भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा, आपल्या आरोग्याच्या सुदृढतेसाठी हे गरजेचे आहे. जागतिक योग दिन नेमका कधीपासून साजरा केला जाऊ लागला? यंदाची योग दिनाची थीम काय आहे? जाणून घेऊय...
भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा. जागतिक योग दिन नेमका कधीपासून साजरा केला जाऊ लागला? जाणून घेऊया.
योग हा शब्द ‘जोडणे’ किंवा ‘एकत्र येणे’ (युज्) या धातूपासून तयार झालेला आहे. त्यामुळे शरीर, मन आणि आत्म्याचा परमतत्त्वाशी संयोग साधण्याची कला म्हणजे ‘योग’. योगाभ्यासाच्या साहाय्याने व्यक्तीला जीवात्मा आणि परमतत्त्व यांची एकात्मता साधून व्यक्तिगत पातळीवर मुक्तता, समाधान आणि सर्वोच्च आनंदाचा अनुभव घेता येतो, असे योगदर्शन सांगते.जीवनात विघटनाची, विनाशाची क्रिया आणि शरीराच्या बाबतीत विशेषत्वाने क्षरणाची क्रिया ही साहजिकच चालू असते. त्यामुळे संघटित राहून एकरूप होणे या क्रियेला योग हा शब्द फार समर्पक आहे व त्याचे जीवनातील स्थान अत्युच्च आहे.इतकेच नव्हे तर, योग हे जीवनाचे मुख्य ध्येय आहे. उत्क्रांतीची व उन्नतीची क्रिया विशेष यत्नांनी साधावी लागते. त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. हे सहजासहजी होणारे काम नव्हे.श्रीमद्भगवद्गीतेत विषादयोगापासून कर्मयोग, संन्यासयोग, ध्यानयोग, पुरुषोत्तमयोग, भक्तियोग, दैवासुरसंपदविभागयोग, मोक्षसंन्यासयोग असे अनेक प्रकारचे, जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे व विविध व्यक्तिमत्त्वांना अनुकूल असे योगाचे प्रकार सांगितलेले आहेत. मात्र, दैनंदिन जीवनात ‘योगः कर्मसु कौशलम्’ म्हणजेच ‘जीवन जगण्याची पूर्ण कला अवगत असणे’ व ‘समत्वं योग उच्यते’ म्हणजे ‘एकात्म अवस्थेत संतुलित असणे’ ही योगाची व्याख्या केलेली आहे
माणसाचे अस्तित्व शरीर, मन व आत्मा या तिन्ही पातळ्यांवर असते आणि विश्र्वाशी एकरूपतेचा अनुभव घेण्यापूर्वी या तिन्ही पातळीवर आरोग्य उत्तम राहणे महत्त्वाचे असते. यासाठी श्री पतंजली महामुनींनी अष्टांगयोगाची रचना करून एकूणच योगमार्ग सुलभ केला. तेव्हा संपूर्ण जीवन हे योगमय करायचे असेल तर आसन प्राणायामाबरोबर त्याग आणि सेवा, अनुशासन आणि प्रेम, म्हणजेच सामाजिक बांधिलकी व सर्वसमभाव म्हणजे सर्वांभूती परमेश्र्वर ही श्रद्धा असा ‘योगाभ्यास’ करावा लागेल.जडाचे शक्तीत व शक्तीचे जडात रूपांतर होत असताना आणि दोन वस्तू जोडत असताना आवश्यकता असते अग्नीची. भौतिक पातळीवर अग्नी विशेष कार्य करतो. शरीरात जाठराग्नी, वैश्र्वानर अग्नी वगैरे अग्नीची विविध रूपे दिसतात, ज्यांचे आधुनिक शास्त्रातील हॉर्मोन्सशी साधर्म्य दाखवता येईल. म्हणून योगशास्त्राचा अवलंब केला असता संप्रेरकांच्या असंतुलनामुळे आलेले दोष कमी होतात आणि मनुष्याला कर्म करताना वेगवेगळ्या कल्पना अंतर्भूत करण्यासाठी आतून मार्गदर्शन मिळते.म्हणूनच असे म्हणतात की सूर्य हा बाहेरचा अग्नी शरीराला आरोग्य देतो आणि शरीरस्थ अग्नी मनुष्याला धन, समृद्धी, विकास या गोष्टी प्रदान करतो. ‘आरोग्यं भास्करात् इच्छेत् धनमिच्छेत् हुताशनात्’ या श्र्लोकात हेच सांगितलेले आहे. या दृष्टीने एकूण मनुष्यमात्राचा विकास आणि सर्व विश्वाला एकत्र जोडून विश्र्वबंधुत्वाचा (सध्याच्या भाषेत ग्लोबलायझेशनचा) अनुभव घेण्यासाठी योगशास्त्राचा उपयोग होईल.१९७२ साली मी ‘संतुलन क्रियायोग’ ही एक योगावर आधारलेली, परंतु मूळ शास्त्रात कोणतीही विकृती न करता, योगोपचार पद्धती पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली, त्याचा फायदा आजवर अनेकांनी उचललेला आहे. करण्यास सोपी परंतु प्रभावाने उत्तम असणारा हा ‘स्काय - संतुलन क्रियायोग’ पंचकर्मातील एक आवश्यक भाग आहे. भारतातच नाही तर परदेशातही संतुलन क्रियायोग करणारी अनेक मंडळी आहेत. ज्यांना योग करण्यास वेळ नाही पण योग करण्याची च्छा आहे त्यांच्यासाठी ही एक आदर्श योगपद्धती आहे असे म्हणायला हरकत नाही.तेव्हा आयुर्वेद ही जशी जीवन जगण्याची पद्धत आहे तसेच योग हे जीवनाचे लक्ष्य साध्य करण्याचे शास्त्र होय आणि म्हणून ही दोन्ही शास्त्रे एकमेकांना पूरक असतात. आयुर्वेदाच्या मदतीने आरोग्य मिळाले, योगातील अष्टांगाच्या मदतीने पर्यावरण, समाज, नातेसंबंध, मन, इंद्रिये यांच्या आरोग्याची जोड मिळाली तर जीवन यथार्थाने जगता येईल, जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल. (श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)
भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा, आपल्या आरोग्याच्या सुदृढतेसाठी हे गरजेचे आहे. जागतिक योग दिन नेमका कधीपासून साजरा केला जाऊ लागला? यंदाची योग दिनाची थीम काय आहे? जाणून घेऊय...
भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा. जागतिक योग दिन नेमका कधीपासून साजरा केला जाऊ लागला? जाणून घेऊया.
योग हा शब्द ‘जोडणे’ किंवा ‘एकत्र येणे’ (युज्) या धातूपासून तयार झालेला आहे. त्यामुळे शरीर, मन आणि आत्म्याचा परमतत्त्वाशी संयोग साधण्याची कला म्हणजे ‘योग’. योगाभ्यासाच्या साहाय्याने व्यक्तीला जीवात्मा आणि परमतत्त्व यांची एकात्मता साधून व्यक्तिगत पातळीवर मुक्तता, समाधान आणि सर्वोच्च आनंदाचा अनुभव घेता येतो, असे योगदर्शन सांगते.जीवनात विघटनाची, विनाशाची क्रिया आणि शरीराच्या बाबतीत विशेषत्वाने क्षरणाची क्रिया ही साहजिकच चालू असते. त्यामुळे संघटित राहून एकरूप होणे या क्रियेला योग हा शब्द फार समर्पक आहे व त्याचे जीवनातील स्थान अत्युच्च आहे.इतकेच नव्हे तर, योग हे जीवनाचे मुख्य ध्येय आहे. उत्क्रांतीची व उन्नतीची क्रिया विशेष यत्नांनी साधावी लागते. त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. हे सहजासहजी होणारे काम नव्हे.श्रीमद्भगवद्गीतेत विषादयोगापासून कर्मयोग, संन्यासयोग, ध्यानयोग, पुरुषोत्तमयोग, भक्तियोग, दैवासुरसंपदविभागयोग, मोक्षसंन्यासयोग असे अनेक प्रकारचे, जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे व विविध व्यक्तिमत्त्वांना अनुकूल असे योगाचे प्रकार सांगितलेले आहेत. मात्र, दैनंदिन जीवनात ‘योगः कर्मसु कौशलम्’ म्हणजेच ‘जीवन जगण्याची पूर्ण कला अवगत असणे’ व ‘समत्वं योग उच्यते’ म्हणजे ‘एकात्म अवस्थेत संतुलित असणे’ ही योगाची व्याख्या केलेली आहे
माणसाचे अस्तित्व शरीर, मन व आत्मा या तिन्ही पातळ्यांवर असते आणि विश्र्वाशी एकरूपतेचा अनुभव घेण्यापूर्वी या तिन्ही पातळीवर आरोग्य उत्तम राहणे महत्त्वाचे असते. यासाठी श्री पतंजली महामुनींनी अष्टांगयोगाची रचना करून एकूणच योगमार्ग सुलभ केला. तेव्हा संपूर्ण जीवन हे योगमय करायचे असेल तर आसन प्राणायामाबरोबर त्याग आणि सेवा, अनुशासन आणि प्रेम, म्हणजेच सामाजिक बांधिलकी व सर्वसमभाव म्हणजे सर्वांभूती परमेश्र्वर ही श्रद्धा असा ‘योगाभ्यास’ करावा लागेल.जडाचे शक्तीत व शक्तीचे जडात रूपांतर होत असताना आणि दोन वस्तू जोडत असताना आवश्यकता असते अग्नीची. भौतिक पातळीवर अग्नी विशेष कार्य करतो. शरीरात जाठराग्नी, वैश्र्वानर अग्नी वगैरे अग्नीची विविध रूपे दिसतात, ज्यांचे आधुनिक शास्त्रातील हॉर्मोन्सशी साधर्म्य दाखवता येईल. म्हणून योगशास्त्राचा अवलंब केला असता संप्रेरकांच्या असंतुलनामुळे आलेले दोष कमी होतात आणि मनुष्याला कर्म करताना वेगवेगळ्या कल्पना अंतर्भूत करण्यासाठी आतून मार्गदर्शन मिळते.म्हणूनच असे म्हणतात की सूर्य हा बाहेरचा अग्नी शरीराला आरोग्य देतो आणि शरीरस्थ अग्नी मनुष्याला धन, समृद्धी, विकास या गोष्टी प्रदान करतो. ‘आरोग्यं भास्करात् इच्छेत् धनमिच्छेत् हुताशनात्’ या श्र्लोकात हेच सांगितलेले आहे. या दृष्टीने एकूण मनुष्यमात्राचा विकास आणि सर्व विश्वाला एकत्र जोडून विश्र्वबंधुत्वाचा (सध्याच्या भाषेत ग्लोबलायझेशनचा) अनुभव घेण्यासाठी योगशास्त्राचा उपयोग होईल.१९७२ साली मी ‘संतुलन क्रियायोग’ ही एक योगावर आधारलेली, परंतु मूळ शास्त्रात कोणतीही विकृती न करता, योगोपचार पद्धती पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली, त्याचा फायदा आजवर अनेकांनी उचललेला आहे. करण्यास सोपी परंतु प्रभावाने उत्तम असणारा हा ‘स्काय - संतुलन क्रियायोग’ पंचकर्मातील एक आवश्यक भाग आहे. भारतातच नाही तर परदेशातही संतुलन क्रियायोग करणारी अनेक मंडळी आहेत. ज्यांना योग करण्यास वेळ नाही पण योग करण्याची च्छा आहे त्यांच्यासाठी ही एक आदर्श योगपद्धती आहे असे म्हणायला हरकत नाही.तेव्हा आयुर्वेद ही जशी जीवन जगण्याची पद्धत आहे तसेच योग हे जीवनाचे लक्ष्य साध्य करण्याचे शास्त्र होय आणि म्हणून ही दोन्ही शास्त्रे एकमेकांना पूरक असतात. आयुर्वेदाच्या मदतीने आरोग्य मिळाले, योगातील अष्टांगाच्या मदतीने पर्यावरण, समाज, नातेसंबंध, मन, इंद्रिये यांच्या आरोग्याची जोड मिळाली तर जीवन यथार्थाने जगता येईल, जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल. (श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)
• आंतरराष्ट्रीय योग दिवसाची अशी झाली सुरवात!
आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
• योग दिवस २१ जूनच का?
२१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वांत मोठा दिवस असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. २१ जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. २१ जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारताला सुमारे ५ हजार वर्षांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेची परंपरा असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. भारतीय धर्म संस्कृतीमधील 'योग' संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात केलेली आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिवसाची थीम
योग कसा करावा, कोणती योगासने शरीराला आणि मनाला सशक्त व सक्षम ठेवू शकतात, यावर अभ्यासकांनी आपली मते मांडली आहे. यंदा आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२३ साठी "मानवता" ही संकल्पना आहे. शरीर, मन, समाज आणि अगदी आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी योगाचे विशेष महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शांतता, सौहार्द आणि प्रगतीसाठी योग हे ब्रीद वाक्य असल्याचे स्पष्ट केले.
भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा, आपल्या आरोग्याच्या सुदृढतेसाठी हे गरजेचे आहे. जागतिक योग दिन नेमका कधीपासून साजरा केला जाऊ लागला? यंदाची योग दिनाची थीम काय आहे? जाणून घेऊय...
भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा. जागतिक योग दिन नेमका कधीपासून साजरा केला जाऊ लागला? जाणून घेऊया.
योग हा शब्द ‘जोडणे’ किंवा ‘एकत्र येणे’ (युज्) या धातूपासून तयार झालेला आहे. त्यामुळे शरीर, मन आणि आत्म्याचा परमतत्त्वाशी संयोग साधण्याची कला म्हणजे ‘योग’. योगाभ्यासाच्या साहाय्याने व्यक्तीला जीवात्मा आणि परमतत्त्व यांची एकात्मता साधून व्यक्तिगत पातळीवर मुक्तता, समाधान आणि सर्वोच्च आनंदाचा अनुभव घेता येतो, असे योगदर्शन सांगते.जीवनात विघटनाची, विनाशाची क्रिया आणि शरीराच्या बाबतीत विशेषत्वाने क्षरणाची क्रिया ही साहजिकच चालू असते. त्यामुळे संघटित राहून एकरूप होणे या क्रियेला योग हा शब्द फार समर्पक आहे व त्याचे जीवनातील स्थान अत्युच्च आहे.इतकेच नव्हे तर, योग हे जीवनाचे मुख्य ध्येय आहे. उत्क्रांतीची व उन्नतीची क्रिया विशेष यत्नांनी साधावी लागते. त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. हे सहजासहजी होणारे काम नव्हे.श्रीमद्भगवद्गीतेत विषादयोगापासून कर्मयोग, संन्यासयोग, ध्यानयोग, पुरुषोत्तमयोग, भक्तियोग, दैवासुरसंपदविभागयोग, मोक्षसंन्यासयोग असे अनेक प्रकारचे, जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे व विविध व्यक्तिमत्त्वांना अनुकूल असे योगाचे प्रकार सांगितलेले आहेत. मात्र, दैनंदिन जीवनात ‘योगः कर्मसु कौशलम्’ म्हणजेच ‘जीवन जगण्याची पूर्ण कला अवगत असणे’ व ‘समत्वं योग उच्यते’ म्हणजे ‘एकात्म अवस्थेत संतुलित असणे’ ही योगाची व्याख्या केलेली आहे
माणसाचे अस्तित्व शरीर, मन व आत्मा या तिन्ही पातळ्यांवर असते आणि विश्र्वाशी एकरूपतेचा अनुभव घेण्यापूर्वी या तिन्ही पातळीवर आरोग्य उत्तम राहणे महत्त्वाचे असते. यासाठी श्री पतंजली महामुनींनी अष्टांगयोगाची रचना करून एकूणच योगमार्ग सुलभ केला. तेव्हा संपूर्ण जीवन हे योगमय करायचे असेल तर आसन प्राणायामाबरोबर त्याग आणि सेवा, अनुशासन आणि प्रेम, म्हणजेच सामाजिक बांधिलकी व सर्वसमभाव म्हणजे सर्वांभूती परमेश्र्वर ही श्रद्धा असा ‘योगाभ्यास’ करावा लागेल.जडाचे शक्तीत व शक्तीचे जडात रूपांतर होत असताना आणि दोन वस्तू जोडत असताना आवश्यकता असते अग्नीची. भौतिक पातळीवर अग्नी विशेष कार्य करतो. शरीरात जाठराग्नी, वैश्र्वानर अग्नी वगैरे अग्नीची विविध रूपे दिसतात, ज्यांचे आधुनिक शास्त्रातील हॉर्मोन्सशी साधर्म्य दाखवता येईल. म्हणून योगशास्त्राचा अवलंब केला असता संप्रेरकांच्या असंतुलनामुळे आलेले दोष कमी होतात आणि मनुष्याला कर्म करताना वेगवेगळ्या कल्पना अंतर्भूत करण्यासाठी आतून मार्गदर्शन मिळते.म्हणूनच असे म्हणतात की सूर्य हा बाहेरचा अग्नी शरीराला आरोग्य देतो आणि शरीरस्थ अग्नी मनुष्याला धन, समृद्धी, विकास या गोष्टी प्रदान करतो. ‘आरोग्यं भास्करात् इच्छेत् धनमिच्छेत् हुताशनात्’ या श्र्लोकात हेच सांगितलेले आहे. या दृष्टीने एकूण मनुष्यमात्राचा विकास आणि सर्व विश्वाला एकत्र जोडून विश्र्वबंधुत्वाचा (सध्याच्या भाषेत ग्लोबलायझेशनचा) अनुभव घेण्यासाठी योगशास्त्राचा उपयोग होईल.१९७२ साली मी ‘संतुलन क्रियायोग’ ही एक योगावर आधारलेली, परंतु मूळ शास्त्रात कोणतीही विकृती न करता, योगोपचार पद्धती पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली, त्याचा फायदा आजवर अनेकांनी उचललेला आहे. करण्यास सोपी परंतु प्रभावाने उत्तम असणारा हा ‘स्काय - संतुलन क्रियायोग’ पंचकर्मातील एक आवश्यक भाग आहे. भारतातच नाही तर परदेशातही संतुलन क्रियायोग करणारी अनेक मंडळी आहेत. ज्यांना योग करण्यास वेळ नाही पण योग करण्याची च्छा आहे त्यांच्यासाठी ही एक आदर्श योगपद्धती आहे असे म्हणायला हरकत नाही.तेव्हा आयुर्वेद ही जशी जीवन जगण्याची पद्धत आहे तसेच योग हे जीवनाचे लक्ष्य साध्य करण्याचे शास्त्र होय आणि म्हणून ही दोन्ही शास्त्रे एकमेकांना पूरक असतात. आयुर्वेदाच्या मदतीने आरोग्य मिळाले, योगातील अष्टांगाच्या मदतीने पर्यावरण, समाज, नातेसंबंध, मन, इंद्रिये यांच्या आरोग्याची जोड मिळाली तर जीवन यथार्थाने जगता येईल, जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल. (श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)
• आंतरराष्ट्रीय योग दिवसाची अशी झाली सुरवात!
आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
• योग दिवस २१ जूनच का?
२१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वांत मोठा दिवस असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. २१ जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. २१ जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारताला सुमारे ५ हजार वर्षांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेची परंपरा असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. भारतीय धर्म संस्कृतीमधील 'योग' संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात केलेली आहे.
भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा, आपल्या आरोग्याच्या सुदृढतेसाठी हे गरजेचे आहे. जागतिक योग दिन नेमका कधीपासून साजरा केला जाऊ लागला? यंदाची योग दिनाची थीम काय आहे? जाणून घेऊय...
भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा. जागतिक योग दिन नेमका कधीपासून साजरा केला जाऊ लागला? जाणून घेऊया.
योग हा शब्द ‘जोडणे’ किंवा ‘एकत्र येणे’ (युज्) या धातूपासून तयार झालेला आहे. त्यामुळे शरीर, मन आणि आत्म्याचा परमतत्त्वाशी संयोग साधण्याची कला म्हणजे ‘योग’. योगाभ्यासाच्या साहाय्याने व्यक्तीला जीवात्मा आणि परमतत्त्व यांची एकात्मता साधून व्यक्तिगत पातळीवर मुक्तता, समाधान आणि सर्वोच्च आनंदाचा अनुभव घेता येतो, असे योगदर्शन सांगते.जीवनात विघटनाची, विनाशाची क्रिया आणि शरीराच्या बाबतीत विशेषत्वाने क्षरणाची क्रिया ही साहजिकच चालू असते. त्यामुळे संघटित राहून एकरूप होणे या क्रियेला योग हा शब्द फार समर्पक आहे व त्याचे जीवनातील स्थान अत्युच्च आहे.इतकेच नव्हे तर, योग हे जीवनाचे मुख्य ध्येय आहे. उत्क्रांतीची व उन्नतीची क्रिया विशेष यत्नांनी साधावी लागते. त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. हे सहजासहजी होणारे काम नव्हे.श्रीमद्भगवद्गीतेत विषादयोगापासून कर्मयोग, संन्यासयोग, ध्यानयोग, पुरुषोत्तमयोग, भक्तियोग, दैवासुरसंपदविभागयोग, मोक्षसंन्यासयोग असे अनेक प्रकारचे, जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे व विविध व्यक्तिमत्त्वांना अनुकूल असे योगाचे प्रकार सांगितलेले आहेत. मात्र, दैनंदिन जीवनात ‘योगः कर्मसु कौशलम्’ म्हणजेच ‘जीवन जगण्याची पूर्ण कला अवगत असणे’ व ‘समत्वं योग उच्यते’ म्हणजे ‘एकात्म अवस्थेत संतुलित असणे’ ही योगाची व्याख्या केलेली आहे
माणसाचे अस्तित्व शरीर, मन व आत्मा या तिन्ही पातळ्यांवर असते आणि विश्र्वाशी एकरूपतेचा अनुभव घेण्यापूर्वी या तिन्ही पातळीवर आरोग्य उत्तम राहणे महत्त्वाचे असते. यासाठी श्री पतंजली महामुनींनी अष्टांगयोगाची रचना करून एकूणच योगमार्ग सुलभ केला. तेव्हा संपूर्ण जीवन हे योगमय करायचे असेल तर आसन प्राणायामाबरोबर त्याग आणि सेवा, अनुशासन आणि प्रेम, म्हणजेच सामाजिक बांधिलकी व सर्वसमभाव म्हणजे सर्वांभूती परमेश्र्वर ही श्रद्धा असा ‘योगाभ्यास’ करावा लागेल.जडाचे शक्तीत व शक्तीचे जडात रूपांतर होत असताना आणि दोन वस्तू जोडत असताना आवश्यकता असते अग्नीची. भौतिक पातळीवर अग्नी विशेष कार्य करतो. शरीरात जाठराग्नी, वैश्र्वानर अग्नी वगैरे अग्नीची विविध रूपे दिसतात, ज्यांचे आधुनिक शास्त्रातील हॉर्मोन्सशी साधर्म्य दाखवता येईल. म्हणून योगशास्त्राचा अवलंब केला असता संप्रेरकांच्या असंतुलनामुळे आलेले दोष कमी होतात आणि मनुष्याला कर्म करताना वेगवेगळ्या कल्पना अंतर्भूत करण्यासाठी आतून मार्गदर्शन मिळते.म्हणूनच असे म्हणतात की सूर्य हा बाहेरचा अग्नी शरीराला आरोग्य देतो आणि शरीरस्थ अग्नी मनुष्याला धन, समृद्धी, विकास या गोष्टी प्रदान करतो. ‘आरोग्यं भास्करात् इच्छेत् धनमिच्छेत् हुताशनात्’ या श्र्लोकात हेच सांगितलेले आहे. या दृष्टीने एकूण मनुष्यमात्राचा विकास आणि सर्व विश्वाला एकत्र जोडून विश्र्वबंधुत्वाचा (सध्याच्या भाषेत ग्लोबलायझेशनचा) अनुभव घेण्यासाठी योगशास्त्राचा उपयोग होईल.१९७२ साली मी ‘संतुलन क्रियायोग’ ही एक योगावर आधारलेली, परंतु मूळ शास्त्रात कोणतीही विकृती न करता, योगोपचार पद्धती पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली, त्याचा फायदा आजवर अनेकांनी उचललेला आहे. करण्यास सोपी परंतु प्रभावाने उत्तम असणारा हा ‘स्काय - संतुलन क्रियायोग’ पंचकर्मातील एक आवश्यक भाग आहे. भारतातच नाही तर परदेशातही संतुलन क्रियायोग करणारी अनेक मंडळी आहेत. ज्यांना योग करण्यास वेळ नाही पण योग करण्याची च्छा आहे त्यांच्यासाठी ही एक आदर्श योगपद्धती आहे असे म्हणायला हरकत नाही.तेव्हा आयुर्वेद ही जशी जीवन जगण्याची पद्धत आहे तसेच योग हे जीवनाचे लक्ष्य साध्य करण्याचे शास्त्र होय आणि म्हणून ही दोन्ही शास्त्रे एकमेकांना पूरक असतात. आयुर्वेदाच्या मदतीने आरोग्य मिळाले, योगातील अष्टांगाच्या मदतीने पर्यावरण, समाज, नातेसंबंध, मन, इंद्रिये यांच्या आरोग्याची जोड मिळाली तर जीवन यथार्थाने जगता येईल, जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल. (श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)
• आंतरराष्ट्रीय योग दिवसाची अशी झाली सुरवात!
आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
• योग दिवस २१ जूनच का?
२१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वांत मोठा दिवस असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. २१ जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. २१ जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारताला सुमारे ५ हजार वर्षांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेची परंपरा असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. भारतीय धर्म संस्कृतीमधील 'योग' संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात केलेली आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिवसाची थीम
योग कसा करावा, कोणती योगासने शरीराला आणि मनाला सशक्त व सक्षम ठेवू शकतात, यावर अभ्यासकांनी आपली मते मांडली आहे. यंदा आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२३ साठी "मानवता" ही संकल्पना आहे. शरीर, मन, समाज आणि अगदी आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी योगाचे विशेष महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शांतता, सौहार्द आणि प्रगतीसाठी योग हे ब्रीद वाक्य असल्याचे स्पष्ट केले.
• आंतरराष्ट्रीय योग दिवसाची अशी झाली सुरवात!
आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
• योग दिवस २१ जूनच का?
२१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वांत मोठा दिवस असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. २१ जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. २१ जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारताला सुमारे ५ हजार वर्षांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेची परंपरा असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. भारतीय धर्म संस्कृतीमधील 'योग' संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात केलेली आहे.