्धा येथे आश्रमाच्या शिक्षण मंडळाचा प्रमुख या नात्याने गांधींच्या स्वावलंबी शिक्षण विषयक विचार विनिमयासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन विनोबांनी केले होते. काही दिवसापासून गांधीजीनी 'हरिज

27

भूदान

28 June 2023
0
0
0

शिवरामपल्ली येथील सर्वोदय समाजाचे अधिवेशन संपल्यानंतर तेलंगणातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी विनोबांनी १५ एप्रिल १९४१ रोजी पदयात्रा सुरू केली. शासनाने देऊ केलेले पोलीस संरक्षण नाकारून विनोब

28

बंगाल- ओरिसा पदयात्रा

28 June 2023
0
0
0

बिहारची पदयात्रा संपवून विनोबांनी १-१-१९५५ रोजी बंगालमध्ये प्रवेश केला. "तुझ्या हातात नव आशा आकांक्षाचे खड्ग आहे" या रविंद्रनाथांच्या गीताने विनोबांचे स्वागत करण्यात आले. रामकृष्ण परमहंसांनी विष्णुपूर

29

चंबळच्या खोऱ्यात

28 June 2023
0
0
0

विनोबा काश्मीरमध्ये असतानाच त्यांना चंबळ खोऱ्यातील प्रसिद्ध डाकू मानसिंहचा मुलगा तहसिलदारसिंह याचे पत्र मिळाले. त्या पत्रात त्याने लिहिले होते की, मला फाशीची शिक्षा झाली आहे. परंतु फाशीला जाण्यापूर्वी

30

ग्रामदान

28 June 2023
1
1
0

२५ डिसेंबर १९६२ पं. नेहरू शांतीनिकेतनमधील पदवीदान सभारंभ आटोपून विनोबांना भेटण्यासाठी नवग्राम येथे आले. भारताची बाजू समजावून सांगण्यासाठी नेहरूंनी बरीच कागदपत्रे आणि नकाशे आणले होते. शेवटी विनोबांना न

31

सूक्ष्मतर कर्मयोग

28 June 2023
0
0
0

१९७० च्या अमृत महोत्सवी वर्षापासून ब्रह्मविद्या मंदिरात राहण्याचा विचार विनोबांनी बोलून दाखविला. अमृत महोत्सव साजरा करण्याऐवजी ७५ लाख सूतगुंड्याचा सूत्रकोट आणि ७५ लाख रुपयांचा ग्राम स्वराज्य कोष जमा क

32

अखेरचे पर्व

28 June 2023
1
0
0

११ सप्टेंबर १९८२ रोजी विनोबांनी जाहीर केले, "आज बाबाच्या देहाला ८७ वर्षे झाली. बाबाच्या देहाचा आज वाढदिवस आहे. जयंती बाबाची नसून बाबाच्या देहाची आहे.'विनोबांच्या आश्रम जीवनात फारसा फरक पडला नाही. पण प

33

जीवन-दृष्टि (माझी तळमळ)

29 June 2023
0
0
0

यज्जातीयो यादृशो यत्स्वभावःपादच्छायां संश्रितो योऽपि कोऽपि । तज्जातीयस् तादृशस् तत्स्वभावःझिलप्यत्येनं सुंदरो वत्सलत्वात् ॥ -श्रीकुरथल्वारहा तमिळ वैष्णव भक्ताचा एक श्लोक आहे. त्याचा अर्थ असा

34

जीवन-दृष्टि (जीवनांतील तीन प्रधान गोष्टी)

29 June 2023
0
0
0

उद्योग, भक्ति आणि शिक्षणमाझ्या जीवनात तीन गोष्टींना मी प्रधान पद देतों. त्यापैकी पहिली म्हणजे उद्योग आपल्या देशात आळसाचे वातावरण फार आहे. बेकारीमुळे हि आळस शिरला आहे. शिकलेल्या लोकानीं उद्योग करायचा च

35

जीवन-दृष्टि (ब्रह्मचर्य)

29 June 2023
0
0
0

मनुष्याचे जीवन है व्यतिगत अनुभवाचे बनलेले आहे. त्या अनुभवानें मानव-समाजाचा पुष्कळ विचार झाल आहे. परंतु हिदुधर्मानें त्याचे शास्त्र रचून एक विशिष्ट साधना पेली. ती म्हणजे प्राचर्य, इतर धर्मात हि संयम आह

36

जीवन-दृष्टि (खोल अभ्यास)

29 June 2023
0
0
0

अभ्यासात लानी-६दी महत्वाची नाहीं, सोली महत्त्वाची आहे. पुष्कळ वेळ तासचे तास आणि नाना विषयाचा अभ्यास करीत राहणे ह्याला मी लावरुंद अभ्यास म्हणतो. समाधिस्थ होऊन रोज सतत अल्प वेळ एसाद्या निश्चित विषयाचा अ

37

जीवन-दृष्टि (उद्योगांत ज्ञानदृष्टि)

29 June 2023
0
0
0

माझ्या मित्रानो,१. बाल भी नोल्ली, त्यात सर्वजनाना मला काय सांगावयाचे होतें, सागितले आज माझ्या समोर मुख्यतः शाळेची मडळी आहेत. त्याना उद्देशून मी लणार आहेऔचित्यविचार२. ला शाळेशी माझा पूर्वीपासून समध आहे

38

जीवन-दृष्टि (साहित्याची दिशाभूल)

29 June 2023
0
0
0

खेड्यापाड्याच्या सर्वसामान्य शिकलेल्या लोकाच्या घरात मुद्रित चाय कोणते आढळून येते यासबंधी मार्गे एकदा आम्हीं तपास काढला होता. परिणाम असे आढळून आले की एकूण पाच प्रकारचें वाढप्रय प्रायः वाचलें जातें -&n

39

जीवन-दृष्टि (तुलसीदासांची बालसेवा)

3 July 2023
0
0
0

जेलमधल्या आमच्या सायं प्रार्थनेत तुलसीरामायण सांगण्याचें काम माझ्याकडे आलें होतें. त्या निमित्ताने रामायणार्थी रोज थोडा परिचय होऊन त्यातल्या काही खुन्या सहज च लक्षात येत. तुलसीदासानी आम जनतेसाठी हा मथ

40

जीवन-दृष्टि (गुत्समद)

3 July 2023
0
0
0

हा एक मंत्रद्रष्टा वैदिक वि. आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळवचा राहणारा गणपतीचा महान् भक्त. 'गणानां त्वा गणपति हवामहे' हा सुप्रसिद्ध मन ह्याने च पाहिलेला. ऋग्वेदातील दहा मडलापैकी द्वितीय मडल सम त्याच्या

41

परशुराम (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

हा एक विलक्षण प्रयोगी सुमारे पंचवीस हजार वर्षापूर्वी होऊन गेला कोणस्थाचा हा मूळ पुरुप. आईकडून क्षत्रिय. पाडून ब्राह्मण यामाच्या आशेनें लाने आईच डोके च उडविलें हें तपत योग्य म्हणून कोणी हि खुशाल विचारी

42

के. जमनालालजींना श्रद्धांजलि (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

माझ्या प्रियतम बंधूंनो आणि भगिनींनो !काल सायंकाळी ४ वाजता महिलाश्रमामध्ये माझें व्याख्यान ठेवले होतें. त्या व्याख्यानासाठीं मी तिथे जाऊन पोचलो, मुली येऊन बसल्या आणि मी माझे बोलणे सुरू करणार इतक्यात मो

43

तीन मुख्य वाद * (जीवन दृष्टी)

3 July 2023
1
0
0

माझ्या अत्यन्त प्रिय मित्रानो, आज मला सागायचे आहे ते सागण्यापूर्वी किंचित प्रस्तावना करावी लागणार आहे. एका मित्राची चिट्टी आली आहे. तीत म्हटले आहे, "कृपया हिन्दीम बोलें”. यातील 'कृपया' हा शब्द मी स्वी

44

जीवन दृष्टी (समाजवादाचं स्व-रूप) भावे

4 July 2023
0
0
0

समाजवादाची मूलभूत कल्पना नवीन नाही. अपरिग्रहाच्या आणि यशाच्या योजनेंत तिचा सपूर्ण समावेश केला आहे. समाज प्रवादात्मक आणि नित्य आहे ह्या पूर्वसिद्ध सामाजिक प्रवादाचे ऋण घेऊन व्यक्ति जन्मास येते. समाजापा

45

जीवन दृष्टी (नित्ययज्ञाची गरज) भावे

4 July 2023
0
0
0

हलच्या काळात राष्ट्रीय जागृतीच्या ज्या काही नवीन कल्पना निवाल्या, त्यातली अत्यंत स्फूर्तिदायक अशी कल्पना मला नित्ययज्ञाची वाटते. गरिबार्थी अनुसंधान रासण्याची, राष्ट्रासाठी काहीं निर्माण करण्याची, आणि

46

जीवन दृष्टी (वैराग्ययुक्त निष्काम बळ)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

47

जीवन दृष्टी (राष्ट्रासाठी त्याग किती व कां ?*)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

48

जीवन दृष्टी (आजचें दुःख *)

5 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवच्या भावांनो आणि बहिणींनो ! मी आज येथें नाइलाजानें आलों आहें. असे बोलण्याचे प्रसंग जितके टाळतां आले तितके टाळले. परंतु हा टाळतां आला नाहीं. कारण ह्या वर्षी मी इथेच राहतों. आहे. आसपासच्य

49

जीवन दृष्टि (राष्ट्रासाठी त्याग - किती व कां ?*)

5 July 2023
0
0
0

मित्रांनो, या ठिकाणी धुळयांत आल्यावर घरीं आल्यासारखे च मला वाटतें. कारण, कांहीं कळकळीची काम करणारी माणसे, शुद्ध हृदयाची -माणसें, या ठिकाण आहेत. पण है एक कारण झालें. दुसरें हि एक कारण आहे. तीन वर

50

जीवन दृष्टी (श्रमदेवाची उपासना)

5 July 2023
0
0
0

ह्या वर्षी खादीयात्रेस यात्रेच्या खऱ्या पद्धतीनें येऊन जाण्याची इच्छा होती. शारीरिक कारणासाठी सध्या मी पवनारला पडून आहें. ह्या विश्रांतीत कमीत कमी भंग करून खादीयात्रेत मुख्य भागापुरतें म्हणजे तकली उपा

51

जीवन दृष्टी (आजच्या आज साम)

5 July 2023
0
0
0

सोनेगांवच्या खादी यात्रेत शिष्टमंडळींसाठी गादी घातली होती. शिष्टमंडळींसाठीं न म्हणतां विशिष्ट मंडळींसाठीं म्हटलें पाहिजे. कारण तिथे आलेली बाकीची मंडळी हि शिष्ट च होती. त्या प्रसंगी मला म्हणावें लागलें

52

जीवन दृष्टि (विधायक कार्यक्रम) भावे

7 July 2023
0
0
0

हल्ली हिंदुस्थानांत स्वातंत्र्याच्या लढाईची गोष्ट बोलली जात आहे. आतां ही लढाई व्हायची ती शेवटची च व्हायची असें कांहीं लोक म्हणतात. आणि द्रष्ट्यांचे तर भाकीत आहे की स्वराज्य अनेक कारणांमुळे दृष्टीच्या

53

जीवन दृष्टी (भारतीय जन-दर्शन) भावे

7 July 2023
0
0
0

ह्या वेळीं खानदेशमध्ये पंधराएक दिवस थेट खेड्यांमध्ये फिरण्याची संधि मिळाली. त्यांतून लोकांचे एक वेगळें च दर्शन मला लाभले. मधल्या जेलच्या काळांत लोकांचा माझा संबंध बाह्यत: तुटला होता. तो : पुनः सांधला

54

जीवन दृष्टी (ग्रामसेवकांना)

7 July 2023
0
0
0

मीं आज इथे येण्याचें स्वीकारलें, तें मुख्यतः मगनवाडीतील विद्या- यच्या दर्शनाच्या लोभाने. प्रमाणपत्र द्यायला मी आलोच परीक्षा आणि नाहीं. कारण, त्यावर माझी श्रद्धा नाहीं. ज्या विषयांतप्रमाण

55

जीवन दृष्टी (खेडेगांवची जागृति)

7 July 2023
0
0
0

आपणां सर्वांना येथे जमलेले पाहून मला आनंद होत आहे. माझा नेहमीचा असा अनुभव आहे आणि जो येथील भाषणे व मतदान पाहून येथे हि आला आहे की खेड्यांतील लोक हे शहराच्या लोकांपेक्षां जास्त • बुद्धिमान् आहेत. शहरचे

56

जीवन दृष्टी (गांवलक्ष्मीची जोपासना)

7 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवांतील प्रेमळ बंधूंनो,आपला हा देश फार मोठा आहे. ह्या देशांत सात लाख खेडीं आहेत. आपल्या देशांत शहरें थोर्डी आहेत आणि खेडीं फार आहेत. ठोकळ मानाने दहा माणसांतील एक मनुष्य शहरांत राहतो व नऊ

57

जीवन दृष्टी (खेडेगांवचे आरोग्य)

7 July 2023
0
0
0

परवां पवनारचा एक मुलगा रस्त्यांत भेटला, म्हणाला, "मला खाडक झाली आहेत काय करावे ?” तेव्हां त्याला थोडक्यांत मंत्र सांगितला, "रोज सकाळी गाईचे ताजे ताक पीत जा, म्हणजे तुझा रोण जाईल. खेडेगांवच्या माझ्या ए

58

जीवन दृष्टी (खादीचें समग्र-दर्शन)

7 July 2023
0
0
0

जेलमध्ये थोडाफार तटस्थ चिंतनाला अवकाश मिळतो. तेव्हा आपल्या चळवळीसंबंधीं त्या च प्रमाणे हिंदुस्थानच्या आणि एकूण जगाच्या परिस्थितीसंबंधी विचार चांगला झाला. चर्चा हि झाली. एकंदर परिस्थिति कठिण झालेली दिस

---

एक पुस्तक वाचा